बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या सुरक्षेसंदर्भात उपसभापती विधानपरिषद डॉ नीलम गो-हे यांचेमार्फत करण्यात आलेल्या निवेदनाची दखल उपमुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून, या अनुषंगाने महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे की, प्रारंभिक बालसंगोपन व शिक्षण केंद्रे (Early Childhood Care and Education – ECCE Centres) तसेच पूर्वप्राथमिक …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आदेश, तर चालक व कर्मचाऱ्यांना निलंबित करा विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्यानंतर दिले आदेश
कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आज मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या …
Read More »राष्ट्रीय जनता दलात आता एक नये युग का शुमारंभ, तेजस्वी यादव कार्यकारी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे उत्तराधिकारी तेजस्वी यादव यांची नियुक्ती
राष्ट्रीय जनता दलाने शुक्रवारी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली, ज्यामुळे पक्षाच्या शीर्षस्थानी पिढ्यानपिढ्या संक्रमण झाले आहे आणि ते बिहारमध्ये आपली रणनीती पुन्हा तयार करत आहे. पाटणा येथे आरजेडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात हा निर्णय जाहीर करण्यात आला, जिथे पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव …
Read More »लोकलमधील वादातून प्रवाशावर चाकूने हल्ला, जखमी इसम मृत्यू मृत व्यक्ती खाजगी महाविद्यालयातील प्राध्यापक
मुंबईतील चालत्या लोकल ट्रेनमध्ये दुसऱ्या प्रवाशाशी झालेल्या किरकोळ वादातून एका ३३ वर्षीय व्यक्तीवर चाकूने वार केल्याने सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) दिलेल्या माहितीनुसार, ओंकार शिंदे नावाच्या २७ वर्षीय व्यक्तीला, ज्याचा पूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, रविवारी, एका दिवसानंतर, प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या प्रकरणातील पीडित …
Read More »एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या पाठीशी आता इम्तियाज जलिल पुरे मुंब्रा पण आता पुरा महाराष्ट्र हरा करेंगे
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूकीतील विजयानंतर एमआयएमच्या मुंब्रा येथील उमेदवार सहर शेख यांनी विजयी कार्यक्रमात बोलताना कैसा हराया, अभी हम लोगोंको पूरे मुंब्रा को हरा कर देना है असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह काही हिदूत्ववादी संघटनांच्या स्वयंघोषित नेत्यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत सहर शेख यांच्यावर टीकेची …
Read More »बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गंभीर दखल पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश
बदलापूर येथील लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे.भविष्यात लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांना दिले. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व शिक्षण …
Read More »स्कॉट बेसेंट यांची स्पष्टोक्ती, रशियाकडून तेल कमी केल्याने २५ टक्के टॅरिफ कमी होण्याची शक्यता पॉलिटिको वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती दरम्यान व्यक्त केली शक्यता
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी संकेत दिले आहेत की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन भारतावर लादलेल्या ५० टक्के शुल्कापैकी निम्मे शुल्क मागे घेण्याचा विचार करू शकते. गेल्या काही महिन्यांत नवी दिल्लीने रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीत मोठी कपात केल्याचा हवाला त्यांनी दिला. ‘पॉलिटिको’ या अमेरिकन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्कॉट बेसेंट …
Read More »एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार न्यायप्रिय व्यक्ती सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत लोकशाही सुरक्षित
“न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाही,” असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सन्मानार्थ मुंबई उच्च न्यायालयात आयोजित भव्य सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी बोलत होते. एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, चंद्रपूर काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही मुंबईत बिहार भवन तर पाटण्यात महाराष्ट्र भवन का नाही
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवले असून सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले आहे. आता चंद्रपूर, लातूरसह इतर शहरातील महापौरपदासाठी काम सुरु आहे. चंद्रपूरमध्ये पक्षात कोणताच वाद नाही, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात योग्य समन्वय असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. बुलढाणा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३० लाख कोटींचे सामंजस्य करार आणखी १० लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण
दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी १० लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना दिली. यातून ४० लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांशी त्यांनी व्हीसीच्या माध्यमातून आज संवाद साधला, त्यावेळी …
Read More »
Marathi e-Batmya