Editor

महाडमध्ये काँग्रेसचा ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळ्याचा शुभारंभ कार्यक्रम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधी, उल्का महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम

राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ या दिवशी महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने उद्या शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी महाड जि. रायगड येथे ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळा शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे. …

Read More »

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रामदास आठवले यांचा सत्कार कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९व्या वर्धापन दिनी उद्या २० मार्च रोजी चवदार तळे क्रांतीदिनाला अभिवादन करणा-या जाहीर सभेचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चवदार तळे येथील क्रांती स्तंभाजवळ करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भारतीय दलित पँथरच्या काळापासुन दरवर्षी २० मार्च रोजी चवदार …

Read More »

अमेरिका-इस्रायल आणि इराण दरम्यानचे युद्ध धोकादायक वळणावर इराणचे सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिरातवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्याने प्रत्युत्तर

सुमारे तीन आठवड्यांपूर्वी जेव्हा पहिले इस्रायली क्षेपणास्त्र इराणमध्ये पडले, तेव्हा जगाला एका कटू सत्याची जाणीव झाली. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र लष्करी संघर्ष म्हणून जे सुरू झाले होते, ते आता एका पूर्ण विकसित ‘तेल युद्धा’त बदलले आहे, कारण गेल्या २४ तासांत हा संघर्ष अधिक धोकादायक टप्प्यात पोहोचला आहे. बुधवारी, इराण …

Read More »

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद

मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने मर्यादित असला तरी व्यापार, उद्योग, सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे केले. मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे आयोजित विशेष कार्यक्रमात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची फलश्रुती गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमता वाढ

राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार उपक्रमाला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत असून या योजनेमुळे हजारो जलसाठ्यांची क्षमता वाढली आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील …

Read More »

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे बॅरल ११५ डॉलरहून अघिक किंमतीला इराणचा इस्रायलला गंभीर इशारा, प्रादेशिक प्रकल्पावर हल्ले करण्याची दिली धमकी

गुरुवारी (१९ मार्च, २०२६) ऊर्जा किमती गगनाला भिडल्या आणि शेअर बाजारात घसरण झाली, कारण इराणने आखाती प्रदेशातील अनेक ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला आणि आपल्या एका प्रमुख गॅस क्षेत्रावरील हल्ल्याच्या प्रत्युत्तरात आणखी हल्ले करण्याचा इशारा दिला. कतारसोबत सामायिक असलेल्या इराणच्या विशाल ‘साउथ पार्स’ गॅस क्षेत्राला सेवा देणाऱ्या एका प्रकल्पावर इस्रायलने केलेल्या …

Read More »

मजूर संस्थांसोबतच महिला सहकारी संस्थांना कामे देणार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली ग्वाही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार ५ सदस्यीय समिती गठित

राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे राज्यातील मजूर सहकारी संस्था सोबतच प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना शासनाच्या विविध कामांमध्ये अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत …

Read More »

सांगलीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या ‌संगीता पाटील यांची निवड पाटील यांना ३४ मते; महाविकास आघाडीला मिळाली संख्याबळापेक्षा अधिकची ४ मते

‘क्या बडा ? तो दम बडा’ ‘आपलं नाव ऐकलं नाही असं याक मी गाव नाही आणि सर्वांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही!’असा डायलॉग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी एका मुलाखतीत हाणला होता. जयंत पाटील यांचा हा डायलॉग सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत …

Read More »

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

आराजी असलेल्या शेत जमिनीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आराजी असलेली वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली. सदस्य सचिन अहिर यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित …

Read More »

सय्यद अब्बास अराघची म्हणाले, नेते शहिद झाले तरी कामं सुरुच ठेवली सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्या मृत्यूनंतर सय्यद अब्बस अराघची यांची प्रतिपादन

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी बुधवारी सांगितले की, आपल्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू होऊनही इराणचा लढा सुरूच राहील. कतारच्या अल जझीरा या वृत्तवाहिनीशी बोलताना अराघची म्हणाले, “एका व्यक्तीच्या उपस्थितीचा किंवा अनुपस्थितीचा इराणच्या राजकीय आणि आर्थिक रचनेवर परिणाम होत नाही.” आखात्यातील युद्धाला तीन आठवडे पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना, अमेरिका-इस्रायलच्या …

Read More »