Editor

नाना पटोले यांची टीका, …बहाणे करु नका डोंबिवलीच्या कारखान्यातील स्फोटाला महाभ्रष्टयुती सरकारच जबाबदार

राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे, काही गावांना महिना महिना पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळ आढावा बैठक घेतली पण या बैठकीला ५ पालकमंत्री गैरहजर होते यातूनच सरकार दुष्काळावर गंभीर नाही हे स्पष्ट दिसते. मुख्यमंत्र्यांनी जागेवरच आदेश द्यायला पाहिजे होते …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार मतदान केंद्र निहाय मतदानाची टक्केवारीची माहिती वेबसाईटवर अपलोड करण्याची माहिती

सर्वोच्च न्यायालयाने २४ मे रोजी निवडणूक आयोगाला लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रनिहाय मतदानाचा डेटा आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश जारी करण्यासंदर्भात एडीआर या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र एडीआरने दाखल केलेल्या याचिकेवर थेट अंतरिम दिलासा देण्याऐवजी एडीआरने दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने नाकारत सदरची याचिका मुख्य …

Read More »

रिझर्व्ह बँकेच्या लाभांशानंतर केंद्र सरकारची भिस्त स्पेक्ट्रम आणि खाणीवर अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी केंद्र सरकारची योजना

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून विक्रमी अर्थात २ लाख कोटी रूपयांचा लाभांश केंद्र सरकारला हस्तांतरण केल्यानंतर, केंद्र सरकारसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. स्पेक्ट्रम आणि गंभीर खनिज लिलावांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत रोख प्रवाह येण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस (CPSE) आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSBs) …

Read More »

एअर इंडिया कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ हजाराची वाढ, तर वार्षिक कामगिरी बोनस १.८ लाख सुधारीत वेतन १ एप्रिल रोजी पासून

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने २३ मे रोजी वैमानिकांसाठी १५,००० रुपयांपर्यंत पगारवाढ आणि १.८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कामगिरी बोनस जाहीर केला. एअरलाइनच्या अधिकृत घोषणेनुसार सुधारित वेतन १ एप्रिलपासून लागू होईल. अधिकृत निवेदनानुसार, वाहकाने प्रथम अधिकारी ते वरिष्ठ कमांडर पदापर्यंतच्या पगारात दरमहा ५,००० ते १५,००० रुपयांची वाढ केली आहे. एअरलाइनने कनिष्ठ …

Read More »

गुगल स्मार्ट फोनसाठी तामीळनाडूत प्रकल्प उभारणार फॉक्सनंतर आता गुगलकडूनही फोन निर्मितीसाठी तामीळनाडूची निवड

गुगल Google ने स्मार्टफोन निर्मिती सुविधा स्थापन करण्यासाठी तामिळनाडूमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली. या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीने देशामध्ये उत्पादन कार्याचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात तामिळनाडूवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. अहवालात उद्धृत केलेल्या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तैवानच्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर …

Read More »

आयटीसीने जाहिर केला डिव्हिडंड नफ्यात एक टप्प्यात घट तरीही डिव्हिडंड जाहिर

आयटीसी ITC लिमिटेडने गुरुवारी FY24 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले, एकत्रित निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत रु. ५,१७५ कोटींवरून १% ने कमी होऊन रु. ५,१२० कोटी झाला आहे. नफ्याचा आकडा ५,१४९ कोटी रुपयांच्या स्ट्रीट अंदाजापेक्षा थोडा कमी होता. जानेवारी-मार्च २०२४ या कालावधीसाठी ऑपरेशन्समधील महसूल २% वार्षिक (YoY) वाढून …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, पुणे आपघातातील आरोपीला कोण वाचवतय? गृहमंत्र्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत

पुणे अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी फोन केला होता. वकील तिथे कोणी पाठवला, त्या आरोपीला इतक्या पटकन बेल कशी मिळाली, या सगळ्याची उत्तरे राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले पाहिजेत. इतके असंवेदनशील सरकार हे आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी …

Read More »

एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला शेवटचा इशारा भारतात परत ये आणि कुटुंबाच्या रागास सामोरे जा

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल सेक्युलर आणि भाजपा युतीचे उमेदवार तथा माजी पंतप्रधान एच डी देवेंगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी प्रज्वल रेवण्णा विदेशात पळून गेल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे प्रज्वल रेवण्णा याचे वडील एच डी रेवण्णा याच्यासह …

Read More »

डोंबिवलीतील बॉयलरच्या लागोपाठ स्फोटात सात जणांचा मृत्यू तर ४८ जण जखमी ठाणे महापालिकेची माहिती

एकाबाजूला वातावरणातील उष्णतेने आधीच हैराण असलेल्या नागरिकांना विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली परिसरातील डोंबिवलीतील एमआयडीसी-२ मधील अनुदान कंपनीच्या बॉयलरच्या झालेल्या स्फोटाच्या घटनेत दोन महिला आणि पाच पुरुष अशा किमान सात जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेने २३ मे रोजी दिली. स्फोटानंतर दुर्घटनेच्या ठिकाणी काही कामगार …

Read More »

नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवित केली न्यायालयीन चौकशीची मागणी पुणे पोलिसांचा कार अपघात प्रकरणात हलगर्जीपणा, राजकीय हस्तक्षेप होता का?

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भिषण कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला असताना कार चालकाची अवघ्या १५ तासात सुटका होते हे अत्यंत गंभीर असून गरिब व श्रीमतांना वेगळे कायदे असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. कार चालक हा बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याची सहज सुटका करण्याचा प्रकार झाला हे अत्यंत आक्षेपार्ह व सामान्यांना …

Read More »