लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवार २० मे २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे. या मतदानाची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात ७४ लाख ४८ हजार ३८३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली आहे. …
Read More »भरसभेत तरूणाने पंतप्रधान मोदींकडे केली मागणी, कांद्यावर बोलाः पोलिसांनी घेतले ताब्यात
नाशिकमधील पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक ) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहिरसभा झाली. या जाहिर सभेच्या आधीपासूनच नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. मात्र भाजपाकडून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या विरोधात चकार शब्द काढला नाही. त्यानंतर पिंपळगांव बसवंत येथील …
Read More »नरेंद्र मोदी यांचे भाकित, नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये…
या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होणार असून मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचे स्थान देखील त्यांना मिळणार नाही. कदाचित त्याची जाणीव झाल्यामुळेच आता महाराष्ट्रातील एका नेत्याने आपली दुकाने बंद करून काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला विरोधी पक्षांना दिला असून महाराष्ट्रातील नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार असून तसा निश्चय …
Read More »नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण
मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले नाते घट्ट आहे व मतांसाठी आपण काम करत नाही असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा जाहीर सभेत राम मंदिर व मुस्लीम द्वेषावर भर देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, आता देशातील जनता …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, नरेंद्र मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर
राज्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून लोकसभा निवडणूक २०२४ चे कामकाज सुरु झाले आहे. त्यासाठी केंद्रिय निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता जाहिर करण्यात आलेली आहे. असे असताना प्रभारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठया प्रमाणात रस्त्याच्या डागडुजीची कामे करण्यात येत असून स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठया प्रमाणात खर्च करण्यात येत …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय?
मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत १८ जणांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील भाजपाच्या रॅली, रोड शो थांबत नाहीत. सत्तापिपासू भाजपाचा संवेदनशिलपणा संपला आहे. खरतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. पण भाजपाला रॅली काढून आनंद मिळताना दिसतोय, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते …
Read More »सीएए कायद्यांतर्गत ३०० जणांना भारताचे नागरीकत्व बहाल
केंद्र सरकारने १५ मे रोजी नागरिकत्व (सुधारणा) कायदा अर्थात सीएए (CAA) अंतर्गत, २०१९ अंतर्गत अर्ज केलेल्या ३०० हून अधिक लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्रे दिली, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) सांगितले. दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांच्या हस्ते १४ जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली. अर्जदारांचा मूळ देश त्वरित कळू शकला नाही, परंतु …
Read More »आयएमईसी कडून भारत- युएई दरम्यान आर्थिक कॉरिडॉरचे काम सुरु आर्थिक कॉरिडॉरसाठी देशाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा
पश्चिम आशियाच्या संकटामुळे महत्त्वाकांक्षी भारत-मध्य पूर्व EU आर्थिक कॉरिडॉर आयएमईसी (IMEC) प्रकल्पाला अनिश्चिततेने ग्रासले असताना, भारत कॉरिडॉरच्या पूर्वेकडील टप्प्यावर काम सुरू करण्याच्या शक्यतेची तपासणी करत आहे. यामुळे कंटेनरची वाहतूक भारतातून UAE पर्यंत नेली जाईल, जी नंतर मध्यपूर्वेत सापेक्ष शांतता आल्यावर वाढवता येईल, असे सूत्रांनी सांगितले. “भारत आणि IMEC च्या इतर …
Read More »सर्वोच्च न्यायालयात मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांचा माफीनामा न्यायालयाने मात्र फेटाळला माफीनामा
सर्वोच्च न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ आर व्ही अशोकन यांनी एका मुलाखतीत पतंजली आयुर्वेद विरुद्ध दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयावर केलेल्या टिप्पणीबद्दल दिलेला माफीनामा फेटाळून लावला आहे. पतंजली आयुर्वेदच्या याचिकेवर जारी केलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी कोर्टासमोर वैयक्तिकरित्या उपस्थित असलेले डॉ अशोकन यांनी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्ला …
Read More »निर्मला सीतारामण म्हणाल्या, सरकारची रणनीती गुंतवणूकीच्या वाढीवर बीएसईमध्ये विकसित भारत ४७ विषयावर बोलताना व्यक्त केले मत
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सांगितले की, बाजारातील स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी धोरण आणि कर-संबंधित स्थिरता सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबईत बीएसईने आयोजित केलेल्या ‘विकसित भारत २०४७- व्हिजन फॉर इंडियन फायनान्शियल मार्केट्स’ या कार्यक्रमात बोलताना सीतारामन म्हणाले की, सरकारची रणनीती गुंतवणुकीच्या नेतृत्वाखालील वाढीवर केंद्रित आहे आणि कल्याणकारी घटकांसह सर्वसमावेशकतेवर …
Read More »
Marathi e-Batmya