कधीकाळी कॅनडा हा देश ही ब्रिटीश वसाहतीचा भाग होता. तसेच ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठ हा कॅनडाचा भाग आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यांच्या उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापाठात प्रवेश घेतला होता. आणि त्या विद्यापीठाची पदवीही कमी कालावधीत घेतली होती. त्यामुळे कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती एप्रिल महिन्यात …
Read More »राघव चड्ढा यांचे आप नेत्यांना पुन्हा प्रत्त्युत्तर, पिक्चर अभी बाकी है पंजाबचे प्रश्न उपस्थित केले नसल्याचा आपचा आरोप, तर राघव चड्ढा यांचे व्हिडीओद्वारे प्रत्युत्तर
राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत पंजाबच्या समस्या मांडण्यात अपयशी ठरल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला. यामुळे आम आदमी पक्षातील अंतर्गत मतभेद रविवारी अधिकच तीव्र झाले. राज्यसभेतील आपल्या भाषणांचा तीन मिनिटांचा संकलित व्हिडिओ पोस्ट करून, चड्ढा यांनी आपल्या विरोधात रचलेल्या एका सुनियोजित कथानकाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. “‘राघव …
Read More »अडकलेल्या वैमानिकांची सुटका करण्यासाठी अमेरिकेने स्वतःची विमाने नष्ट केली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मात्र कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचा दावा
इराणमध्ये ज्यांचे लढाऊ विमान पाडण्यात आले होते, त्या अमेरिकी हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याची एका धाडसी रात्रीच्या मोहिमेत यशस्वीपणे सुटका करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी बढाई मारली असली तरी, हे बलिदानाशिवाय झाले नाही. माघार घेताना अमेरिकी सैन्याला आपलीच विमाने उडवून द्यावी लागली, …
Read More »रामदास आठवले यांची मागणी, अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करा बारामती पोटनिवडणुक बिनविरोध करा
बारामती येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली. पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, बारामतीमधून सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी मला प्रचारासाठी …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा, गरिबांचे रक्त पिणाऱ्या बिल्डरांना सोडणार नाही प्रसंगी 'ईडी' कडे तपास देणार, १५ दिवसांत एसआयटी अहवाल
“नाशिकमधील म्हाडा गृहप्रकल्पात गरिबांच्या हक्काची घरे हडपण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यात कितीही मोठा ‘मासा’ असला तरी त्याला सोडले जाणार नाही. गरिबांचे हक्क हिरावून घेणाऱ्या आणि त्यांचे रक्त पिणाऱ्या बिल्डरांना आम्ही सोडणार नाही, प्रसंगी या प्रकरणाचा तपास ‘ईडी’ कडे सोपवू,” असा सज्जड दम राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज …
Read More »गिरीष महाजन यांची माहिती, नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजविणार मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार
दिंडोरी येथे नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजविण्याचे निर्देश नगरपालिकेला दिले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. दिंडोरी येथे काल रात्री विहिरीत कार कोसळून ६ शालेय विद्यार्थासह …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, नाशिक शहरातील मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार आडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’
नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच होण्यासाठी शासन प्राधान्याने प्रयत्न करत आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आज नाशिक तहसील व अपर तहसील कार्यालयातर्फे आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-२०२६’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. केवळ ऐतिहासिक बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करुन आम्ही महान होणार नाही, तर यासह वर्तमान आणि भविष्याची वैश्विक आव्हाने लक्षात घेऊन त्यानुसार आमच्या शैक्षणिक पद्धतीला दिशा द्यावी लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज येथे केले. …
Read More »पंतप्रधान मोदी यांची टीका, काँग्रेस आणि डावे पक्षच खोटे बोलण्यात पारंगत बनलेत भाजपाच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी केली टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, केरळ स्टोरीपासून ते धुरंधरपर्यंत सर्व काही खोटे ठरवत असले तरी, हे पक्षच “खोटे बोलण्यात पारंगत झाले आहेत.” केरळच्या तिरुवल्ला येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “एलडीएफ आणि यूडीएफ खोटे बोलण्यात पारंगत झाले आहेत. …
Read More »भारतीय हवामान विभागाचा दिल्ली-एनसीआरसाठी येलो अलर्ट १००० हजार किमी ढगांचा गडद पट्टा
आज उत्तर आणि मध्य भारतावर वातावरणाची एक मोठी रस्सीखेच सुरू आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या प्रणालीने वसंत ऋतूच्या हवामानावर प्रभावीपणे ताबा मिळवला आहे, ज्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीच्या उबदारपणाची जागा मेघगर्जनेसह पाऊस, मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीच्या अस्थिर मिश्रणाने घेतली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्ली-एनसीआरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, कारण १,००० किलोमीटरचा ढगांचा …
Read More »
Marathi e-Batmya