हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी राज्य शासनाने स्पेशल सेल तयार केला आहे. या सेलमध्ये अतिरिक्त महासंचालक (एडीजी) स्तराच्या महिला अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. या शोध मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणी ते पाहतात. या विशेष सेलने केलेल्या कामामुळे गेल्या वर्षभरात सापडलेल्या महिलांची संख्या १० टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या …
Read More »भाजपाकडून या चार जणांना आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री आठवले, तावडे, वडकुते आणि माया चिंतामण इवनाते यांना उमेदवारी
राज्यसभेवर निवडूण गेलेल्या सात जणांची मुदत नुकतीच संपत आली आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त झालेल्या सात जागांपैकी चार जागांसाठी भाजपाने उमेदवार जाहिर केले. यापैकी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले, पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, माजी आमदार रामरावजी वडकुते आणि मायाताई चिंतामण इवनाते यांची उमेदवारी भाजपाने जाहिर केली आहे. सात जणांपैकी राज्यसभेवर महाराष्ट्रातून …
Read More »गणेश नाईक यांचे आश्वासन,बांबूपासून निर्मित उत्पादनांना मॉलमध्ये जागा देण्यासाठी प्रयत्न करणार ग्रामीण व आदिवासी भागात रोजगार निर्मितीवर सरकारचा भर
प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्याला प्रभावी पर्याय म्हणून बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बांबू उत्पादन, प्रक्रिया आणि बाजारपेठ निर्मितीद्वारे ग्रामीण व आदिवासी भागात रोजगारनिर्मिती करण्यावर सरकारचा भर आहे. तसेच शेतकरी व आदिवासी बांधवांना बांबू निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे व त्यांच्या उत्पादनांना मॉलमध्ये विक्रीसाठी जागा उपलब्ध …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, राज्यातील २७१ डेपो सार्वसनिक-खासगी सहभागातून विकसित होणार विधान परिषदेत बोलताना दिली माहिती
राज्यातील २७१ परिवहन डेपो सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत चांगल्या उत्पन्नक्षम डेपोसोबत दोन ग्रामीण किंवा तालुका स्तरावरील डेपो अशा तीन डेपोचे एक पॅकेज तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, आखाती देशात अडकलेल्या नागरीकांना परत आणणार गिरिश महाजन आणि चीफ ऑफ प्रोटोकॉल यांच्यावर जबाबदारी
इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने एकत्र येत युद्ध पुकारले. या तीन चार दिवसांच्या कालावधीत अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात हवाई बॉम्ब हल्ले कायम ठेवले आहेत. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला इराणनेही प्रत्युत्तर म्हणून त्या दोन देशांसह जिथे जिथे अमेरिकच्या नौलाची थळ आहेत त्या ठिकाणावर बॉम्बहल्ले सुरु केले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या आणि फिरायला गेलेले …
Read More »डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आता खूप उशीर झाला इराण लष्कराकडून अमेरिकेशी चर्चेसाठी तयारी दाखविल्यानंतर ट्रम्प यांचे वक्तव्य
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की इराणचे लष्करी नेतृत्व आणि प्रमुख संरक्षण क्षमता नष्ट करण्यात आल्या आहेत आणि चर्चेसाठी “खूप उशीर” झाला आहे असे वक्तव्य केले आहे, कारण त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलने प्रकाशित केलेल्या एका मत लेखात केलेल्या भाष्याला विरोध केला. “त्यांचे हवाई संरक्षण, हवाई दल, नौदल आणि नेतृत्व गेले …
Read More »इराणच्या नतान्झच्या अणुप्रकल्पावर बॉम्बहल्ला, आयएईएची पुष्टी अमेरिका-इस्रायलच्या सैन्यानेकेला हल्ला
अमेरिका-इस्रायली लष्करी हल्ल्यांचा भाग म्हणून इराणच्या नतान्झ येथील भूमिगत आणि पूर्वी बॉम्बहल्ला झालेल्या युरेनियम-संवर्धन प्रकल्पाच्या प्रवेशद्वारांवर हल्ला करण्यात आला आहे, अशी पुष्टी संयुक्त राष्ट्रांच्या अणु निरीक्षकांनी मंगळवारी (३ मार्च २०२६) केली. गेल्या जूनमध्ये इस्रायल आणि अमेरिकेने इराणी अणु सुविधांवर हल्ला केला तेव्हा इराणच्या तीन युरेनियम-संवर्धन प्रकल्पांपैकी एक भूमिगत इंधन-संवर्धन प्रकल्प …
Read More »दुबईत अडकलेल्यांना मराठी जनांना विशेष विमानाने मुंबईत परत आणणार दुबईत अडकलेल्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात
दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १६४ पर्यटक आणि नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी तातडीने दोन विशेष विमाने पाठवली असून सायंकाळपर्यंत सर्व सुरक्षित मुंबईत परततील, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. धुलीवंदनाच्या निमित्ताने बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देत ही माहिती जाहीर केली. धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देताना …
Read More »इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुल्लाह खामेनी यांच्या हत्येवर शांतता, देशाच्या परराष्ट्र धोरणावर शंका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भारत-इराण संबध आणि मोदी सरकारवर टीकेची झोड
मोदी सरकारवर कडक टीका करताना, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी (३ मार्च २०२६) म्हटले की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या लक्ष्यित हत्येवरील त्यांचे मौन तटस्थ नसून ते पदत्याग आहे आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दिशेने आणि विश्वासार्हतेवर गंभीर शंका उपस्थित करते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी अशीही मागणी …
Read More »इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात आतापर्यंत इराणच्या ७८० हून अधिक जणांचा मृत्यू अमेरिका, इस्रायलकडून हिजबुल्लाह आणि इराणवर हल्ले सातत्याने सुरुच
पश्चिम आशियातील युद्ध तीव्र होत असताना, अमेरिका आणि इस्रायलने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी हल्ले सुरू केल्यापासून आतापर्यंत इराणमध्ये ७८० हून अधिक लोक मारले गेले आहेत, असे इराणी रेड क्रेसेंटने म्हटले आहे. मंगळवारी (३ मार्च २०२६) इराण आणि इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या बॉम्बहल्ल्या आणि सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला …
Read More »
Marathi e-Batmya