Breaking News

अजित पवार यांचे आवाहन…विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचू नका कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही विचारधारा सोडणार नाही...

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले गेले पाहिजे असे सांगतानाच आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत आज केले. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख …

Read More »

छगन भुजबळ यांचा इशारा, मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात सहभाग होऊ देणार नाही आगामी विधासभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्याच पाहिजेत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणांमध्ये मनुस्मृतीचा समावेश हा कदापी सहन करणार नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे तोपर्यंत मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू देणार नाही असे इशारा राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …

Read More »

इलेक्ट्रिक वाहनांसाठीची FAME-III योजना तयार हायब्रिड वाहने आणि इथेनॉलवरील वाहनांसाठीची कॅबिनेट नोटही तयार

इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीचे तिसरे वेगवान रूपांतर (FAME-III) योजनेमुळे हायब्रिड वाहनांना लाभ मिळण्याची शक्यता नाही, सूत्रांनी सांगितले. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी हायब्रीड वाहनांना प्रोत्साहन देण्यावर जोर देत असले तरीही हायब्रीडला प्रोत्साहन देण्याच्या विरोधात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहने (EVs) या सरकारमधील प्रचलित विचारसरणीमुळेच चालू ठेवणे अधिक फायदेशीर आहे. यासंबंधीची कॅबिनेट नोट …

Read More »

या १० कंपन्यांच्या बाजार मूल्यांकनात वाढ बाजार मुल्याकंनात १,८५,३२०.४९ ची भर

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेने इक्विटीमधील रॅलीच्या अनुषंगाने, टॉप-१० सर्वात मूल्यवान कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांनी एकत्रितपणे बाजार मूल्यांकनात १,८५,३२०.४९ कोटी रुपयांची भर घातली. गेल्या आठवड्यात, बीएसई बेंचमार्क १,४०४.४५ अंकांनी किंवा १.८९ टक्क्यांनी वाढला. २४ मे रोजी ३० शेअर्सच्या बीएसई सेन्सेक्सने ७५,६३६.५० या दिवसातील सर्वकालीन उच्चांक गाठला. टॉप-१० मोस्ट-व्हॅल्युड फर्म्स पॅकमधून, …

Read More »

रघुराम राजन घेतला थॉमस पिकेटीच्या करप्रणालीवर आक्षेप स्पर्धात्मक आर्थिक बाबींचे केले समर्थन

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी संपत्ती आणि वारसा कर यासारख्या पारंपारिक पुनर्वितरण कर उपायांच्या परिणामकारकतेला आव्हान दिले आणि असा युक्तिवाद केला की, त्यांना श्रीमंतांकडून सहज टाळता येऊ शकते. अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेटी यांनी लिहिलेल्या एका नवीन शोधनिबंधाच्या दरम्यान भारतातील वाढत्या असमानतेच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी १० कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ …

Read More »

भारत पे आणि फोन पे कंपनीने ट्रेडमार्क वरून वाद आणले संपुष्टात कायदेशीर लढेही मागे घेण्यास दोन्ही कंपन्यांची मान्यता

भारत पे BharatPe आणि फोन पे PhonePe ने २६ मे रोजी जाहीर केले की त्यांनी ‘Pe’ प्रत्यय असलेल्या ट्रेडमार्कच्या वापराशी संबंधित सर्व दीर्घकालीन कायदेशीर विवाद सौहार्दपूर्णपणे सोडवले आहेत. दोन्ही कंपन्या गेल्या पाच वर्षांपासून अनेक न्यायालयांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर वादात अडकल्या होत्या. या समझोत्यामुळे सर्व खुल्या न्यायालयीन कार्यवाही संपुष्टात येईल. पुढील …

Read More »

हमासकडून तेलअविववर रॉकेट बँरेजने हल्ले इशारा सायरन वाजले, पण जीवीतहानी कोणतीही नसल्याचा इस्त्रायलचा दावा

जवळपास पाच महिन्याहून अधिक काळ झाला हमास आणि इस्त्रायलमधील संघर्ष काही केल्या थांबायला तयार नाही. त्यातच इराणचे पंतप्रधान रईम यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी या हेलिकॉप्टरला अपघात घडवून आणण्यामागे इस्त्रायलचा हात असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर हमासने गाझा पट्टीतून तेल अवीववर रॉकेट बॅरेज लाँच क्षेपणास्त्रांचा …

Read More »

रेमाल चक्रीवादवाळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी घेतली आढावा बैठक बांग्ला देश आणि पश्चिम बंगाल प्रशासनाकडून खबरदारी

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणाऱ्या रेमाल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आढावा बैठक घेतली. बंगालच्या उपसागरावर केंद्रीत असलेले चक्रीवादळ “रेमाल” आता तीव्र चक्री वादळात बदलत असल्याने, त्रिपुरामध्ये तातडीच्या पूर्वतयारी उपाययोजना केल्या जात आहेत. वादळ, ११०-१२० किमी …

Read More »

दिल्लीतील रूग्णालयाला लागलेल्या आगीत सात नवजात शिशूंचा मृत्यूः दोघांना अटक रूग्णालय रजिस्टर नसल्याची माहिती पुढे

दिल्ली पोलिसांनी रविवारी न्यू बॉर्न बेबी केअर रूग्णालयाच्या  मालकाला आणि डॉक्टरला अटक केली.  रूग्णालयात रात्री उशीराने मोठ्या प्रमाणात आग लागल्याने सात नवजात बालकांचा मृत्यू झाला. पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलचे मालक डॉ नवीन खिची यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. याशिवाय, घटनेच्या वेळी रुग्णालयाच्या शिफ्टवर रूजू …

Read More »

आता नवीन ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी आरटीओत जाण्याची गरज नाही फक्त अर्ज करण्यासाठी जाऊ शकता आरटीओ कार्यालयात

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन नियमांमुळे १ जून २०२४ पासून, भारतात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे अधिक सोयीचे बनले आहे. अर्जदारांना आता खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर त्यांच्या ड्रायव्हिंग चाचण्या देण्याचा पर्याय असेल, जे सरकार-संचलित प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTOs) वापरण्याच्या पारंपारिक पद्धतीपासून महत्त्वपूर्ण बदल दर्शविते. यासंदर्भात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन …

Read More »