मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या शासकिय कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे या रूग्णांना मंत्रालयातून पुढील उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. शासकिय कर्मचाऱ्यांचेही कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची संख्या ५ टक्केवर आणली आहे. तसेच …
Read More »अन्यथा रूग्णालयांवर कारवाईशिवाय पर्याय नाही संख्या ६० वर नेणार: पीपीई कीट, मास्क राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे खाजगी हॉस्पिटल्स बंद असून डायलीसीससारख्या रुग्णांची परवड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी मुंबई, पुणे शहरातून जास्त प्रमाणात येत आहेत इतर भागातून नाहीत परंतु मुख्यमंत्र्यासह आम्ही सर्वांनी खाजगी हॉस्पिटल्सना मानवतेच्यादृष्टीने सेवा चालू ठेवण्याचे आवाहन केलेले आहे अशा स्थितीतही खाजगी हॉस्पिटल्स सुरु नाही केली …
Read More »पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणखी एक पाऊल
मुंबई: प्रतिनिधी पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून त्यांच्या निर्देशानुसार चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अनिल कवडे,सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर यांचा समावेश आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि …
Read More »पालकमंत्री मलिक म्हणाले, परभणीकरांनो कोरोनामुक्त झाल्याबद्दल अभिनंदन पुढेही कोरोनामुक्तच राहिल असा विश्वास
परभणी: प्रतिनिधी कोरोना बाधित रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा अखेर कोरोनामुक्त झाला आहे. यासाठी मेहनत घेणार्या सर्व यंत्रणांचे अल्पसंख्याक मंत्री आणि परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आभार मानतानाच यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले आहे. सुरुवातीपासूनच परभणी जिल्हा कोरोनामुक्त होता मात्र एक कुटुंब पुण्यातून आल्यावर त्यातील एकाचा अहवाल …
Read More »पंतप्रधान मोदींचे भाकित, कोरोनाला सोबत घेवून चालावे लागणार मुख्यमंत्र्यांबरोबरील आजच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सूचनांचा पाऊस
मुंबई-नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात आपण दोनवेळा लॉकडाऊन केला. या काळात आलेले अनुभव आणि प्रश्नांचे मुल्यांकन करून कोणत्या शहरात, भागात लॉकडाऊनची गरज आहे याबाबतची माहिती घेवून राज्य सरकारांनी लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा असे सांगत आपल्या सोबत कोरोना बराच काळ राहणार असल्याचे अशी भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »शनिवारच्या तुलनेत ५० टक्क्याने संख्या कमी, पण ८ हजाराचा टप्पा ओलांडला राज्यात ८०६८ वर पोहोचली संख्या: १९ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत काल शनिवारी अचानक ८ चा टप्पा पार केल्यानंतर सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातच आज रविवारी या संख्येत पुन्हा कितीने वाढ होती याबाबत भीतीचे वातावरण होते. मात्र गेल्या २४ तासात कोरोनाचे रूग्ण निदानाचे संख्या ५० टक्क्याने कमी होत ४४० रूग्णांचे निदान झाले. तर १९ …
Read More »महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आज ८११ रूग्णांचे निदान तर संख्या ७ हजार ६२८ वर पोहोचली
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या आजाराला रोखण्यासाठी एकाबाजूला राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असताना दुसऱ्याबाजूला या विषाणूने नियंत्रणात यायचे नाव काही घेत नसल्याचे दिसून येत आहे. या चालू आठवड्यात दुपट्टीने रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या घटना आतापर्यंत तीनवेळा घडल्या. मात्र आज दुपटीहून अधिक रूग्णांचे राज्यात निदान झाल्याचे आढळून आले …
Read More »सोलापूरातील या गावात सापडला कोरोना रूग्ण ग्रामीण भागातही लोण पसरण्याची भीती
सोलापूर: प्रतिनिधी आतापर्यत फक्त शहरीभागात असणारा कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत असल्याचे दिसून येत आहे. या विषाणूचा रूग्ण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घेरडी गावात पहिला आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या ५० वर पोहोचली असून सर्वाधिक रूग्ण पाच्छा पेठ (१९ रूग्ण) येथील आहेत. …
Read More »राज्यात एक लाख चाचण्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ८०० वर आज ३९४ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख २ हजार १८९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यापैकी ९४ हजार ४८५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर फक्त ६ हजार ८१७ कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. मागील २४ तासात ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजस्थितीला एकूण …
Read More »खुषखबर, आता कोविडच्या सर्व चाचण्या आणि उपचार मोफत होणार वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा निर्णय
लातूर-मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता या आजारावरील सर्व चाचण्या मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आणि दंत महाविद्यालांमध्ये व रूग्णालयात या सर्व चाचण्या मोफत निशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. या आजाराची …
Read More »
Marathi e-Batmya