१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्हापरिषद, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकामधील अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना पुढील दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे. तसेच ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा …
Read More »२३ मजली इमारतीला आग लागून किमान एकाचा मृत्यू ३६ रहिवाशांना वाचवण्यात यश, १९ जणांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल
रविवारी मुंबईतील दहिसर येथील २३ मजली इमारतीला लागलेल्या आगीत किमान एकाचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. एकूण ३६ रहिवाशांना वाचवण्यात आले. त्यापैकी १९ जणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील उपनगर दहिसर पूर्व येथील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली. लोकांनी तात्काळ पोलिसांना आणि …
Read More »लालबागचा राजाच्या विसर्जनाला भरती-ओहोटीचे विघ्न विसर्जन रात्री ११ वाजता होणार
रविवारी भव्य गणेश विसर्जनादरम्यान लालबागच्या राजाला निरोप देताना भाविकांचा प्रचंड समुद्र मुंबईत पावसाच्या सरीकडे पाहायला मिळाला. तथापि, पहिल्यांदाच, भरती-ओहोटीमुळे प्रतिष्ठित लालबागच्या राजा मूर्तीचे विसर्जन उशिरा झाले, असे एका वृत्तसंस्थेने दिले. आता, विसर्जन रात्री ११ वाजता होणार आहे. साधारणपणे, लालबागच्या राजा मूर्तीचे दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील खोल समुद्रात सकाळी ९ वाजण्यापूर्वी …
Read More »राज्य महोत्सवाच्या जल्लोषात गिरगाव चौपाटीवर गणरायाला निरोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक मंडळांनी निरोप दिला
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे, त्या उत्सवाचा जल्लोष आज गिरगाव चौपाटीवर उच्चांक गाठताना दिसला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून गणरायाला निरोप दिला. राज्य महोत्सवाच्या या उत्साहात गीरगाव चौपाटीवर विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, …
Read More »कोल्हापूरातील १० वर्षाचा मुलाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त
मागील काही दिवसात महाविद्यालयीन युवकांमध्ये अथवा नवतरूणांमध्ये सातत्याने शाररीक आणि मानसिक तणावामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणीच थकवा किंवा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त कानावर पडते. यामागे बदलती जीवनशैली आणि शाररीक कमतरतेला जबाबदार धरण्यात येत आहे. परंतु कोल्हापूरातील एका १० वर्षिय मुलाचा खेळत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि घरी जाताच त्यांने …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल देशातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन
सागरमालासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून देशातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झाला असून, जेएन पोर्ट टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे. भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी जेएन …
Read More »मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी यापूर्वी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार ८ सप्टेंबरला असणार आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे. राज्यात बंधुता …
Read More »न्यायालयाच्या निकालावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, गाड्या मैदानावर लावा, मैदानातच बसा न्यायालयाच्या निकाल पाळणार
मला माझ्या जातीला आणि जातीच्या लेकरांना मोठे करायचे आहे. त्यासाठी मी एवढे कष्ट सहन करतोय. त्यामुळे कोणीही आंदोलनात गोंधळ घालू नका. न्यायालयाने दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करा. रस्त्यांवरील गाड्या हटवून पार्किंगमध्ये लावा, तिथेच झोपा आणि बाहेर निघायचे असेल तेंव्हा आझाद मैदानावर या. परंतु कोणत्याही परिस्थितीत मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका …
Read More »विद्युत सहायकपदाच्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी शेवटची संधी महावितरणकडून ९ व १० सप्टेंबरला पडताळणी
महावितरणमध्ये विद्युत सहायकपदी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला पूर्ण झाली आहे. तथापि राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थिती तसेच इतर कारणांमुळे गैरहजर असलेल्या काही उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ९ व १० सप्टेंबरला शेवटची संधी देण्यात आली आहे. महावितरणने जाहिरात क्र. ०६/२०२३ अन्वये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेले …
Read More »मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, महाराष्ट्रातील मराठा मुंबईत येण्याआधी निर्णय घ्या अजूनही वेळ गेलेली नाही
मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा आज चवथा दिवस आहे. आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर आधीच आलेले आहेत. तर आणखी आंदोलक येत आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई आणि दादर-कुर्ला पर्यंतच्या …
Read More »
Marathi e-Batmya