उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावी च्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २७ मे पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक …
Read More »डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या १० वर, मालकाला अटक अपघातस्थळावरून आणखी तीन मृत्यू सापडले
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या १० वर पोहोचली असून अपघातस्थळावरून आणखी तीन मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. डोंबिवली बॉयलर स्फोट प्रकरणी पोलिसांनी अमुदान केमिकल्सच्या मालक – मालती प्रदीप मेहता, मलय प्रदीप मेहता यांच्यासह कंपनीचे संचालक, प्रशासक आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल …
Read More »वर्षा गायकवाड यांचा इशारा,… मनुस्मृतीचा भाग वगळा अन्यथा रस्त्यावर उतरू शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रकार म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्णभेदाचा पुरस्कार
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्ण भेदाला पुरस्कृत करण्याचा प्रकार आहे. भाजपाला देशाच्या भवितव्याची चिंता नसून मनुवादी विचारांच्या ऱ्हासाची चिंता आहे म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचे घाटत आहे. राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा (SCERT) ने जाहीर केला आहे. यात मनुस्मृतीचा समावेश आहे. हा …
Read More »डोंबिवलीतील बॉयलरच्या लागोपाठ स्फोटात सात जणांचा मृत्यू तर ४८ जण जखमी ठाणे महापालिकेची माहिती
एकाबाजूला वातावरणातील उष्णतेने आधीच हैराण असलेल्या नागरिकांना विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली परिसरातील डोंबिवलीतील एमआयडीसी-२ मधील अनुदान कंपनीच्या बॉयलरच्या झालेल्या स्फोटाच्या घटनेत दोन महिला आणि पाच पुरुष अशा किमान सात जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेने २३ मे रोजी दिली. स्फोटानंतर दुर्घटनेच्या ठिकाणी काही कामगार …
Read More »आशिष शेलार यांचा सवाल, खाजगी डम्पिंग ग्राउंड आँडिट झाले का? मोगरा आणि इर्ला नाल्याच्या सफाईची पहाणी
नाल्याचा गाळ वसईतील ज्या खाजगी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो आहे, त्याचे ऑडिट करण्यात आले आहे का? असा सवाल करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील नालेसफाई बाबत असमाधानी असल्याचे आज सांगितले. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज दुसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाचा …
Read More »पुणे पोर्शे कार अपघातातील विशाल अगरवालचा मुलगा १५ दिवस बालसुधारगृहात सुरेंदर अगरवालचीही पोलिसांकडून चौकशी
पुणे पोर्शे कार दुर्घटनेत एका तरूण-तरूणीला प्राण गमवावे लागल्याने या पोर्शे कारच्या १७ वर्षीय चालक मुलाला १५ दिवसांसाठी बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. बाल सुधारगृहात , अल्पवयीन व्यक्तीला शिस्त आणि स्थिरता प्रदान करण्याच्या उद्देशाने संरचित दिनचर्याचे पालन करावे लागणार आहे. दरम्यान पोलिसांनी विशाल अगरवाल याचे वडील आणि पोर्शे कारच्या १७ वर्षीय …
Read More »डोंबिवली एमआयडीसी-२ मधील एका कंपनीत बॉयलर स्फोट मोठ्या प्रमाणावर कंपनी आवारात आग, ४ ते ५ कामगार गंभीर जखमी
डोंबिवली एमआयडीसी-२ मधील अमोदन-ओमेगा कंपनीत अचानक बॉयलरचा स्फोट भर दुपारी २ च्या सुमारास झाला. स्फोटानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणार आग लागून काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उडाल्याचे ३ ते ५ किमीच्या परिसरातून उठल्याचे दिसून येत आहे. तर स्फोटाच्या हादऱ्यात अनेक रहिवाशी इमारतींच्या काचांना हादरे बसून काचा फुटल्याचे दिसून आल्याची माहिती सांगण्यात येत …
Read More »इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल २१ मे २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू …
Read More »१२ वी बोर्ड परीक्षेचा राज्याचा निकाल ९३.३७ टक्के
मुंबई मंगळवारी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावीचा निकाल जाहीर केला. यावेळी ९३.३७ टक्के निकाल लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्के अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.५१ टक्के तर मुंबई विभागाचा सर्वात कमी ९१.९५ टक्के लागला आहे. गतवेळेप्रमाणे परीक्षेच्या निकालातही मुलींनी बाजी मारली. मुलींचा …
Read More »आशिष शेलार यांची मागणी, मुंबईपालिका आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं
मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामात निष्काळजीपणा दाखवत आहे. त्यामुळे पालिकेने ७५ टक्के नालेसफाई कामांबाबत केलेले दावे हे खोटे व रतन खत्रीचे आकडे आहेत. या नालेसफाई कामांबाबत आपण असमाधानी आहोत, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तानी नाल्यावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले. नालेसफाईच्या …
Read More »
Marathi e-Batmya