औरंगाबादः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरीकांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा कठोर निर्णय घेण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून अनेक जण मास्क वापरण्याचे बंद केले आहे. त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल असा …
Read More »‘आयत्या बिळावर नागोबा’ चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांची मापं काढणे बंद करावे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा इशारा
सांगलीः प्रतिनिधी ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रिय केला त्यावर ‘आयत्या बिळावर नागोबा’ सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला. सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी शरद पवारच्यांवर चुकीचं विधान करणार्या चंद्रकांत पाटील …
Read More »२ वर्षे झाली पुलवामा हल्याच्या चौकशीचे काय? मोदी सरकारने सांगावे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या काळात काश्मीर येथील पुलवामा येथे लष्करावर झालेल्या हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाले असून या दोन वर्षात सरकारने काय तपास केला ? चौकशीत कोणती माहिती बाहेर आली? असा सवाल करत चौकशीतील माहिती जनतेला द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. पुलवामा …
Read More »पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री राठोडांना तुर्तास अभय मात्र चौकशी होणार मंत्री संजय राठोड यांची तुर्तास उचलबांगडी नाहीच
मुंबई : प्रतिनिधी बीडची तरूणी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात आले. तसेच भाजपाकडून राठोड यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची थेट मागणी केल्यानंतर अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची तयारी दर्शवित सत्य समोर आल्यानंतर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे वनमंत्र्यांवर उचलबांगडीची कारवाई …
Read More »इंग्रजांशी जवळीक वाढवल्याने अहिल्याबाईंनी पेशव्यांना खडसावलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिली करून दिली इतिहासाची आठवण
जेजूरी : प्रतिनिधी अहिल्याबाई होळकर या जागतिक ओळख असणाऱ्या स्त्रीयांपैकी एक होत्या. त्यांची तुलना रशियाची आणि ब्रिटनची राणी यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढवल्यानंतर अहिल्यादेवींनी पेशव्यांनाही खडसावल्याची इतिहासातील घटनेची आठवण करुन दिली. तसेच अहिल्यादेवी जागतिक स्तरावर छाप सोडणाऱ्या महिला राज्यकर्त्या असल्याचं पवारांनी यावेळी आवर्जून …
Read More »आरटीईखाली विद्यार्थी ३ लाख ५३ हजार तर अर्थसंकसंकल्पात फक्त २०० कोटी, बाकिचे ? उर्वरित निधी चार महिने उलटून गेले तरी अद्याप मंजूर नाही
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सक्तीचे शिक्षण अधिकार अर्थात आरटीई या केंद्र सरकारच्या कायद्यान्वये खाजगी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र या खाजगी शाळांना द्यावी लागणारी फि पोटी ६२४ कोटी रूपयांपैकी फक्त २०० कोटी रूपयांची रक्कम सरकारने मंजूर केली असून उर्वरीत ४२४ कोटी …
Read More »भाजपाच्या वाघ म्हणाल्या, मंत्री राठोडांच्या मुसक्या आवळण्याचे सोडून वाट कसली बघताय? पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मंत्री राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आव्हान
मुंबई : विशेष प्रतिनिधी बीडची तरूणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा संबध असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासंदर्भातील उपलब्ध पुरावे ही त्यांच्याशी जोडले जात असल्याने मंत्री राठोड यांच्या मुसक्या आवळायला वाट का बघताय? असा सवाल भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिले. काही …
Read More »बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी, ऑडिओ क्लिप्सची सर्वंकष चौकशी करा ! देवेंद्र फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना पत्र
मुंबई: प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील परळी बैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरूणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यासंदर्भात काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा सर्वत्र फिरत आहेत. या प्रकरणावरून बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. या प्रकरणात सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची …
Read More »नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्रामविकासाचे प्रशिक्षण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यामध्ये नुकत्याच जवळपास चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या असून यातून निवडून आलेले सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामविकासविषयक विविध बाबींच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रथमच झाल्या आहेत. त्यामुळे सदस्यांची संख्या …
Read More »…आणि मुख्यमंत्र्यांनी टाळले राजभवनात जाणे महालक्ष्मी रेसकोर्सवरून घेतले टेक ऑफ
मुंबईः विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यापासून हाकेच्या अंतरावरील राजभवनातील हेलिपॅडचा वापर करणे सोयीचे असतानाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल गुरूवारी झालेल्या घटनेची पुर्नःवृत्ती नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजभवनातील हेलिपॅडचा वापर करण्याचे टाळत महालक्ष्मी येथील रेसकोर्सवरून हेलिकॉप्टरने उड्डाण केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमान वारण्यास परवानगी नाकारल्यानंतर राजभवनातील …
Read More »
Marathi e-Batmya