मुंबई : प्रतिनिधी अत्यंत दुर्दैवी घटना- देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आजपर्यंत अशी घटना यापूर्वी कधी घडलेली नाही. राज्यपाल हे व्यक्ती नाही एक पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. परंतु, विमानात बसेपर्यंत जाणीवपूर्वक परवानगी देण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी एवढा एवढा अहंकार बाळगणे योग्य नाही. आजपर्यंत मी एवढे इगोस्टीक सरकार कधी पहिले नाही,अशी …
Read More »विमानावरून काय खुलासा राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयाने दिला माहित आहे का? जाणून घ्या काय दिले दोन्ही कार्यालयाकडून खुलासे दिले
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) राजभवन सचिवालयाने विमान उपलब्धतेची खातरजमा करावयास हवी होती मान्यता दिली नसल्याबाबत आदल्या दिवशीच संदेश राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक …
Read More »सरकारी विमान वापरावरून सरकार विरूध्द राज्यपाल-भाजपा राजभवन सचिवालय, मुख्यमंत्री कार्यालयाकडून परस्पर विरोधी दावे
मुंबई : विशेष प्रतिनिधी सरकारी कामासाठी डेहराडूनला जाण्यासाठी सरकारी विमान वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला केली. मात्र त्यास परवानगी दिल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे, तर त्याबाबत कोणतीच माहिती राज्य सरकारकडून कळविण्यात आली नसल्याचा प्रतित्तुर राजभवनाकडून कळविण्यात आल्याने सरकारी विमान वापरावरून राज्य सरकार विरूध्द …
Read More »मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मेहता आता रेराचे प्रमुख; तर मुख्य सचिव पदी कुंटेची शक्यता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली अजोय मेहतांना शपथ
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे शासकिय सल्लागार अजोय मेहता यांची आता महारेरा अर्थात महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील निवृत्त सनदी अधिकारी गौतम चटर्जी यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या ठिकाणी मेहता यांची आज नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिव पदी सीताराम …
Read More »या पध्दतीने भरतीत मराठा युवकांना संधी देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक भरती प्रक्रियेतील एसईबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा- अशोक चव्हाण यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या युवकांना सरकारी नोकरीत संधी मिळावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला, यावेळी ऊर्जा विभागाने मराठा उमेदवारांसाठी ते प्रमाण पत्र सादर केल्यास भरतीत संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इतर विभागाच्या नोकर भरतीतही अशा प्रकारे मराठा समाजाच्या …
Read More »नव्या आणि २०१९ च्या एमएसईबीच्या भरतीत मराठा उमेदवारांना मिळणार अशी संधी ईडब्ल्यूएसचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध- ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचे महावितरणला निर्देश
मुंबई : प्रतिनिधी महावितरण कंपनीद्वारे २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींच्या अनुषंगाने विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक व पदवीधर शिकाऊ अभियंता- स्थापत्य, पदविकाधारक शिकाऊ अभियंता- वितरण/स्थापत्य या पदांच्या भरतीसाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (ईडब्ल्यूएस) लाभ घेण्याचा पर्याय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारामुळे शासनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आला …
Read More »ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले घेणार राज्यातील शिक्षकांचा “तास” प्रत्येक जिल्ह्यात ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या आणि ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात आता सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. डिसले यांच्या कार्यातून सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी तसेच शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वांना परिचय व्हावा यासाठी राज्यातील सर्व …
Read More »आघाडी सरकारच्या नियोजनशून्य ‘सहकाराचा’ आणखी एक अंक भाजपा आ. अतुल भातखळकर यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांची नियमावली करताना जनतेकडून सूचना-हरकती घेऊनच अंतिम नियमावली जाहीर करावी असे स्पष्ट निर्देश होते. तरी सुद्धा कोणतीही स्पष्ट नियमावली जाहीर न करता थेट निवडणुका घेण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाकडून घेण्यात आला. परंतु या विरोधात विधी व न्याय …
Read More »दर तीन महिन्याला तालुकास्तरावर होणार सरपंच सभा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावांमधील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात …
Read More »शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ? आंदोलनजीवी, एफडीआय म्हणजे काय?
नवी दिल्ली- मुंबईः प्रतिनिधी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना उद्देशून आंदोलन जीवी अशी उपाहासात्मक टिपण्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यसभेतील भाषणात केली. तसेच आंदोलनाला परदेशातून वाढता पाठिंबा पाहून देशातील मोदी सरकारच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापार्श्वभूमीवर एफडीआय अर्थात फॉरेन डिस्ट्रीक्टीव्ह आयडोलॉजी अशी नवी व्याख्याही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya