मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांनी आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपल्या पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पक्षश्रेष्ठीने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक १ चा पक्ष बनवू असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त …
Read More »… तर लोकांना मुर्ख बनवण्याचे काम मोदी करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक
मुंबईः प्रतिनिधी मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे. परंतु एकतर मोदींना कळत नसेल किंवा कळूनपण लोकांना मुर्ख बनवण्याचे काम मोदी करत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर राज्यसभेत आज बोलताना पवारसाहेबांचा उल्लेख केला. …
Read More »ट्विट करणाऱ्या “त्या” सेलिब्रिटींची आयबी चौकशी करणार काँग्रेसची पक्षाच्या मागणीवर गृहमंत्र्यांचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का? देशपातळीवरती अनेक संवैधानिक संस्था, विरोधी पक्षांची सरकारे व मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर मोदी सरकारचा प्रचंड मोठा विरोध असताना या राष्ट्रीय हिरोंच्या मागे …
Read More »संजय राऊतांचे अमित शाह यांना प्रतित्तुर, शिवसेना अधिक ताकदीने पुढे आली भाजपावर शिवसेनेचा पलटवार
मुंबई : प्रतिनिधी सिंधुदुर्गमधील खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकिय महाविद्यालयाचे उद्घाटन झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. सत्तेच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना नदीत सोडले, आम्ही जर तसं वागलो चाललो असतो तर आज शिवसेनाच उरली नसती असा टोला लगावला. त्यास प्रतित्तयुर देत शिवसेना खासदार …
Read More »मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नाही… तर शिवसेनेचे अस्तित्व राहिले नसते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्पष्टोक्ती
सिंधुदुर्ग: प्रतिनिधी राज्यात तीन चाकी रिक्षा सरकार असून तिघांच्या दिशा वेगळ्या आहेत. हे सरकार विफल… जनतेन दिलेल्या पवित्र जनादेश ठोकरून हे सरकार बनले आहे. आम्ही शब्द मोडला नाही… बिहारात नितीशजींची जागा कमी असून ही आधी शब्द दिल्याप्रमाणे त्यांनाच मुख्यमंत्री केले. मी कधी काही बंद खोलीत करत नाही, जे काही आहे ते जाहीर …
Read More »भाजप शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतमालाची लूट करणारा पक्ष मोठ्या उद्योगपतींना कृषी क्षेत्रात घुसवण्याचा मोदींचा डाव - नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी मोदी – शहाची तानाशाही नही चलेगी… नही चलेगी… आवाज दो हम एक है… जय जवान जय किसान… भारत माता की जय… किसानों के अधिकारमे राष्ट्रवादी मैदान मे… अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कुर्ला परिसर दणाणून सोडला. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने आज कुर्ला येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चक्का …
Read More »वीज बील माफीप्रश्नी राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, अदानी पवारांच्या घरी भेटीनंतरच वीज बील माफीवरून सरकारचे घुमजाव
ठाणे : प्रतिनिधी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहिर केला. नंतर मात्र बिल माफ करणार नसल्याचे जाहिर केले. परंतु ज्यावेळी हा निर्णय जाहिर केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी गौतम अदानी हे येवून गेल्याने वीज बील माफ करणार नसल्याचे सरकारने जाहिर केल्याचा गौप्यस्फोट …
Read More »पंतप्रधान मोदीच्या दाढीसोबतच चालू असलेली गॅस दरवाढीची स्पर्धा थांबवा गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे राज्यभर तीव्र आंदोलन
मुंबई: प्रतिनिधी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कमालीची वाढ होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभर शेणाच्या गोव-यांनी चूल पेटवून तीव्र आंदोलन करत निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वाढत्या दाढीबरोबर गॅसच्या किंमतींची स्पर्धा केंद्र सरकारने सुरु केली आहे. ती थांबवावी अन्यथा पेट्रोलपंपावरील फलकाच्या विरोधात तीव्र …
Read More »शालेय फि कमी किंवा माफीचा दिलासा सरकार न्यायालयातूनच मिळविणार निर्णय न्याय प्रविष्ट असल्याने हस्तक्षेप नाही तज्ञ अधिकाऱ्यांची शासन स्तरावर समिती
मुंबई : प्रतिनिधी शालेय शुल्क कमी करण्याबाबत किंवा माफ करण्याबाबतचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सद्यस्थितीत यामध्ये शासनास हस्तक्षेप करता येत नाही. तथापी उच्च न्यायालयात शासनाची बाजू सक्षमपणे मांडून शासनाच्या ८ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयास उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली. शालेय …
Read More »गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटीव्ह संपर्कातील व्यक्तींनी तपासणी करण्याचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची आज लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची कोरोना चाचणी करून होम क्वारंटाईन करून घ्यावे असे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी ट्विटरवरून केले. मागील दोन चार दिवसांपासून देशमुख यांना अस्वस्थ जाणवत होते. तसेच त्यांना बारीक तापही आला होता. त्यामुळे त्यांनी आज …
Read More »
Marathi e-Batmya