विरोधी पक्षांनी केलेला अपप्रचार नाकारून सुशासन, विकासासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करणारा ठराव प्रदेश भाजपा च्या शिर्डी येथे रविवारी झालेल्या महाअधिवेशनात मंजूर करण्यात आला. मुंबई भाजपा अध्यक्ष व राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी याबाबतचा ठराव मांडला. माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी या …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन, राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा भाजपा राज्य अधिवेशनात केले आवाहन
जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आले आहे. आता महायुती सरकारची लोककल्याणाची, विकासाची कामे जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केले. शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या महाअधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच अमित शाह यांच्याकडून निर्णय जाहिर… शेगांवमधील भाजपाच्या अधिवेशनात अमित शाह यांनी जाहिर केला
साधारणतः ३ वर्षापूर्वी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आणि ईडी आणि सीबीआयच्या आधारे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी एका शिवसेनेचे दोन शिवसेनेत निर्मिती केली. तर दोन वर्षापूर्वी एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन राष्ट्रवादीत निर्माणातही मोठा हातभार लावला. या चार पैकी दोन नेमके खरे पक्ष कोणते यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. तसेच …
Read More »राऊत यांच्या वक्तव्यावर वर्षा गायकवाड म्हणाल्या, तर निवडणुकीचा निर्णय काँग्रेसही घेईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त संधी मिळावी ही काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढले. विधानसभेला मुंबईत काँग्रेसला जास्त जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती पण कमी जागा मिळाल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त संधी मिळावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे, या भावना पक्षश्रेष्ठींना कळवू व पक्षाचे वरिष्ठ नेते …
Read More »सुरेश धस यांचा गौप्यस्फोट, गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा आकासोबत फोटो धाराशिवमधील जनआक्रोश मोर्चात फोटो दाखवत धनंजय मुंडे यांना केले लक्ष्य
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपाचे आमदार सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, राणा जगजित सिंग पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह यांच्यासह अनेक राजकिय नेते तथा कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. या मोर्चासमोर बोलताना सुरेश धस यांनी …
Read More »धाराशिवच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, १५ तारखेपर्यंत न्याय द्या नाही तर… खंडणी प्रकरणातील आरोपीलाही मकोका लावा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी याा दोघाच्या प्रकरणातील दोषींवर राज्य सरकारने १५ तारखेपर्यंत कारवाई करावी अन्यथा राज्य बंद झालंच म्हणून समजा असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. तसेच पुढे बोलताना संतोष देशमुख यांच्या ७ मारेकऱ्यांना जो मकोका कायदा लावला आहे त्यात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ‘मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करा कॅम्पसला भेट देवून कामांना गती देण्याचे निर्देश
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) याबाब विश्वासार्हता अधिक असून. येथील वैद्यकीय सेवा-सुविधा वाढाव्यात व अधिकाधिक गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे आराखड्यानुसार कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, मागील वेळीही वेगवेगळेच लढलो…त्यात नवीन काय संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रियेनंतर आता सुप्रिया सुळे यांची भूमिका
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणूकांना स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केली. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढविण्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मत व्यक्त केले. मात्र महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा आणि काँग्रेसची भूमिका पुढे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या …
Read More »विजय वडेट्टीवार यांची भूमिका, आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू अन्यथा… स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीवरून संजय राऊत यांच्या मतानंतर पुन्हा व्यक्त केली भूमिका
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई ते महानगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याचा निर्णय शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जाहिर केला. त्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांनीही यासंदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, कदाचित ते त्यांचे स्वतःचे …
Read More »संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले, स्वबळावर लढविणार कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने आघाडीतून नव्हे तर स्वबळावर निवडणूका
नुकतीच आमचे नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक पार पडली. त्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या अनुषंगाने चर्चा झाली. त्या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्पष्ट संकेत दिले की, कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून आगामी निवडणूका स्वबळावर लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याची स्पष्टोक्ती शिवसेना उबाठाचे प्रवक्ते तथा नेते …
Read More »
Marathi e-Batmya