लोकसभा निवडणूकीप्रमाणेच राज्यातील विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत शेतकऱ्यांना खुष करण्यासाठी आणि अप्रत्यक्ष केंद्र सरकारने दिलेल्या योजनेचा फायदा देत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीतील अनुक्रमे १८ वा व पाचवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र …
Read More »विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर केंद्राकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा माय मराठीसाठी सोन्याचा दिवस : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानसभा निवडणूकांची अधिकृत घोषणा होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजपाच्या रणनीतीनुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती मंत्रिंडळाच्या सचिवांनी संध्याकाळी दिली. विशेष म्हणजे गुजराती भाषा ही मराठी भाषेच्या निर्मितीनंतरची असताना लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर गुजराती भाषेला पहिल्यांदा …
Read More »मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, आचारसंहिता, ..नाहीतर गणितं बिघडवणार मराठा समाजाला डावलू नका नाही तर पश्चाताप करायची वेळ येईल
राज्यातील मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाबाबत विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याचे आवाहन मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना केले. जर राज्य सरकारने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर तुमची सगळी गणितं बिघडवणार असल्याचा इशाराही आज मनोज जरांगे पाटील …
Read More »वर्षा गायकवाड यांचे आवाहन, ‘शक्ती अभियानात सहभागी व्हा राजकारणात महिलांना समान संधी देण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न
राजकारणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने प्रयत्न केला आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतला. महिलांच्या बाबतीत ‘आधी आबादी, पुरा हक’ हा काँग्रेसचा नारा असून राजकारणात आणि शासनाच्या सर्व स्तरांवर ‘महिला प्रतिनिधित्व’ वाढावे यासाठी काँग्रेस पक्षाने आता …
Read More »सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रातून काँग्रेस पक्षाला सल्ला, सावरकरांच कौतुक फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटीक्स-सुशीलकुमार शिंदे आत्मचरित्र पुस्तक
देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा राजकिय बाज जितका महाराष्ट्रातील जनतेला आणि देशातील राजकारण्यांना जितका माहित नसेल तितका तो सोलापूरकरांना माहित आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे सध्या राजकारणातून संन्यास घेत वानप्रस्थाश्रमाचे आयुष्य जगत आहेत. या कालावधीतच सुशीलकुमार शिंदे यांनी पाच दशकातील त्यांच्या राजकिय जीवनावर आत्मचरित्र लिहिले असून ते काही …
Read More »गोंडवाना विद्यापीठाची सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी. लिट. पदवी प्रदान गोंडवाना विद्यापीठाचा ११ वा व १२ वा दीक्षांत सोहळा संपन्न
शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षांत सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर …
Read More »राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची घड्याळ चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घड्याळ चिन्हावर बंदी घालण्याची मागणी
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक चिन्ह असलेले ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यापासून मनाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता पुन्हा एकदा यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून …
Read More »सनातन रक्षक दलाने मंदिरातून साईबाबाच्या मुर्ती हटवल्या साई बाबाची पूजा म्हणे शास्त्रानुसार निषिध्द
‘सनातन रक्षक दल’ या गटाने सुरू केलेल्या मोहिमेनंतर मंगळवारी वाराणसीतील अनेक मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या. यापैकी या गटाने येथील बडा गणेश मंदिरातील साईबाबांची मूर्ती काढून मंदिराच्या आवाराबाहेर ठेवली. मंदिराचे मुख्य पुजारी राममू गुरू म्हणाले, साई बाबांची योग्य ज्ञानाशिवाय पूजा केली जात होती, जी शास्त्रानुसार निषिद्ध आहे. त्याचप्रमाणे, अन्नपूर्णा मंदिराचे …
Read More »वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी शासनाचा ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार एमआयडीसी मध्ये ७५० कोटी गुंतवणूक, १५ हजार रोजगार उपलब्ध होणार
वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठा बिझनेस टू बिझनेस स्वरूपाचा उद्योग असून जवळपास २५ हजार कोटींची उलाढाल आहे. या कराराच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा)एमआयडीसी मध्ये ७५० कोटी गुंतवणूक …
Read More »रमेश चेन्नीथला यांचा टोला, भाजपाने लढण्याआधीच हार मानली… २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मविआचेच सरकार येणार-नाना पटोले
धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार व गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आपापसात न भांडता भाईचारा जपावा. इराण व इस्राईलमध्ये आज जे सुरु आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अशावेळी गाधींजींनी घालून दिलेला आदर्श व अहिंसेचा मार्गच महत्वाचा ठरतो, जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गांधींजींनी घालून …
Read More »
Marathi e-Batmya