राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडणे आणि मतदार यादीची छाननी करुन त्यातून बांग्लादेशी नागरिकांना वगळण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना नेते उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे या शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, निवडणूक आयोग घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी संसदेत बिहार मतदार यादी पुर्ननिरिक्षण प्रकरणी विरोधकांचा गोंधळ, सभागृहाचे कामकाज स्थगित
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान भारतीय निवडणूक आयोगावर (ECI) “फसवणूक” केल्याचा आरोप केल्यानंतर काही तासांनंतर, निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी गुरुवारी धीर धरण्याचे आवाहन केले आणि म्हटले की या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाट पाहावी. आरोपांना “निराधार” म्हणत निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणाले, “जर निवडणूक याचिका …
Read More »उपराष्ट्रपती पदासाठी आयोगाने सुरु केली निवडणूकीची तयारी शक्य तितक्या लवकर वेळा पत्रकाची घोषणा करणार
संसदेच्या पावसाळी अधिवेशाला सुरुवात होताच झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काही विषय केंद्र सरकारला विश्वासात न घेता अधिवेशनाच्या कामकाज पत्रिकेवर घेतले. त्यामुळे भाजपा अंतर्गत झालेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना भाजपा नेत्यांनी थेट राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार जगदीप धनखड यांनी मुदत संपण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, निवडणूकीच्या विरोधातील याचिका वृत्तपत्राच्या आधारे निवडणूक आयोगाच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली
२० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत विसंगती, विशेषतः संध्याकाळी ६ वाजल्यानंतर (मतदानाचे तास) झालेल्या मतदानाच्या असामान्यपणे मोठ्या टक्केवारी [चेतन चंद्रकांत अहिरे विरुद्ध भारतीय संघ आणि इतर] या आरोपांवरील याचिका बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. चेतन चंद्रकांत अहिरे (याचिकाकर्ता) यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच मतांची भरघोस वाढ पाच महिन्यात मतदार यादीत ८ टक्के तर बुथवर २०-५० टक्के वाढ
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी आणि मतदानाच्या दिवशी एकूण मतदारांच्या संख्येत झालेली वाढ याबाबत एकूणच संशयकल्लोळ आहे. त्यावरून काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकूण निवडणूकीच्या कामावरून आक्षेप घेत, संपूर्ण महाराष्ट्राची मतदारसंघ निहाय मतदार यादी आणि मतदानाच्या दिवशीची सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली. तसेच यासंदर्भात न्यायालयात याचिका …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून ४८ तासात नियम ९३ बदलला संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मतदान वाढले कसे? निवडणूक आयोग उत्तर का देत नाही ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला. चंदिगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती व …
Read More »काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत मतदारसंख्या वाढली असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करत ही विधानसभा निवडणूक एकप्रकारची मॅच फिक्सिंग होती असा आरोप केला. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनीही निवडणूक आयोगावर आरोप केले होते. मात्र काँग्रेसच्या निवडणूक आयोगावरील आरोपाला भाजपाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. तर भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »राहुल गांधी यांचा सवाल, निवडणूक आयोग मतदार यादी दिल्याच्या तारखा जाहिर करेल का? महाराष्ट्र आणि हरियाणासंदर्भातील मतदार यादी दिल्याच्या नेमक्या तारखा सांगा
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक खास लेख लिहित निवडणूक आयोगाच्या मदतीने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केला. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगानेही राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांकडे जाण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाकडे संपर्क साधावा अशी सूचना केली. त्यानंतर एका इंग्रजी वृत्तसंस्थेने केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि महाराष्ट्रातील …
Read More »नाना पटोले यांचा टोला, देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये ‘बटेंगे तो कटेंगे’वाल्या देवेंद्र फडणविसांनी ‘भारत जोडो’वर बोलू नये, भाजपाची विचारसरणीच विभाजनवादी
भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगनमताने विधानसभा निवडणुकीत गडबड घोटाळा केला आहे. बोगस मतदार याद्या बनवूण, मतांची चोरी करून भाजपा सत्तेत आली आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर लगेच काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह हा घोटाळा कसा केला गेला याची मांडणी केली आहे पण निवडणूक आयोग समाधानकारक उत्तरे देत …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोग म्हणते, राहुल गांधी यांनी माध्यमांऐवजी आयोगाऐवजी थेट संपर्क साधावा आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीबाबत एक खास लेख लिहित मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप केला. त्यानंतर या लेखाचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशपातळीवर उमटले. तर राहुल गांधी यांनी लेखाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तरे भाजपाच्या नेत्यांकडून देण्यास सुरुवात झाली. त्यावरूनही काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर …
Read More »
Marathi e-Batmya