भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे धार्मिक तेढ निर्माण करमारे विधान केले असून त्यांचे वक्तव्य भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वे व कायद्याच्या राज्याला उघड आव्हान देणारे आहे. संविधानाची शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे द्वेष पसरवण्याचा आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अधिकार नाही. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून एफआयआर FIR दाखल करा, अशी …
Read More »उद्धव, राज ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून भाजपाला भरली धडकी हिंदी भाषेच्या विरोधात दोन्ही ठाकरे एकत्र
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख, आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येणार आहेत. मराठी माणूस, मराठी भाषा यासाठी लढणारे ठाकरे बंधू मैदानात उतरत असताना भाजपाच्या मनात धडकी भरली आहे. आपल्या विरोधात जनमत तयार होऊ नये, म्हणून भाजपाने नवी रणनीती आखण्याची तयारी केली आहे. राज्यात पहिली पासून हिंदीची …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मनुस्मृती लादण्याचा संघ व भाजपाचा अजेंडा आजही कायम संघाच्या होसबळेंचे विधान त्याच व्यापक कटाचा भाग
भाजपा व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पहिल्यापासूनच संविधान मान्य नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा त्यांचा अजेंडा लपून राहिलेला नाही. संविधानाच्या उद्देशिकेतून सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द काढण्याच्या रा. स्व. संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांच्या मागणीतून आज ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे, असे महाराष्ट्र …
Read More »आणीबाणीत संविधानाचा गळा घोटल्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का ? भाजपाचे ज्येष्ठ नेते खा. रविशंकर प्रसाद यांचा सवाल
आणीबाणीच्या काळात अनेक घटना दुरुस्त्या करून संविधानाचा गळा घोटण्यात आला. आणीबाणीत सर्व देशाचा तुरुंग बनवून विरोधी कार्यकर्त्यांचा छळ केल्याबद्दल, जबरदस्तीने नसबंदी शस्त्रक्रिया करुन सामान्य जनतेवर अत्याचार केल्याबद्दल काँग्रेस नेते माफी मागणार का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खा. रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी केला. आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित करण्यात …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, आणीबाणीबाबत बाळासाहेबांची भूमिका भाजपाला मान्य नाही का? पण ११ वर्षापासून सुरु असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?
देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिराजी गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिराजी, सोनियाजी व राहुलजी गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले आहे पण भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या …
Read More »इस्रायलच्या युद्धात इराणने मानले भारताचे आभार १२ दिवसांच्या युद्धात एकतेचा संदेश दिल्याबद्दल दिले धन्यवाद
इराणने “भारतातील थोर आणि स्वातंत्र्यप्रेमी लोकांचे” त्यांच्या नैतिक पाठिंब्याबद्दल आणि अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायलविरुद्धच्या ‘१२ दिवसांच्या युद्धा’त एकतेचे संदेश दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. अलीकडील लष्करी संघर्षात विजयाचा दावा करत, नवी दिल्लीतील इराणी दूतावासाने राजकीय नेतृत्व, सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांसह इतरांचे आभार मानले आहेत, जे तेहरानच्या बाजूने खंबीरपणे आणि आवाजात …
Read More »काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा आरोप, अघोषित आणीबाणी… डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान नाकारणरे वाचविण्याबाबत बोलत आहेत
देशात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (२५ जून २०२५) केला आणि भाजपाने त्यांचे प्रशासनातील अपयश लपविण्यासाठी संविधान हत्येचा “नाटक” रंगवल्याचा आरोप केला. आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, ज्या सरकारला सहिष्णुता नाही आणि …
Read More »इस्त्रायल-इराण युद्धः भारताचा आवाज ऐकायला अजूनही उशीर झालेला नाही गाझावर हल्ल्याप्रकरणी भारताने चुप्पी साधली राजनैतिक आणि नैतिकता सोडून दिल्या सारखे दिसून येते
१३ जून २०२५ रोजी इस्त्रायलने इराणवर गंभीरपणे आणि बेकायदेशीर पद्धतीने हल्ला करत एकतर्फी सैन्यवादाचे धोकादायक परिणाम दाखवून दिले आहेत. हा हल्ला एकप्रकारे इराणच्या सार्वभौमत्वावर हल्ला केल्याचे दिसून येत आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसने इराणी भूमीवर या बॉम्बस्फोटांचा आणि लक्ष्यित हत्यांचा निषेध केला आहे, जे गंभीर प्रादेशिक आणि जागतिक परिणामांसह धोकादायक वाढ …
Read More »राहुल गांधी यांचे टीकास्त्र, पंतप्रधान मोदी यांच्याकडे घोषणा देण्याची कला…. मेक इन इंडिया असूनही उत्पादन उत्पादन निचांकी पातळीवर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी (२१ जून २०२५) म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “घोषणा देण्याची कला” आत्मसात केली आहे. परंतु कोणतेही उपाय देत नाहीत आणि असा आरोप करत देशात ‘मेक इन इंडिया’ उपक्रम असूनही भारताचे उत्पादन विक्रमी नीचांकी पातळीवर असल्याची टीका केली. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून ४८ तासात नियम ९३ बदलला संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मतदान वाढले कसे? निवडणूक आयोग उत्तर का देत नाही ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला. चंदिगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती व …
Read More »
Marathi e-Batmya