राज्यातील संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती कडून अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला किंवा मुख्यमंत्री पदासाठी अधिकृत नावाची घोषणा केलेली नसतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची घोषणा काल संध्याकाळी केली. त्यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार तथा प्रवक्ते …
Read More »जयराम रमेश यांची जीडीपी घसरल्यावरून म्हणाले, तथाकथित न्यु इंडियाचे हेच वास्तव भाषणबाजी आणि वास्तविकता यांच्यातील दरी वाढविणारी
जुलै-सप्टेंबर २०२४ च्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर ५.४% पर्यंत घसरल्यानंतर शुक्रवारी, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, जे Q3FY२३ नंतरचे सर्वात कमी आहे. रमेश यांनी सरकारवर आर्थिक आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाषणबाजी आणि वास्तविकता यांच्यातील वाढणारी दरी ही आकडेवारी असल्याचा आरोप केला. …
Read More »महायुती सरकारचा आझाद मैदानावर शपथविधीः मुख्यमंत्री दोन दिवसात ५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
राज्यातील विधानसभा निवडणूकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतावर सर्वसामान्य नागरिकांसह सर्वच राजकिय पक्षांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच भाजपाकडून सत्तास्थापनेसाठी का पुढाकार घेत नाही असा सवाल करत संशयातीत बहुमतामुळेच भाजपाकडून सत्तास्थापनेत उशीर करत असल्याची चर्चाही राज्यात रंगत आहे. या पार्श्वभूमीवर …
Read More »प्रविण दरेकर यांची स्पष्टोक्ती, एकनाथ शिंदे आजही पंतप्रधानांचे लाडकेच एकनाथ शिंदे क्षमतावान! मेहेरबानीवर जगणारे नाही
एकनाथ शिंदे आजही पंतप्रधान आणि अमित शाह यांचे लाडकेच आहेत. जेव्हा जेव्हा पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले तेव्हा आपलेपणाची वागणूक दिलीय. अमित शाहनींही भावासारखे त्यांच्यावर प्रेम केलेय. सरकार आणण्यात एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका असल्याचे सगळ्यांना ज्ञात आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचेही भावासारखे प्रेम आणि आपुलकी शिंदेंविषयी …
Read More »भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी महिला आमदाराच्या नावाची चर्चा तर शिंदे यांना विरोध करण्यासाठी मुख्यमंत्री पद डोंबिवलीतील आमदाराकडे
राज्यातील विधानसभा निवडणूकीत संशयातीत पाशवी बहुमत महायुतीला मिळाले. विधानसभेचा निकाल जाहिर होऊन आज जवळपास चार दिवस झाले. परंतु भाजपा आणि महायुतीकडून अद्याप मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले नाही. तर अनेक राजकिय जाणकारांच्या मते मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र वास्तविक पाहता …
Read More »मुख्यमंत्री पदाबाबत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य सरकार स्थापनेत कोणताही अडथळा राहणार नाही, भाजपा नेत्यांची अडवणूक नाही
संशयातीत मतांच्या आकडेवारीसह बहुमताचा पाशवी आकडा गाठणाऱ्या भाजपा प्रणित महायुतीत अद्याप मुख्यमंत्री पदावरून चर्चा, बैठका यातच मतमोजणीचा निकाल जाहिर करून चार दिवस होत आले तरी मुख्यमंत्री पद कोणाकडे राहणार याचीच चर्चा सातत्याने सुरु होती. तसेच जरी भाजपाच्या जागा सर्वाधिक आलेल्या असल्या तरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आजही आपण आहोत असा संदेश …
Read More »नाना पटोले यांचा खोचक टोला,….कागदपत्रावर डोळे झाकून सही करणारा मुख्यमंत्री बसवणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिल्लीत घेतली मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींची भेट.
महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांना मोठे बहुमत दिले असताना मुख्यमंत्री ठरवण्यात वेळ लागण्याची गरज नाही. भाजपा युतीला महाराष्ट्राच्या जनतेची चिंता नाही, महाराष्ट्र विकणारा व्यक्ती त्यांना हवा आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा व्यक्तीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर नेमला जाईल, त्यामुळे उशीर होत आहे, असे …
Read More »उद्धव ठाकरे यांचा टोला, काल झालेला स्फोट चार दिवस आधी झाला असता तर… मतमोजणीच्या एक दिवस आधीच भाजपाचा पदाधिकारी शिवसेना उबाठात
पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकन न्यायालयाने भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या प्रकरणावरून अटक वॉरंट अमेरिकन न्यायालयाने काढले. त्यावरून देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या प्रकरणावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून याप्रकरणी गौतम अदानी आणि भाजपावर टीका केली. याप्रकरणाला जवळपास दोन तीन दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर शिवसेना …
Read More »नाना पटोले यांचे सूचक विधान, मुंबईला लुटणाऱ्या उद्योगपती अदानीला…. नरेंद्र मोदींच्या मदतीने देशाला लुटणाऱ्या अदानीला अटक करण्याची राहुल गांधींची मागणी योग्यच
उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गौतम अदानींना देश विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही चौकशी न करता मोदी सरकारने …
Read More »अमेरिकन न्यायालयाच्या अटक वॉरंटनंतर राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधानांचे संरक्षण अदानीला चौकशी सर्वांची झाली पाहिजे पण त्याची सुरुवात अदानीपासून
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील सरकारी वकिलांनी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केल्याने गुरुवारी राजकीय वादळ उठले, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या तात्काळ अटकेची मागणी केली आणि आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाचखोर आहेत. त्याचे “संरक्षण” अदानीला आहे . सोमवारपासून सुरू …
Read More »
Marathi e-Batmya