Tag Archives: NCP-Sharadchandra Pawar

नाना पटोले यांचा आरोप, युती सरकार शेतकरी, कामगार व गरीबांचे नाही तर श्रीमंतांचे सरकार सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली, विदर्भ व मराठवाड्याच्या प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा नाही

विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती पण भाजपा युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही. गडचिरोलीत विपुल खनिज संपत्ती आहे ती लाडका उद्योगपती लुटत आहे. …

Read More »

शरद पवार यांच्या उपस्थित सोमनाथच्या कुटुंबियांचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती खोटी सोमनाथ सुर्यवशींचा खून झालाय, पोलिसांवर योग्य ती कारवाई कारवाई करा

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर पवार यांनी परभणीतील पोलिसांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेला सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुबिंयाची भेट घेतली. तसेच त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याबाबत धीर दिला. शरद पवार यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्याकुटुंबियांची भेट …

Read More »

मस्साजोगमध्ये शरद पवार यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेटः वातावरण दहशतीचे संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पवारांनी घेतली

काल संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मस्साजोग येथे जात हत्या करण्यात आलेल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि एकटे समजू नका असे सांगत धीर दिला. यावेळी शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील तसे मराठवाड्यातील बीड जिल्हा महत्वाचा जिल्हा. या जिल्ह्याशी माझे नेहमीच …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला, संसद चालवायची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची संसदेचं कामकाज सुरळीत चालू ठेवण्यात सरकार अपयशी ठरल

संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे, पण दुर्दैवाने देशातील मायबाप जनतेला मला हे सांगावं लागेल की, यावेळी संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी पार पाडण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला. …

Read More »

सुप्रिया सुळे यांची मागणी, बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे जनतेने इतक्या विश्वासाने कौल दिला आहे तर लगेच कामाला लागायला पाहिजे

बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटना दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला तीन आठवड्यांपासून गृहमंत्री नाहीत. माझी अपेक्षा होती की एवढं मोठं बहुमत जर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांना दिलं आहे तर त्यांनी कामाला लागायला हवं होतं, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, बीडमध्ये दोन वर्षात ३२ हत्या, उच्च न्यायालयाच्या मार्फत चौकशी करा सरकारला अधिवेशनात जाब विचारु, सरकारने पळ काढू नये

नागपूर अधिवेशनात विदर्भातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन ठेवल्याने विदर्भातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या विदर्भात होत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतमालाची खरेदी केंद्रे सुरु नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, या सर्व महत्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर …

Read More »

संसदेत राष्ट्रवादीने अदानीच्या मुद्यावरून काँग्रेसची साथ सोडली राष्ट्रवादीची अदानी प्रकरणावरून काँग्रेसपासून दुसऱ्यांदा वेगळी भूमिका

संसदेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेत सध्या राज्यघटनेच्या स्विकृतीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यघटनेवर विशेष चर्चा सुरु आहे. त्यातच राज्यसभेतही पदसिद्ध सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव इंडिया आघाडीकडून आणला आहे. तर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर नुकतेच अमेरिकेने …

Read More »

८५ व्या वर्षाच्या तरूणाने दिल्लीच्या वर्तुळात पुन्हा आणले चर्चांचे उधाण निवडणूकीत कमी जागा मिळाल्या तरी राजकीय महत्व दाखविण्यात यश

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच शरद पवार यांचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या रणनीतीला निवडणूकीच्या रणांगणात मोठे महत्व नेहमीच रहात आले आहे. मागील अनेक वर्षापासून शरद पवार यांनी त्यांच्या वाढदिनाच्या दिवशी नेहमीच बारामती किंवा मुंबईत राहणे पसंत केले. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीचे सरकार उलथवून महायुतीची सत्ता राज्यात आल्यानंतर शरद पवार यांनी …

Read More »

महाराष्ट्रात भाजपाचे ऑपरेशन कमळ? चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, अनेक असंतुष्ट लोक आमच्या संपर्कात आहेत

महाविकास आघाडीला (मविआ) दणका देण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे. मविआचे अनेक खासदार आणि आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे अनेक खासदार-आमदार असंतुष्ट आहेत, ते आपल्यासमोर अस्वस्थता व्यक्त करत आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची सासऱ्यावरून एकमेकांना चिमटे राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना टोलेबाजी

राज्यातील विधानसभा निवडणूकीत अपेक्षा जास्त बहुमत मिळवित राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची रितसर निवडही करण्यात आली. या निवडीनंतर सत्ताधारी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या नार्वेकरांच्या अभिनंदन पर ठरावावर बोलताना सासऱ्याच्या मुद्यावरून जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलेबाजी आणि काढलेले चिमटे चांगलेच रंगल्याचे पाह्यला …

Read More »