रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणाऱ्या रेमाल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आढावा बैठक घेतली. बंगालच्या उपसागरावर केंद्रीत असलेले चक्रीवादळ “रेमाल” आता तीव्र चक्री वादळात बदलत असल्याने, त्रिपुरामध्ये तातडीच्या पूर्वतयारी उपाययोजना केल्या जात आहेत. वादळ, ११०-१२० किमी …
Read More »हवामान विभागाचा इशारा रेमाल चक्रिवादळ मध्यरात्री धडकणार पूर्वेकडील भागाला आणि दक्षिण भारताला फटका बसण्याची शक्यता
आगरतळा येथील भारतीय हवामान विभागाने अर्थात आयएमडी IMD भारताच्या ईशान्येकडील प्रदेश आणि बांगलादेशच्या किनारी भागासाठी तीव्र चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. रेमाल चक्रीवादळ रविवारी बंगालमध्ये धडकण्याची शक्यता आहे. २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीच्या प्रदेशात चक्रीवादळाचा अपेक्षित भूभाग येण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळ त्याच्यासोबत अत्यंत मुसळधार पाऊस …
Read More »३१ मे ला मान्सूनचे भारतात आगमन भारतीय हवामान खात्याचा माहिती
भारतीय हवामान विभाग (IMD) ने बुधवारी सांगितले की मान्सून ३१ मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचेल, जो मुख्य भूभागातील १ जूनच्या त्याच्या सामान्य वेळापत्रकाच्या दिवसापेक्षा एक दिवस आधी आहे. आयएमडीने असेही म्हटले आहे की नैऋत्य मान्सून १९ मे च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांवर …
Read More »दुबईच्या वाळवंटात पावसाचा महापूर…विमानतळ, रस्ते, मॉल्समध्ये पाणीच पाणी
आतापर्यंत दुबई आणि बहरीन हे तेथील राजेशाही राजवट आणि तेथील वाळवंटी भूभाग, त्याचबरोबर तेथील कच्च्या तेलाचे साठे यामुळे संपूर्ण जगभरात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय बनलेले आहे. परंतु कालपासून या भागात वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने रस्ते, घरे आणि मॉल्समध्ये पाणी भरले असून ओमानमध्ये किमान १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती …
Read More »हवामान खात्याची गुडन्युजः यंदाचा मान्सून नियोजित वेळेत आणि सरासरी पेक्षा जास्त
एप्रिल महिन्याच्या मध्यालाच उन्हाचा पारा ४० वर पोहचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक उन्हाच्या काहीलीने आणि घामाच्या धारांमुळे चांगलाच हैराण झाला आहे. त्यातच यंदाच्या वर्षी मान्सूनने महाराष्ट्रात कमी प्रमाणात हजेरी लावल्याने महाराष्ट्रातील जनतेला आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा जून ते सप्टेंबर महिन्यात येणारा मान्सून हा नियोजित वेळेत …
Read More »आणखी काही दिवस या जिल्ह्यात राहणार अवकाळी पाऊसाचा मुक्काम…
मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावत आधीच उन्हाच्या तडाक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा देण्यास सुरुवात केली असल्याने रब्बी हंगामात हाता तोंडाशी आलेले पीक हातचे वाया जाण्याची शक्यता निर्माण होण्याची झाली आहे. त्यातच आज भारतीय हवामान खात्याने इशारा देत आणखी काही दिवस अवकाळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. …
Read More »आगामी मान्सूनची देशात सरासरी हजेरी लावणार-स्कायमेटचा अंदाज १०२ टक्केच्या पाऊसाची हजेरी
२०२३ च्या मान्सूनच्या पावसाचा अचूक अंदाज वर्तविणाऱ्या स्कायमेट या खाजगी हवामान अंदाजकर्त्या कंपनीने २०२४ मध्ये मॉन्सून सामान्य आणि ८७ टक्के सेंटीमीटरच्या दीर्घ कालावधीच्या सरासरी (एलपीए) च्या १०२ टक्के असू शकतो, (+/-) ५ कमी अधिक प्रमाणात कोसळणार असल्याचा अंदाज स्कायमेटने नुकत्याच दिलेल्या अंदाजात वर्तविला आहे. एप्रिल २०२३ मध्ये, स्कायमेटने मान्सूनचा पाऊस …
Read More »सोलापूर -चंद्रपूरात तापमान ४२ वर, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पाऊस
एकाबाजूला राज्यात लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राजकिय वातावरण तापत असतानाच एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातही निसर्गातील उष्मा भलताच वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या एकूण सहाही महसूली विभागात कधी उष्णतेचा पारा कधी ४०-४२ पार जाताना दिसून येत आहे. तर काही भागात तुरळक सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आहे. सोलापूर आणि चंद्रपूर येथे ४२.४ अंश …
Read More »भारतीय हवामान विभागाचा इशाराः एप्रिल ते जून तीव्र उष्णतेचे महिने
एप्रिल ते जून या कालावधीत भारतात तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार असून मध्य आणि पश्चिम द्वीपकल्पीय भागांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने सोमवारी सांगितले. ताज्या IMD अपडेटनुसार, पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्येकडील राज्ये आणि उत्तर ओडिशा, मोहपात्रा अद्ययावत केलेल्या काही भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा कमी कमाल तापमान …
Read More »हवामान खात्याचा इशाराः पारा ४० सी पार, उष्णतेची लाट येण्याची शक्यता
राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाची काहीली वाढायलला सुरुवात झाली आहे. आधीच राज्यात पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावल्याने पाण्याचे दुर्भिक्ष भेडसावू लागले आहे. त्यातच देशातील निवडणूक आचारसंहितेची घोषणा केल्यापासून तर महाराष्ट्रासह देशातील राजकिय वातावरण चांगलेच वाढायला लागलेले असतानाच वातावरणातील उष्मा चांगलाच वाढत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीसच राज्यातील उन्हाच्या पाऱ्याने ४० …
Read More »
Marathi e-Batmya