मुंबई: प्रतिनिधी एनसीबीच्या छापासत्रातून संपूर्ण बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पत्र लिहिणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देत अंमली पदार्थप्रकरणी कारवाई झाली पाहिजे असेही ते …
Read More »मलिकांच्या गौप्यस्फोटानंतर वानखेडेंची पत्नी रेडकर म्हणाल्या, धमक्यांचे फोन येतायत समीर वानखेडे देशसेवा करत असल्याचा केला दावा
मुंबई : प्रतिनिधी मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित करत समीर वानखेडे अडचणीत आले. यापार्श्वभूमीवर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावत आपल्याला, व मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा …
Read More »आयदानकार उर्मिला पवार यांना आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार सम्यक साहित्य संसदच्यावतीने पुरस्कार जाहिर
मुंबईः प्रतिनिधी वाङमयीन परिवर्तनवादी चळवळीत अग्रेसर रहात, सातत्यपूर्ण रचनात्मक कार्यक्रम करून मराठी वाङमयीन क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी करणार्या सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या वाङमयीन संस्थेतर्फे दिल्या जाणार्या आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षी हा पुरस्कार प्रसिद्ध लेखिका, आयदानकार उर्मिला पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. परिवर्तनवादी कवितेचे …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाने एस.टी.कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ११२ कोटींचा निधी
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून ११२ कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. त्यानुसार आज तातडीने निधी वितरीत करण्यात …
Read More »नवाब मलिक यांना मिळालेले “ते” वानखेडे विषयीचे पत्र वाचण्यासाठी क्लिक कार ते पत्र पाठविले एनसीबी मुख्यालयाला
मुंबईः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांच्याविषयी आरोपांची मालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुरु केलेली असतानाच या प्रकरणातील एक पंच असलेल्या प्रभाकर सैल याने समीर वानखेडे आणि के.पी गोसावी यांनी खंडणीसाठी शाहरूख खान याच्यासोबत डील केल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर मलिक यांनीही वानखेडे हे …
Read More »देशातील १३ विमानतळांचे पीपीपी पध्दतीने खाजगीकरण ३१ मार्चपर्यंत पीपीपी मॉडेलवर लागणार बोली
मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकार आपल्या मालकीच्या अनेक कंपन्यांचे खाजगीकरण करत आहे. आता विमानतळांचेही खाजगीकरण करण्यात येणार आहे. सरकारला आपल्या मालकीची एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) द्वारे संचालित १३ विमानतळे मार्च २०२१ पर्यंत खाजगी हातात सोपवायची आहेत. याबाबत एएआयचे अध्यक्ष संजीव कुमार म्हणाले की, आम्ही सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर बोली …
Read More »आता सरकारी आणि आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही दोन लसमात्रा बंधनकारक अन्यथा प्रवासाला मज्जाव- राज्य सरकारकडून नवे अध्यादेश
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागात कार्यरत कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी यांना आता दोन लसींची मात्रा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर या कर्मचाऱ्यांनी दोन लस मात्रा आणि १४ दिवासांचा कालावधी पूर्ण केला नसेल तर आता अशा कर्मचाऱ्यांना रेल्वे लोकल प्रवासासह अन्य …
Read More »माझी मुलगी गुन्हेगार आहे का? वानखेडेने मर्यादीत अधिकारात रहावे नवाब मलिकांचा समीर वानखेडेवर आणखी एक गंभीर आरोप
मुंबईः प्रतिनिधी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे माझी कन्या निलोफर मलिक हिचे कॉल डिटेल्स मागितले होते असा खबबळजनक आरोप करत अशी खाजगी माहिती काढण्याचा अधिकार त्याला नाही त्याने मर्यादित अधिकाराने राहिले पाहिजे असा इशारा नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना देत माझी मुलगी गुन्हेगार आहे का? असा सवाल करत कॉल …
Read More »समीर वानखेडे किंवा त्यांच्या वडीलांनी त्याच्या जातीचा दाखला पुढे आणावा ख्रिश्चन आणि मुस्लिम आपली जात बदलत असतील तर त्यांची जात समाप्त होते :कायद्यात तरतूद
मुंबई: प्रतिनिधी ‘स्पेशल -२६’ असे ट्वीट करुन लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबी अधिकार्यांच्या फर्जी कारवाईचा पर्दाफाश केला. आज ट्वीटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकार्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिलेले एक पत्र शेअर करुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. …
Read More »शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीची २० दिवस सुट्टी शिक्षण विभागाकडून आदेश जारी
मुंबईः प्रतिनिधी मागील जवळपास वर्ष-दिडवर्षापासून बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये आता कुठे सुरु होत असताना नेमका दिवाळीचा सण आल्याने दिवाळीची सुट्टी किती दिवस द्यायची यावरून शिक्षण विभाग संभ्रमात होते. मात्र आज अखेर मुंबईतील शिक्षण विभागाने एक पत्रक काढत राज्यातील शाळा आणि १२ वी पर्यंतच्या महाविद्यालयांना २० दिवसांची सुट्टी जाहीर केली. १ …
Read More »
Marathi e-Batmya