मुंबईः प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्प होणे गरजेचे असून या प्रकल्पामुळे कोकणातील लाखो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र या गोष्टीचा विचार न करता वालमने उठविलेल्या हाळीवर नारायण राणे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोणाचा विरोध मोठा या स्पर्धेतून या प्रकल्पास विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नारायण राणे आणि …
Read More »राज्य सरकारच्या कामांचा लेखाजोगा राज्यपाल सी.विद्यासागर यांच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे
राज्य विधानमंडळाच्या २०१९ या वर्षाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आणि यांसारख्या इतर अनेक थोर नेत्यांनी आणि समाजसुधारकांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांमुळे राज्याच्या जनतेची सेवा करण्यास माझ्या शासनाला सतत …
Read More »पोलिसांचे भावविश्व, संवेदना समाजासमोर याव्यात गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांचे मत
मुंबई : प्रतिनिधी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच त्यांच्यातील भावविश्व व संवेदना समाजासमोर याव्यात. त्यांच्यातील अभिजात कलेबरोबरच समाजातील घटकांशी सुसंवाद घडवून समाजामध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने पोलिसांचे हे पहिलेच साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर यांनी आज येथे केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे …
Read More »“दलित पँथर” चळवळीचा एक धगधगता इतिहास लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार
मुंबईः प्रतिनिधी १० एप्रिल ९७० ला दलितांवरच्या अन्याय अत्याचारा बाबतचा पेरुमल समितीचा अहवाल संसदेच्या पटलावर मांडण्यात आला. या अहवालानुसार एका वर्षात देशभरात ११७७ दलितांच्या हत्या झाल्याची नोंद अहवालात करण्यात आली. या अशा अन्याय- अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी १९७२ च्या काळात “दलित पँथर” नावाची संघटना स्थापन करण्यात आली. ही संघटना म्हणजे …
Read More »राज्यपालांचे अभिभाषण हे संघ कार्यकर्ता म्हणून की राज्यपाल म्हणून ?
संतप्त सवालानंतर विरोधकांचा बहिष्कार मुंबई : प्रतिनिधी राज्यपाल हे पद घटनात्मक असतांना राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे ? असा खोचक सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे …
Read More »चला, मराठी ‘म्हण’ जपू या! मराठीचे ‘धन’ जपू या!
मराठी भाषा गौरव दिनी ज्येष्ठ नाटककार एलकुंचवार, भाषा अभ्यासक डॉ. कल्याण काळे, भाषासंवर्धक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा सन्मान मुंबई : प्रतिनिधी २७ फेब्रुवारी, हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे भव्य आणि विविधांगी कार्यक्रमांच्या माध्यमातून …
Read More »तृतीयपंथीयांनाही मिळणार सरकारी घर, शैक्षणिक, वैद्यकीय सुविधांचा लाभ
कल्याण आणि हक्कांचे करणार संरक्षण करणार असल्याची मंत्री बडोले यांची ग्वाही मुंबई : प्रतिनिधी तृतीयपंथीय कल्याण मंडळाच्यावतीने तृतीयपंथीय नागरिकांना ओळखपत्र वितरीत केली जातील. त्यांना शिक्षणात सहाय्य होईल, अशी मॅट्रीकोत्तर शिष्यवृती देण्यात येईल, पात्र असूनही ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येईल. …
Read More »पहिले ‘दक्ष’ पोलीस साहित्य संमेलन मुंबईत होणार
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन मुंबई : प्रतिनिधी रात्रंदिवस बंदोबस्त, गुन्हेगारांचा शोध घेणाऱ्या पोलिसांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच पोलीसांच्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने ‘दक्ष’महाराज्य राज्य पोलीस साहित्य संमेलन २०१९ चे उद्घाटन सोमवारी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील …
Read More »शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील १४ लाख शेतकऱ्यांना लाभ
तर देशातील १ कोटी १ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गोरखपूर, उत्तर प्रदेश येथून करण्यात आला. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील १ कोटी १ लाख ६ हजार ८८० शेतकऱ्यांना यांचा लाभ होणार आहे. यासाठी २ हजार २१ करोड रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात …
Read More »‘गल्ली बॉय’ असल्याचा आव आणणारे सरकार ‘बॅड बॉईज’
विरोधी पक्षांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार मुंबई : प्रतिनिधी भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित संयुक्त पत्रकार …
Read More »
Marathi e-Batmya