मुंबई : प्रतिनिधी मोदी सरकार होश मे आओ… फेकू सरकार हाय हाय…नरेंद्र मोदी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय… पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो… अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यउपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अणूशक्तीनगर-चेंबुर आणि गोवंडी परिसर …
Read More »घातक शस्त्रे विकणाऱ्या फ्लिपकार्टवर बंदी घाला विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर घातक शस्त्रांची विक्री होत असल्याचे औरंगाबाद शहरात नुकत्याच सापडलेल्या शस्त्र साठ्यांवरून स्पष्ट झाले. फ्लिपकार्टवर सरकारने तातडीने बंदी घालावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. औरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीनंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून तलवारी, चाकू, गुप्ती, कुकरी, जांबिया अशी …
Read More »पालघर वगळता भंडारा-गोंदियातील ४९ ठिकाणी फेर मतदान निवडणूक आयोगाला अखेर उपरती
मुंबई : प्रतिनिधी भंडारा -गोंदिया मतदार संघात ४९ मतदान केंद्रावर उद्या फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे . पालघर आणि भंडारा – गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले , मात्र या मतदानात अनेक ठिकाणी मतदान यंत्र नादुरुस्त झाल्याने फेरमतदान घेण्याची मागणी राजकीय पक्षांनी केली होती . तर अनेक …
Read More »भाजपची शिवसेनेबरोबर युती राहयला हवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी यांचे मत
मुंबई : प्रतिनिधी आमची शिवसेनेसोबत युती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमची युती आहे. कधी तरी थोडेफार इकडे तिकडे होते. तुझे माझे जमेना तुझ्याविना करमेना, अशी मराठीत म्हणच आहे. आमचेही थोडेफार तसेच आहे. युती आहे आणि ती राहिली पाहिजे, असे मत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन …
Read More »उच्च शिक्षणाच्या संस्थांना रुसाकडून ३४० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान परिषद (रुसा परिषद) ने राज्याच्या उच्च शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठीचा बृहत आराखडा तयार केला असून, या आराखड्यामध्ये महाविदयालयांची स्वायत्तता, स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा देणे, महाविद्यालयांच्या गटाला क्लस्टर (समूह) विद्यापीठाचा दर्जा देणे, संशोधन, नवोपक्रम, अध्ययन, अध्यापनाच्या पध्दतीतील गुणवत्ता वाढ मूल्यमापनाच्या नवनवीन पध्दती आदींवर …
Read More »पावसाळ्यात मुंबईची तुंबई होवू नये यासाठी आपतकालीन यंत्रणा सज्ज अधिक समन्वय ठेवून अडचणींवर मात करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी गतवर्षी पावसाळ्यामध्ये आलेल्या आपत्ती व अडचणींना तोंड देत यावर्षी त्यावर मात करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी परिपूर्ण तयारी केली आहे. शासनाच्या विविध यंत्रणांनी या काळात अधिक समन्वय ठेवून अडचणींवर मात करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मॉन्सूनपुर्व तयारी बाबत …
Read More »चाचा चौधरी पुस्तकातून पंतप्रधान मोदी, चाचा नेहरुंची जागा घेवू शकत नाही राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बनवण्यासाठी जाहिरातीवर सुमारे चार हजार शंभर कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु त्यातून मोदींची प्रतिमा बनली ना लोकप्रियता वाढली त्यामुळे आता त्यांनी चाचा चौधरी पुस्तकाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते …
Read More »भूमिहीन शेतकऱ्यांना जमिन घेण्यासाठी सरकार दुप्पट रक्कम आणि अनुदान देणार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा-राजकुमार बडोले
मुंबई : प्रतिनिधी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना शेत जमिन खरेदी करण्यासाठी आता चार एकर कोरडवाहूसाठी वीस लाख तर दोन एकर बागायती शेतीसाठी १६ लाख रूपये देण्याचा तसेच या रकमेवर तब्बल १०० टक्के अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण …
Read More »वारकऱ्यांसाठी पंढरपूरच्या बाहेर चारी बाजूला मोठ्या व्यवस्था उपलब्ध करणार सार्वजनिक आरोग्यमंत्री विजय देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी आषाढी वारी आणि कार्तिक वारीच्या निमित्ताने पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्य भरातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. या वारकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न असतो. मात्र तरीही वारकऱ्यांमुळे शहरातील पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. त्यामुळे वारकऱ्यांना मुबलक प्रमाणात सोयी-सुविधा मिळाव्यात आणि त्यांची तात्पुरती निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी पंढरपूर …
Read More »‘गंध फुलांचा गेला सांगून’ उलगडणार उमा व प्रकाश भेंडे यांचा जीवनप्रवास निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता प्रकाश भेंडे लिखित पुस्तक आणि ऑडिओ सीडीचे प्रकाशन
मुंबई : प्रतिनिधी कृष्णधवल चित्रपटाला रंगीत छटा प्राप्त होण्याचा काळ आपल्या सोज्वळ अभिनयाने गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजे उमा भेंडे. गत वर्षी जुलै महिन्यात त्या काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांचे पती प्रख्यात चित्रकार, सिनेनिर्माते-दिग्दर्शक-अभिनेता प्रकाश भेंडे यांनी त्यांच्या अनेक आठवणी, त्यांचे ४३ वर्षांचे सहजीवन आणि चित्रपटविश्वातील कटु-गोड अनुभव पुस्तक रूपात बंदिस्त केले …
Read More »
Marathi e-Batmya