Editor

अमेरिकेचे ट्रेझरी स्कॉट बेसेंट यांची रशियाकडून तेल खरेदीवरून भारत आणि चीनवर टीका पेनल्टी आकारली ती योग्यच

अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी मंगळवारी वॉशिंग्टनने रशियाच्या तेलाच्या आयातीवर भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आणि चीनला वाचवले, असा युक्तिवाद केला की बीजिंगचा रशियन कच्च्या तेलावरील अवलंबित्व नवी दिल्लीच्या तीव्र वाढीच्या तुलनेत केवळ किरकोळ वाढले आहे. “चला मागे जाऊया आणि इतिहास पाहूया. आणि चीन ते आयात करत …

Read More »

ऑनलाईन गेमिंग व्यवसाय आला धोक्यात केंद्र सरकार मांडणार नवे विधेयक २० हजार कोटींची जीएसटी बुडण्याचा धोका

भारताचे वेगाने वाढणारे ऑनलाइन गेमिंग क्षेत्र संभाव्यपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, सरकार संसदेत “ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५” सादर करण्याची तयारी करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या कायद्याच्या मसुद्यात सर्व पैशावर आधारित ऑनलाइन गेम प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न केला आहे, मग त्यात कौशल्य असो वा संधी असो. या विधेयकात असे …

Read More »

अति भाराने मोनो जागीच रखडलीः विद्युत पुरवठाही झाला खंडीत ३१० प्रवाशांना बाहेर काढले, नागरिकांचे १०४ टनाचे वजन भरले

मंगळवार (१९ ऑगस्ट २०२५) सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे मुंबईत अचानक मोनोरेल गाड्या थांबल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आज अनेक शंभर लोकांना वाचवण्यात आले. म्हैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्थानकांदरम्यान मोनोरेल ट्रेन थांबल्याने ५०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले, तर आचार्य अत्रे आणि वडाळा मोनो रेल स्टेशन दरम्यान अचानक थांबलेल्या …

Read More »

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबईसह पाच जिल्ह्यात रेड अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, …

Read More »

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले… जमिन वाटप, अतिक्रमण निश्चित, कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्याचा निर्णय

कालपासून सातत्याने हवामान विभागाच्या हवाल्याने राज्य सरकारकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येत होता. त्याअनुषंगाने राज्य सरकारकडून सातत्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला तयार राहण्याचे आदेश देण्यात येत होते. मात्र राज्यात एकाबाजूला पावसाने थैमान घालत असताना मात्र दुसऱ्या बाजूला राज्यातील मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत आपल्या कामसू वृत्तीची चुणूक की, हट्टाहास …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईसाठी घेतले हे निर्णय एमयूटीपी अंतर्गत मुंबईसाठी नवीन २६८ एसी रेल्वे गाड्यांची खरेदी

राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाच्या अनेक प्रकल्पांबाबत निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत घेण्यात आले. या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा व गती मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बैठकीनंतर मुख्यमंत्री …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट VVPAT वापरा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन केली मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, डॉ. झिशान हुसेन, इरफान पठाण ,नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश …

Read More »

गिरीश महाजन यांचे आदेश, अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा

भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई शहर आणि परिसरासह राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, निवडणूक आयोग आणि भाजपामध्ये मतचोरीचे संबध मतदार अधिकार यात्रा नवादा येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांचा आरोप

‘मतदार अधिकार यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ईसीआय) हल्ला सुरूच ठेवला आणि निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्ष (भाजपा) सोबत संबध- भागीदारी असल्याचा आरोप केला. नवादा येथील भगतसिंग चौकात एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यात …

Read More »

मंगलप्रभात लोढा यांचे आदेश, मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे आपत्ती व्यवस्थापन विभागात घेतला मुंबईतल्या स्थितीचाआढावा

गेले तीन दिवस मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा वाढता जोर पाहता, आपत्ती विभागाने सज्ज राहावे असे निर्देश त्यांनी या यावेळी विभागाला दिले. मंत्री मंगलप्रभात …

Read More »