Editor

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पुण्यात पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का ? आरोपीऐवजी पीडितांवर गुन्हा दाखल करणे हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार

पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार तरुणींनी केली होती. त्यांच्या तक्रारीची साधी दखलही पोलिसांनी घेतली नाही. १२ तासांहून अधिक काळ पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करूनही दोषी पोलिसांवर गुन्हा नोंद केला नाही. ऊलट त्या तीन तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींऐवजी …

Read More »

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय

विरोधी इंडिया गट मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणणार असल्याचे काँग्रेसचे नेते गौरव गोगई यांनी सांगितले.  सोमवारी (१८ ऑगस्ट २०२५) इंडिया आघाडीतील नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मोठ्या प्रमाणात मतदार चोरीचा आणि आयोग सत्ताधारी पक्षाच्या बाजूने काम करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आणि निवडणूक आयोगाच्या आरोपांना …

Read More »

मकरंद जाधव-पाटील यांचे आदेश, अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा

राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब  सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले …

Read More »

मनसे कामगार संघटनेच्या अनेक पदाधिका-यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेतील अनेक पदाधिका-यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रेदशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला सुहास माटे, योगेश आवळे, गोविंद गायकवाड, विनोद पानगिळे, अजय गमरे आदी उपस्थित होते. वेतन सल्लागार मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल योगेश आवळे आणि विरेंद्र ठाकर यांचा रविंद्र चव्हाण यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात अतिवृष्टी, ८०० गावे बाधित, मुंबईत १७० एमएम पाऊस मुख्यमंत्र्याचे सर्व यंत्रणांना सतकर्तचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञान मंत्री गिरीश महाजन, मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय …

Read More »

मुंबईसह राज्यात पावसाची दमदार हजेरी, पुढील ४८ तास रेड अलर्ट रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग झाले धीमे, ठिकठिकाणी मुंबईत पाणी साचल्याने वाहतूकीवर परिणाम

मागील तीन दिवसापासून मुंबईत पावसाने हजेरी लावलेली कायम आहे. मात्र काल रात्रीपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावत आपले अस्तित्व दाखवून दिले.त्यामुळे आज मुंबईसह राज्यातील सर्वच भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाह्यला मिळाले. त्यातच उद्या आणि परवा मुंबईत मुसळधार पाऊस येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, चेंबूर मध्ये …

Read More »

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह या भागात रेड अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून …

Read More »

जीएसटीसाठी मंत्री गट पुढील काही दिवसात भेटणार अंतिम शिफारशीसाठी जीएसटी कौन्सिलकडे प्रस्ताव पाठविणार

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरांचे तर्कसंगतीकरण आणि अनुपालन भार कमी करण्याचे काम सोपवण्यात आलेला मंत्री गट (जीओएम) २०-२१ ऑगस्ट रोजी त्यांच्या शिफारशींना अंतिम स्वरूप देण्यासाठी बैठक घेईल, असे अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आज आधी सांगितले. त्यानंतर हे प्रस्ताव जीएसटी परिषदेसमोर ठेवले जातील, जे सप्टेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भेटणार पंतप्रधान मोदी यांना भारत-चीन सीमा प्रश्नी चर्चेसाठी वांग यी भारत भेटीवर येणार

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी १८ ते २० ऑगस्ट दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असतील आणि त्यादरम्यान ते सीमा प्रश्नावर उच्चस्तरीय चर्चा करतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वांग यी सोमवार, १८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत पोहोचतील आणि त्याच दिवशी संध्याकाळी हैदराबाद हाऊस येथे परराष्ट्र मंत्री …

Read More »

सॅमसंग कंपनीने लॅपटॉपचे उत्पादन सुरु केले नोएडात ग्रेटर नोएडात उत्पादन क्षमता वाढवत असल्याची माहिती

कंपन्यांच्या विस्तारण्याशी आणि उत्पादन निर्मितीच्या प्रक्रियेशी परिचित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंग कंपनीने भारतात लॅपटॉपचे उत्पादन सुरू केले आहे, ग्रेटर नोएडा येथील सुविधेतील उत्पादन क्षमता वाढवत आहे. दक्षिण कोरियाची ही प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आधीच ग्रेटर नोएडा येथील प्लांटमध्ये फीचर फोन, स्मार्टफोन, वेअरेबल्स आणि टॅब्लेट बनवते. आता त्या यादीत लॅपटॉपचाही समावेश …

Read More »