Editor

भारतीय स्टार्टअपकडून व्हर्टीकल एआय उद्योगात एआयचा पुढचा वापर व्हायब ५० चा रिपोर्टमध्ये माहिती

भारतीय स्टार्टअप्सची एक नवीन लाट असा दावा करत आहे की व्हर्टिकल एआय – विशिष्ट उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर – ही एंटरप्राइझ तंत्रज्ञानातील पुढची मोठी आघाडी असावी, जरी मोठे उद्योग मोठ्या प्रमाणात या नवकल्पनांचा अवलंब करण्यात सावधगिरी बाळगत असले तरी. आज प्रसिद्ध झालेल्या वायब५० VIBE50 अहवालात भारतीय उद्योजकांनी स्थापन केलेल्या 50 …

Read More »

आशिष जयस्वाल यांचे आश्वासन, शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना आणणार राज्यात शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट

शेतकरी आत्महत्या होऊच नये यासाठी  शेतकरी हिताच्या विविध योजनांचे प्रभावी कार्यान्वयन करण्यात येत आहे. तसेच कृषी क्षेत्रातील गुंतवणुक करून कृषीला समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून त्यासाठी शासन सर्वतोपरी कार्य करीत आहे. याचबरोबर शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना लवकरच राज्यात लागू करण्यात येणार …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश, आधार, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र ग्राह्य धरा मतदार याद्या पुनरिक्षण रोखण्यास नकार

भारताच्या निवडणूक आयोगाला मतदानासाठी असलेल्या बिहारमधील मतदार याद्यांचे विशेष गहन पुनरिक्षण (SIR) करण्यापासून रोखण्यास नकार देताना, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मतदान पॅनेलला याद्या अद्ययावत करण्याच्या हेतूने आधार, मतदार ओळखपत्र आणि रेशनकार्ड यांचाही विचार करण्याची सूचना केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि जॉयमाल्या बागची यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने सांगितले की, ते या …

Read More »

विधानसभेत मंजूर झालेल्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकात नेमके म्हटलेय काय त्यातील तरतदी कोणत्या, कोणावर गुन्हा दाखल होऊ शकतो

पावसाळी अधिवेशनाच्या दुसरा आठवड्यात मागील एक वर्षापासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम २०२४ कायदा आज गुरुवारी अखेर विधानसभेत सादर करण्यात आला. हे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले. त्यानंतर काही वेळातच या विधेयकावर चर्चा घडवून आणत बहुमताने मंजूर झाल्याची …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सार्वजनिक सुरक्षा विधेयकामुळे शहरी नक्षलवाद, लोकशाहीविरोधी संघटनांना आळा हे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तर डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्या विरुद्ध

बहुचर्चित महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक २०२४ गुरुवारी विधानसभेत बहुमताने मंजूर झाले. सभागृहात, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवाद आणि लोकशाहीविरोधी संघटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हे विधेयक डाव्या पक्षांच्या आणि कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तर डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्याविरुद्ध आहे आणि त्याचा गैरवापर होणार नाही, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, गृहनिर्माण संस्था व संस्थांच्या सभासदांची लूट थांबवा प्रशिक्षणाच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी

राज्यातील गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायद्यात दुरुस्ती करण्याचे घाटत असून गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना तीन तासाचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक सभासदाकडून १२० रुपये व संस्थेकडून १००० रुपये जमा करण्यात येत आहेत. राज्यात जवळपास १ लाख २० हजार गृहनिर्माण संस्था व सुमारे ४ कोटी सभासद आहेत. याचा विचार …

Read More »

आशिष शेलार यांची घोषणा, गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा

१०० वर्षाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून आज घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली. विधानसभेत निवेदन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, …

Read More »

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, ठाकरे मगधहून आलेले, मराठीसाठी तेच लढत आहेत राज-उद्धव ठाकरे यांची युती झाली तरी फार काळ टीकणार नाही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणि बिहार मधील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या त्रिभाषा सुत्र आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून मनसे प्रमुख आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येत राज्य सरकारच्या हिंदी निर्णयाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर राज्य सरकारने स्वतःच्या …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, शासनाने शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये अशी विधानसभेत केली मागणी

नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये व  शासनाने त्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली. यावेळी सभागृहात बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी, चंदवाडी येथील शेतकर्‍यांनी ६.५ किलोमीटर अंतरावरून वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी २.५ कोटी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण, काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

दिडशे वर्षांपासून या पुलाला कर्नाक पूल म्हणून ओळख आहे. भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा कर्नाक हा ब्रिटीश गव्हर्नर असल्याने त्याच्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डी’ मेलो मार्गाला जोडणाऱ्या या सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) …

Read More »