मुंबई स्लम-फ्री करायची असेल, पुनर्विकास जलद करायचा असेल, तर आपल्याला दशकानुदशके चालणारे प्रकल्प नकोत. प्रकल्प सुरू करून वर्ष-सव्वावर्षात प्लॉट तयार करून पुढील एका वर्षात पुनर्वसन इमारत उभी करावी, तरच स्लम-फ्री मुंबईचे स्वप्न साकार होईल. तसेच नव्या कल्पना, नवे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून हे परिवर्तन साध्य होऊ शकत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान पुन्हा खोटे बोलले स्वातंत्र्य चळवळ व रा. स्व. संघाचा संबंध काय? काँग्रेस कार्यालय टिळक भवनमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
प्रचंड मोठा संघर्ष व हजारो लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर देशाला स्वांतत्र्य मिळाले असून काँग्रेसचे नेतृत्व व कर्तृत्व याचे त्यात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यासाठी जेव्हा देश लढत होता त्यावेळी जे लोक ब्रिटिशांसोबत होते, पेन्शन घेत होते व ज्या लोकांचा या लढ्यात काहीही सहभाग नव्हता ती शक्ती आज सत्तेवर आहे. लाल किल्ल्यावरून …
Read More »स्वातंत्र्य दिनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सवाल, आपण स्वतंत्र्य आहोत का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने …
Read More »गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची जोरदार तयारी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची घोषणा
वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकात रोशनाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. यावेळी प्रथमच राज्य शासन उत्सवात सहभागी होणार असून यासाठी शासनाने सुमारे ११ कोटी रुपयांचा …
Read More »मंत्रालयात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सातत्याने प्रगती करत आहे. केवळ एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे. आज भारताच्या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य अतिशय वेगाने पुढे जात आहे. विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्र विशेष योगदान देत आहे. देशाची ही विकासगाथा यापुढे थांबणार …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्याकडून लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा ……. ५०-६० वर्षापूर्वी चीफ कंडक्टर बनविण्याची योजना फाईलीतच, लाखो स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य चळवळीत बलिदान दिले
स्वातंत्र्य दिना निमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी प्रमाणे दोन-चार घटनांचा संदर्भ आणि त्याची माहितीच बदलून टाकली. विशेष म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणाऱ्या नागरिकां त्यांचे श्रेय देण्याऐवजी ज्या संघटना आणि त्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य चळवळीपासून लाब राहण्यात …
Read More »इथेनॉल मिश्रीत पेट्रोलबाबत टोयाटो कंपनीने आपली भूमिका केली स्पष्ट इथेनॉल वापरणे भारतासाठी महत्वाचे टोयाटोची भूमिका
गाड्यांमध्ये इथेनॉल-मिश्रित इंधनाचा वापर हा एक लोकप्रिय विषय बनला आहे आणि टाटा मोटर्ससारख्या काही उत्पादकांनी स्पष्टपणे सांगितले आहे की E20 वापरणे ठीक आहे आणि त्यांची वाहने त्यासाठी अनुकूलित आहेत. बजाजने असेही स्पष्ट केले की त्यांच्या नवीनतम ऑफर (BS6) E20 इंधनावर चालण्यासाठी चांगल्या आहेत, परंतु जुन्या वाहनांना प्लंबिंगला घाणमुक्त ठेवण्यासाठी इंधन …
Read More »सॅम ऑल्टमन यांचे भाकित, भाविष्य काळात व्याजदर २ टक्के पर्यंत घसरतील निखिल कामथ यांच्याबरोबरील मुलाखतीच्या कार्यक्रमात भाकित
ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी भविष्यकाळात जिथे व्याजदर -२% पर्यंत घसरतील, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न प्रत्यक्षात येईल आणि एआय-व्युत्पन्न संपत्तीचे सार्वभौम संपत्ती निधी आणि प्रायोगिक चलनांद्वारे पुनर्वितरण केले जाईल. झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्याशी प्रामाणिक संवाद साधताना, ऑल्टमन म्हणाले की कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता (एजीआय) भांडवलशाहीचे नियम पुन्हा लिहिेल, समाजाला कुटुंब आणि …
Read More »संसदेत नव्याने मंजूर झालेल्या आयकर कर विधेयकात पगारदार नोकरांसाठी तरतूदी काय? देशात १ एप्रिल २०२६ पासून होणार लागू
लोकसभेने व्यक्ती आणि कुटुंबांसाठी विद्यमान कर चौकटीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने प्राप्तिकर (क्रमांक २) विधेयक, २०२५ मंजूर केले आहे. विरोधकांच्या निषेधादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या हालचालीचे नेतृत्व केले. हा कायदा प्रचलित प्राप्तिकर कायदे सोपे आणि एकत्रित करण्यासाठी डिझाइन केला आहे, ज्याचे वैयक्तिक पगारदार करदात्यांसाठी महत्त्वपूर्ण परिणाम आहेत. संसदेने मंजूर …
Read More »रशिया दौऱ्यात भारत रूपयांच्या मुल्याचा मुद्दा उपस्थित करणार वाणिज्य मंत्रालयाचे एक पथकही जाणार रशियाच्या दौऱ्यावर
पुढील आठवड्यात रशियाला जाणारे एक उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ रुपयाच्या मूल्याच्या व्यापाराचा मुद्दा उपस्थित करेल, असे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या मॉस्को दौऱ्यावर असलेल्या शिष्टमंडळात वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची एक टीम सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत रुपया व्यापार यंत्रणा कशी पुढे नेऊ शकेल यावर …
Read More »
Marathi e-Batmya