गेल्या महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरोबीआयने (RBI) सुवर्ण कर्जांसाठी मसुदा मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतर, अर्थ मंत्रालयाने असे सुचवले आहे की २ लाख रुपयांपेक्षा कमी कर्जांना कठोर नियमांमधून सूट द्यावी आणि योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हे नियम १ जानेवारी २०२६ पासूनच लागू होतील. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अर्थमंत्री निर्मला …
Read More »शेख हसीना यांच्या विरोधात लढा देणाऱ्यांना कर सवलत आणि जुलै वॉरियर्सचा दर्जा कर सवलतीची मर्यादा वाढविली, १९७१ चा दर्जा
बांग्लादेशच्या मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने सोमवारी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकणाऱ्या जखमी निदर्शकांना ‘जुलै वॉरियर्स’ म्हणून वर्गीकृत केले आणि त्यांना दोन वर्षांसाठी ५.२५ लाख टका पर्यंत करमुक्त उत्पन्न देऊ केले. या कर सवलतीमुळे त्यांना १९७१ च्या युद्धात जखमी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बरोबरीचे उत्पन्न मिळणार आहे. वित्त सल्लागार …
Read More »ऑपरेशन सिंदूरप्रश्नी परदेशी दौऱ्यावर गेलेली शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांना भेटणार ९ किंवा १० मे ला पंतप्रधान मोदी यांना भेटून दौऱ्यातील माहिती देणार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर भारताच्या राजनैतिक संपर्काचा भाग म्हणून ३३ देशांमध्ये पाठवण्यात आलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांच्या सदस्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटण्याची शक्यता आहे. ही बैठक ९ किंवा १० जून रोजी नवी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील विविध क्षेत्रातील संसद सदस्य, वरिष्ठ राजकीय नेते आणि अनुभवी राजनयिकांचा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने एनटीपीसीच्या सीएसआर फंडातून एम्समध्ये बोन मॅरो युनिटसाठी अर्थसाहाय्य एम्स नागपूरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्रासाठी एनटीपीसीचे महत्त्वपूर्ण योगदान
विदर्भातील सिकल सेल आणि थायलेमिया ग्रस्त रुग्णांना नजीकच उपचारांची सोय व्हावी आणि त्यांचे उपचारांसाठी मुंबईवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे यासाठी एम्स नागपूर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद देत एनटीपीसीने या युनिटसाठी अर्थसाहाय्य दिले आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन तात्काळ मागे घ्या, थेट जनसुनावणी घ्या सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता एमआरटीपी MRTP चे उल्लंघन
भाजपा युती सरकारने मंजूर केलेला धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन हा पूर्णपणे अन्यायकारक आहे. सार्वजनिक पद्धतीने सल्लामसलत न करता, धारावीतील सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमांचे (MRTP) स्पष्टपणे उल्लंघन करीत सरकारने या प्रकल्पाला दिलेली मंजुरी धक्कादायकच नाही तर असंवैधानिक आणि अनैतिक आहे. हा मास्टर प्लॅन सर्वसमावेशक …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा सवाल, … पंचनाम्याचे सोपस्कर कशाला ? कृषी मंत्रालय ओसाड गावची पाटीलकी तर बागायती विभाग कोणता?
महाराष्ट्राला मन्सूनपूर्व पावसाने झोडपले असून सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. शेतकऱ्यांचे मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या संकटात त्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे म्हणून पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला …
Read More »नितेश राणे यांचे निर्देश, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान वॉटर टॅक्सी सुरु करण्याबाबत आदेश
गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक संपन्न …
Read More »सलमान खुर्शीद यांचा सवाल, देशभक्त होणे कठीण असते का? शिष्टमंडळाचा भाग असलेल्या काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचेट्विट करत केला सवाल
केंद्र सरकारच्या दहशतवादविरोधी लढ्याची भूमिका मांडणाऱ्या देणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांपैकी एक असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणाले की, “घरातील लोक राजकीय निष्ठा मोजत आहेत हे दुःखद आहे”. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जेव्हा अशी शिष्टमंडळे दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेवर असतात तेव्हा “देशभक्त” होणे इतके कठीण असते का? सलमान खुर्शीद पुढे बोलताना म्हणाले …
Read More »महागाई वाढल्याने उत्पादन क्षेत्रातील वाढीवर परिणाम एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चिरिंगच्या परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्समधून माहिती पुढे
खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या सर्वेक्षणानुसार, भारत-पाकिस्तान संघर्ष, वाढलेली स्पर्धा आणि उच्च चलनवाढ यामुळे मे २०२५ मध्ये उत्पादन क्षेत्रातील वाढीवर परिणाम झाला. एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ५७.६ या तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला, जरी हा क्षेत्राच्या दीर्घकालीन सरासरी ५४.१ पेक्षा जास्त होता. सर्वेक्षणातील प्रतिसादकर्त्यांनी म्हटले आहे की, “मागणीतील ताकद …
Read More »सोमवारपासून या १० कंपन्यांचे आयपीओ येणार बाजारात लिस्टींग घटा घेऊन बाजारात येणार
पुढील पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये भारतातील प्राथमिक बाजारपेठेत उत्साह आहे. जूनमध्ये कॅलेंडर उलटत असताना, आयपीओ हंगाम पूर्ण बहरात आहे. एकूण १० कंपन्या स्टॉक एक्सचेंजमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत आणि एक नवीन एसएमई आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी उघडत आहे. हॉस्पिटॅलिटीपासून पेट्रोकेमिकल्सपर्यंत, बाजारात येणाऱ्या कंपन्यांवर येथे बारकाईने नजर टाकली आहे. अनेक कंपन्या त्यांच्या लिस्टिंग घंटा …
Read More »
Marathi e-Batmya