एकाबाजूला भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केलेली कारवाई, त्यानंतर अचानक पाकिस्तानसोबत करण्यात आलेली युद्धबंदी आणि भारतीय वायु दलाचे अर्थात एअरफोर्जचे झालेले नुकसान यावरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. असे असताना देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, ऑपरेशन सिंदूरची कारवाई करण्यापूर्वी आम्ही पाकिस्तानला पूर्व कल्पना …
Read More »समांतर निवडणुकीसंदर्भात संयुक्त समितीची महाराष्ट्रातील नेत्यांशी व बँकिंग क्षेत्राशी सखोल चर्चा एक देश एक निवडणूकीच्या अनुषंगाने चर्चा
भारतीय संविधान (१२९वा सुधारणा) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४ संदर्भात गठीत करण्यात आलेल्या संयुक्त समितीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, रिझर्व बँक ऑफ इंडिया, विविध बँका व विमा कंपन्यांशी विस्तृत सल्लामसलत केली. मुंबईच्या ताज हॉटेल येथे आज समांतर निवडणूक …
Read More »नागपूरमधील एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी
शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या भांडेवाडीतील महापालिकेच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाची आज शनिवारी (१७ मे) पाहणी केली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, …
Read More »सैन्यदलाच्या शौर्याला वंदन करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा तर्फे राज्यभर ”सिंदूर यात्रा’’ भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ यांची माहिती
पहलगाम येथे २६ निरपधराध भारतीयांच्या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर द्वारे मोदी सरकारने चोख उत्तर दिले. पहलगाम हल्ल्यात ज्यांचे कुंकू पुसले गेले अशा आपल्या भगिनींच्या अश्रूचा भारतीय सैन्याने बदला घेतला. भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चातर्फे राज्यभर सिंदूर यात्रांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती भाजपा …
Read More »आमदार रईस शेख यांची मागणी, विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक भेदभाव करणाऱ्या शाळेवर कारवाई करा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरातील दयानंद आर्य कन्या संस्थेवर कठोर कारवाई करावी
नागपूरातील हिंसाचारानंतर धार्मिक भेदभाव करत मुस्लीम विद्यार्थींना नागपुरातील ज्या ‘दयानंद आर्य कन्या विद्यालया’ने प्रवेश नाकारले, त्या संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांप्रती कोणताही धार्मिक भेदभाव करण्यात येऊ नये, अशी सक्त ताकिद राज्यातील सर्व शाळांना देण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »आम आदमी पार्टीच्या १३ नगरसेवकांनी राजीनामे देत स्थापन केला वेगळा गट मुकेश गोयल यांच्या नेतृत्वाखालील इंद्रप्रस्थ विकास पार्टीची केली स्थापना
दिल्लीतील आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे, १३ नगरसेवकांनी पक्षाचे राजीनामा दिला आहे आणि वेगळा गट स्थापन करण्याची घोषणा केली. बंडखोर नेत्यांमध्ये एमसीडीमध्ये आपचे सभागृह नेते असलेले मुकेश गोयल यांचा समावेश आहे. शनिवारी, मुकेश गोयल यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी इंद्रप्रस्थ विकास पार्टी नावाच्या नव्या पक्षाची घोषणा केली. या वर्षी फेब्रुवारीमध्ये …
Read More »पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणातील यूट्युबर ज्योती मल्होत्राला अटक पाकिस्तानी एजंटसोबत संवेदनशील माहिती शेअर
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली हरियाणा येथील ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्रा, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे आणि तिने या वर्षाच्या सुरुवातीला शेजारच्या देशातील तिच्या भेटींचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. पाकिस्तानी एजंट्ससोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याबद्दल सहा जणांसह अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा ’ट्रॅव्हल विथ जो’ ही …
Read More »सर्वपक्षिय शिष्टमंडळात काँग्रेसने निवडलेल्या नावाऐवजी केंद्र सरकारने निवडलेली नावे काँग्रेसकडून नाराजी व्यक्त, केंद्र सरकारकडून परस्पर नावे जाहिर
पाकिस्तानातून करण्यात येत असलेल्या भारता विरूद्धच्या दहशतवादी कारवायांविरोधात आणि ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा मिळविण्यासाठी भारताच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी आणि तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामाबादला एकटे पाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची नावे केंद्र सरकारने जाहीर केली. मात्र या यादीत काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासह अन्य ७ खासदारांची नावे भाजपाने परस्पर समाविष्ट केली. …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, अमेरिकेच्या दबावापुढे मोदींचे सरकार आयएमएफमध्ये झुकले पाकिस्तानला कर्ज देण्याचा विरोध करण्याची संधी असतानाही बैठकीला गैरहजर राहिले
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आयएमएफला पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या मदतीचा पुनर्विचार करण्याची विनंती केल्यानंतर एका दिवसानंतर, काँग्रेसने आरोप केला की मोदी सरकारने आयएमएफ कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्या देशाला कर्ज देण्याबाबत चर्चा केली तेव्हा “अमेरिकेच्या दबावापुढे झुकले”. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी इन प्रभारी कम्युनिकेशन्स जयराम रमेश म्हणाले की, राजनाथ सिंग यांनी ९ …
Read More »राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिकेसाठी भारत शून्य कर करार भारत-पाक दरम्यानचा तणाव कमी करण्यात भूमिका बजावली
शुक्रवारी (१६ मे २०२५) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने अमेरिकेला शून्य-कर करार देण्याचा आपला दावा पुन्हा एकदा मांडला, कारण त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यात आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी कारवाई थांबविण्याबाबत चर्चा करत …
Read More »
Marathi e-Batmya