Editor

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका,… अराजक पसरवण्याचे ‘मविआ’ चे कारस्थान काँग्रेसने शिवाजी महाराजांच्या केलेल्या अवमानाबद्दल राहुल गांधी बोलणार का ?

महाराष्ट्र, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणेघेणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. काँग्रेसचे शिवरायांबद्दलचे प्रेम बेगडी आहे, असा हल्लाबोल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना परखड सवालही करत …

Read More »

आरबीआय गर्व्हनर म्हणाले, मान्सूनमुळे चलनवाढ अनुकूल राहिल महागाईचा दर ४ टक्क्याच्या आसपास असेल

महागाई आणि वाढ यांच्यातील समतोल सुस्थितीत आहे, वर्षभरात अन्नधान्य चलनवाढीचा दृष्टीकोन अधिक अनुकूल होईल असा आशावाद आहे आणि भारतातील वाढीची कहाणी कायम राहील, असे आरबीआय RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समिती (MPC) च्या दोन बाह्य सदस्यांनी २५-बेसिस पॉइंट्स रेपो रेट कपातीसाठी केस केली असतानाही ४ …

Read More »

सेबीकडून गुंतवणूकदारांना बाहेर काढण्यासाठी विंडो सुरू करणार कर्ज सिक्युरिटी परत विकण्याची परवानगी देण्याचा विचार

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने लिक्विडिटी विंडो सुरु करण्याचा अलीकडील प्रस्ताव कॉर्पोरेट बॉण्ड मार्केटमधील दीर्घकालीन समस्येचे निराकरण करण्यासाठी हाती घेतलेल्या उपायांपैकी एक आहे. नियामक एक विंडो सुरु करण्याची योजना आखत आहे जी गुंतवणूकदारांना स्टॉक एक्स्चेंज यंत्रणेद्वारे पूर्वनिर्धारित अंतराने जारीकर्त्याला कर्ज सिक्युरिटीज परत विकण्याची परवानगी देण्यासाठी डिझाइन केलेले …

Read More »

सुकन्या समृद्धी योजनेत महिन्याला १० हजार गुंतवले तर किती पैसे परत मिळणार ८.२ टक्के दराने व्याज आणि कालावधीची रक्कम

सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही एक सरकारी-समर्थित छोटी ठेव बचत योजना आहे जी २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग आहे, ज्याचे उद्दिष्ट पालकांना किंवा पालकांना त्यांच्या मुलीच्या खर्चासाठी निधी देण्यासाठी मदत करणे आहे. मुलींच्या शैक्षणिक आकांक्षा सुनिश्चित करणे …

Read More »

आयआरडीएआयने विमा पॉलिसीसंदर्भात जारी केली मार्गदर्शक सूचना विमा काढणाऱ्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मास्टर परिपत्रक

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआय IRDAI ने पॉलिसीधारकांच्या हितसंबंधांचे संरक्षण २०२४ वर एक मास्टर परिपत्रक जारी केले आहे, जे पॉलिसीधारकांच्या हितसंबंधांच्या संरक्षणावरील नियमांचे तपशील देण्यात आले आहेत. नवीनतम परिपत्रक पॉलिसीधारकांच्या हक्कांना सर्वसमावेशक संदर्भ दस्तऐवजात एकत्रित देण्यात आला. विमा क्षेत्रामध्ये विश्वास आणि पारदर्शकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सेवा मानकांमध्ये …

Read More »

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते करण्यात आला प्रदान

शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील चार शिक्षकांना द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने आज सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक मोबाईल ॲप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी, यु-ट्यूब, आकाशवाणी, सॉफ्टवेअर, हार्डवेयर आदिंचा …

Read More »

राज्यातील विविध देवस्थानांच्या २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना मंजूरी ग्रामीण विकासाला चालना मिळणार- मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह राज्याच्या ग्रामीण भागातील ८ देवस्थानांच्या सुमारे २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या विकास आराखड्यांच्या …

Read More »

१ लाख १७ हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता सेमीकंडक्टर, इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत गुंतवणूक; २९ हजार रोजगार निर्मिती

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. आज मान्यता दिलेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर …

Read More »

राहुल गांधी यांची टीका, या तीन कारणामुळे मोदींनी माफी मागितली… महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी

नौदल दिनाचे औचित्य साधत सिंधूदुर्गातील मालवण येथे २८ फुटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. परंतु या पुतळ्यास आठ महिन्याचा कालावधीही होत नाही तोच हा पुतळा कोसळला. त्यामुळे राज्यातील जनतेत एकप्रकारची संताप व्यक्त झाल्याचे पाह्यला मिळाले. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीने या प्रकारावरून निदर्शने केली. या पार्श्वभूमीवर …

Read More »

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा करण्यास व काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मीरा-भाईंदर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग हे न्यायालय स्थापन करण्यात येईल. बैठकीच्या …

Read More »