लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दहा दिवस उरले असून, काँग्रेससह भाजपा आणि इतर प्रादेशिक पक्ष पूर्णतः निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बस्तर येथे काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर टीका करताना जाहिरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचा आरोप केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल रोजी विरोधी …
Read More »अॅड प्रशांत भूषण यांचे मत, निवडणूक प्रक्रियेत व्यापक सुधारणांची आवश्यकता
इलेक्टोरल बाँड मुळे सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक निधी मिळाला. यातून निवडणुकीत एक विषम संधी निर्माण झाली. हे एका अर्थाने लोकशाही तत्त्वाच्या विरोधी आहे. यात कोठेही पारदर्शक्ता नव्हती, त्यामुळे हा कायदा रद्द होणे अटळच होते. पण या बरोबरच निवडणूक प्रक्रियेत अनेक सुधारणा करण्यात आल्या पाहिजेत असे मत ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी …
Read More »कंपन्यांमध्ये क्रेज प्री आयपीओची मागील वर्षभरात फंड गोळा कऱण्यात या क्रेजचा मोठा वाटा
गेल्या आर्थिक वर्षात शेअर बाजारात पदार्पण करणाऱ्या कंपन्यांनी प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे ₹१,३०० कोटींहून अधिक रक्कम जमा केली. गेल्या आर्थिक वर्षात या मार्गाद्वारे गोळा केलेल्या रकमेच्या तिप्पट आणि FY17 नंतरचा सर्वाधिक संग्रह, ज्या वर्षी डेटा उपलब्ध आहे. ही रक्कम FY24 मध्ये IPO द्वारे जमवलेल्या निधीच्या १.९३ टक्के आहे. अशा प्लेसमेंटमधून यापूर्वीची सर्वाधिक …
Read More »देशातील या कंपन्यांचे मुल्यांकन वाढले १० पैकी ४ कंपन्यांची मोठी भरभराट
देशातील १० पैकी चार कंपन्यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या बाजार मूल्यांकनात रु. १,७१,३०९.२८ कोटींची भर घातली, ज्यात HDFC बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) इक्विटीमधील एकूण सकारात्मक ट्रेंडच्या अनुषंगाने सर्वात जास्त लाभधारक म्हणून उदयास आले आहेत. दुसरीकडे, टॉप १० पॅकमधील सहा कंपन्यांनी त्यांच्या बाजार मूल्यांकनास ७८,१२७.४८ कोटी रुपयांचा फटका बसला असून …
Read More »अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रात अदानी करणार २.३ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक २०७० पर्यंत ० कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा
आगामी काळात भारतातून ० टक्के कार्बन उत्सर्जन झाले पाहिजे आणि देशातील कोळशाचा वापर करून वीज निर्मितीमुळे प्रदुषण रोखण्यासाठी सौर ऊर्जेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात आता अदानी उद्योग समूह गुंतवणूक करणार आहे. अदानी समूहाकडून २०३० पर्यंत भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी अपारंपारीक ऊर्जा …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची टीका, मविआतील नेत्यांमध्येच ताळमेळ नाही
महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणताच ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात आपण काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले होते. पण त्यांचा नेता इथे नसल्याने त्यांना या संदर्भात निर्णय घेता आला नाही. परंतु मागील दोन तीन दिवसांपासून काँग्रेसकडून जो वार्तालाप होत आहे, आणि उद्धव ठाकरे यांच्याकडूनही होत आहे आहे. यावरून एकच दिसून येते की, ते …
Read More »प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना सल्ला, यश मिळालं नाही तर एक पाऊल मागे…
सध्या देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीत जर काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही तर राहुल गांधी यांनी एक पाऊल मागे घेण्याचा निश्चित विचार करावा असा सल्ला भाजपाचे आणि नीतीशकुमार यांचे राजकिय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्याचे वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने पीटीआयच्या हवाल्याने दिले आहे. यावेळी …
Read More »रामदास आठवले भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी १२ एप्रिलपासून उत्तर भारतात
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे येत्या १२ एप्रिल पासून छत्तीसगड , मध्य प्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर रवाना होणार आहेत. एनडीए चा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे एनडीएचे राष्ट्रीय स्तरावर स्टार प्रचारक आहेत. देशभर सर्व राज्यांत भाजपा उमेदवार आपल्या प्रचारासाठी …
Read More »लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण
येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रे असावीत यावर भर दिला असून ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० …
Read More »सुषमा अंधारे म्हणाल्या , हे तर विनोद तावडेनी फडणवीसांना चितपट …
२०२४ च्या लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी गाजण्यास आताशी कुठे सुरुवात झाली आहे. देशातील लोकसभा निवडणूकांचा पहिला टप्पा अर्थात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडत आहे. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांकडून जूने राहिलेले हिशोब चुकते करण्याच्या नादात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा …
Read More »
Marathi e-Batmya