काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आणि ते मतांसाठी “नाटक” करत असल्याचा आणि निवडणुकीनंतर दिलेली आश्वासने पूर्ण न करण्याचा आरोप केला. बिहारमधील बेगुसराय येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी लोकांचे ऐकत नाहीत आणि निवडणुकीनंतर “गायब” होतात. राहुल …
Read More »इस्रो अंतराळ संशोधन संस्थेकडून सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह सोडणार सागरी सुरक्षेसाठी एक महत्वाची झेप
इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने रविवारी त्यांचा आतापर्यंतचा सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह, सीएमएस CMS-03, प्रक्षेपित केला, जो भारताच्या स्वतंत्र उपग्रह क्षमता आणि सागरी सुरक्षेसाठी एक महत्त्वाची झेप आहे. ४,४१० किलो वजनाचा सीएमएस CMS-03 उपग्रह श्रीहरिकोटा येथून सायंकाळी ५:२६ वाजता भारतीय वेळेनुसार ‘भारतीय रॉकेटचा बाहुबली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मजबूत एलव्हीएम …
Read More »एकनाथ शिंदे म्हणाले की, संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज समाधी मंदिराचे उद्घाटन व भक्तनिवासाचे लोकार्पण
वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीत येणारा वारकरी हा आमचा प्रथम व्हीआयपी आहे. संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे …
Read More »बिहारच्या निवडणूकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तान आणि काँग्रेसवर केली टीका ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरली नाही
काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला की, पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट होत असताना पक्षाच्या ‘राजघराण्या’ची झोप उडाली असून, पाकिस्तान आणि काँग्रेसचे दोन्ही नामदार अद्याप ऑपरेशन सिंदूरमधून सावरलेले नाहीत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज, भारत दहशतवाद्यांना त्यांच्याच लपलेल्या ठिकाणी शोधून काढत आहे. अलिकडेच आम्ही ऑपरेशन सिंदूर चालवले. आम्ही आमची …
Read More »काँग्रेसचे जयराम रमेश यांची दिल्ली सरकारच्या निर्णयावर टीका, क्रुर विनोद दिल्ली सरकारच्या क्लाऊड सीडींग प्रयोगावरून टीका
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी क्लाउड सीडिंग प्रयोगाबद्दल काँग्रेसने रविवारी (२ नोव्हेंबर २०२५) दिल्ली सरकारवर टीका केली आणि म्हटले की मर्यादित क्षेत्रात एक-दोन दिवसांसाठी थोडीशी सुधारणा करणे हा “क्रूर विनोद” असल्याची टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस (संप्रेषण) जयराम रमेश म्हणाले की, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दिल्ली सरकारने हिवाळ्यातील …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची मागणी, शेतकऱ्यांना भिक नको, त्यांचा हक्क हवा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका
अजित पवार यांनी केलेल्या “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” या विधानावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका करताना म्हणाले की, “अजित पवार, तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का? असा सवालही यावेळी केला. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी आजही अवकाळी पावसामुळे, …
Read More »एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका, आंदोलने मोर्चे काढून सत्ता मिळत नाही शेतकरी, कष्टकरी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण सुख-समृद्धीसाठी विठ्ठल चरणी शिंदे यांनी केली प्रार्थना
आम्ही काम केले आहे, जनता पाहते आहे. आंदोलने-मोर्चे काढून सत्ता मिळत नाही; महाराष्ट्रात विकास करणाऱ्यांनाच जनता साथ देते.” राज्याच्या विकासाचा चेहरा आणि जनतेला दिलेल्या वचनांची आठवण करून देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरातून आज विरोधकांवर थेट राजकीय प्रहार केला. कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद …
Read More »बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचे राज्य शासनामार्फत आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनाय विभागाच्या मार्फत आयोजित
सन २०२५-२६ या वर्षासाठीची बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य या दोन्ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फतच आयोजित करण्यात येणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये कोणत्याही शासन बाह्य संस्थांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप नाही. ही शासन आयोजित स्पर्धा असल्याने संचालनालय त्याचे आयोजन करत आहे. या स्पर्धा आयोजनाची संपूर्ण जबाबदारी कोणत्याही एका संस्थेस …
Read More »अजित पवार यांचा पुढाकाराने नाशिक, अमरावतीसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसाद
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने आता नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ म्हणजेच ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर करण्यात आले आहे. उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याच्या प्रयत्नांचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. उपमुख्यमंत्री …
Read More »युपीआयवरून ७५४ मिलियन व्यवहार एकाच दिवशी झाला ऑक्टोंबर महिन्यात २०.७ बिलियनचा व्यवहार पूर्ण
भारताच्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टमने ऑक्टोबर २०२५ मध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठला, कारण नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे व्यवस्थापित युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने आतापर्यंतचा सर्वाधिक मासिक आणि दैनिक व्यवहार रेकॉर्ड गाठला. UPI ने ऑक्टोबरमध्ये २०.७० अब्ज व्यवहारांवर प्रक्रिया केली, जी सप्टेंबरमध्ये १९.६३ अब्ज आणि ऑगस्टमध्ये २०.०१ अब्ज …
Read More »
Marathi e-Batmya