एकाबाजूला काँग्रेसला मजबूत करण्याच्यादृष्टीने नुकत्याच झालेल्या राजस्थानातील उदयपुर येथील नवसंकल्प शिबिरात चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटना मजबूत कऱण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. मात्र मागील अनेक वर्षआपासून पर राज्यातील उमेदवार महाराष्ट्रातून संसदेत पाठविण्याची परंपरा काँग्रेसने यंदाही सुरु ठेवत आपल्याच ठरावाला हरताळ फासला असल्याचे दिसत असताना …
Read More »UPSC परिक्षेत दिल्लीची श्रुती शर्मा पहिली तर विदर्भातील तिघे उत्तीर्ण एकाचा निकाला राखून ठेवला
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी परीक्षेमध्ये मुलींनी हॅट्ट्रिक मारली आहे. यावेळी श्रुती शर्मा यूपीएससी परीक्षेत अव्वल ठरली आहे. श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल हिने दुसरा तर गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. UPSC CSE २०२१ अंतिम निकालामध्ये एकूण ६८५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वेळ पडली तर बँकांचे मेळावे घ्या पण… वित्तीय वर्षासाठी बँकांकडून २६ लाख ३३ हजार कोटी रुपयांचा पत आराखडा
पावसाळा तोंडावर असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्जाची तातडीने आवश्यकता आहे ही बाब लक्षात घेऊन बँकांनी मिशनमोड स्वरूपात शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप करावे, आवश्यक असल्यास स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन यासाठी बँक मेळावे आयोजित करावेत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. त्यांनी कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास …
Read More »राज्यसभेसाठी “या” उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज; असे असणार मतांचे गणित प्रफुल पटेल, डॉ.बोंडे, महाडिक, गोयल, प्रताप गढी या पाच उमेदवारांनी भरला
महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या सहा जागांसाठी आज पाच उमेदवारांनी आज विधानसभेत जावून उमेदवारी अर्ज भरला. यामध्ये भाजपाच्या तीन उमेदवारांचा तर काँग्रेस एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवारांनी अशा एकूण पाच उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यासाठी ३१ मे ही शेवटची तारीख असून अर्ज माघारीची तारीख ३ जून आहे. या …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्राकडे केली मागणी, ७० लाखाहून अधिक शेतकऱ्यांना व्याज परत द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना पत्र
केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा २ टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँका यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली असून व्याज परतावा बंद …
Read More »जयंत पाटील म्हणाले, भाजपाला जशी मते कमी पडतात तशी आम्हालाही… राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिली माहिती
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आल्यानंतर भाजपाकडून माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अपक्षांची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो. …
Read More »मंत्री यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका, नवनीत राणा बेशर्म आणि वेडी अमरावतीतील स्वतच्या स्वागत सोहळ्यावरून साधला निशाणा
हनुमान चालिसावरून शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर तुरुंगावारी करून आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ३६ दिवसानंतर काल आपल्या शहरात परतल्या. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. या जल्लोषाप्रकरणी विविध अशा तीन गुन्ह्यात राणा दाम्पत्यावर गुन्हा पोलिसांनी दाखल केला. यापार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचा मोदींवर निशाणा; बनावट नोटा पुन्हा वाढल्या, नोटबंदी सपशेल फेल रिझर्व्ह बँकेचा अहवालच पुरेसा बोलका
नुकताच रिझर्व्ह बँकेने आपला वार्षिक अहवाल जारी केला असून या अहवालात २ हजार रूपयांच्या चलनातील जवळपास १५ टक्केहून अधिक नोटा गायब झाल्याचा सांगितले आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा चांगलाच असल्याची बाबही नमूद केली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर …
Read More »महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चंद्रकांत पाटील यांची सशर्त दिलगिरी सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी
ओबीसीच्या प्रश्नावर मंत्रालयावर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाने मोर्चा काढत राज्य सरकारचा निषेध केला. मात्र यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना काही आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरून राज्य महिला आयोगाकडून नोटीस मिळताच अखेर चंद्रकांत पाटील यांनी समस्त महिला वर्गाची दिलगिरी व्यक्त केली. यासंदर्भात …
Read More »हिंदूत्वावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या डॉ अनिल बोंडेना बढती; राज्यसभेसाठी उमेदवारी भाजपाकडून यादी जाहिर
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातून पराभवाला सामोर जावे लागल्यानंतर माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्यावर भाजपाने राष्ट्रीय किसान सभेच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवली. मात्र मागील काही दिवसांपासून डॉ. अनिल बोंडे हे सातत्याने हिंदूत्वावरून आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केल्याने त्यांची दखल जवळपास सर्वच पक्षांनी घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे भाजपामधील श्रेष्ठींनी …
Read More »
Marathi e-Batmya