Breaking News

सेन्सेक्स आणि निफ्टी आठवड्याच्या शेवटी नकारात्मक पातळीवर दोन्ही निर्देशांकांमध्ये ०.३ टक्क्यांची घसरण

देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी आठवड्याचा शेवट थोडा नकारात्मक पातळीवर केला, ज्यामुळे त्यांची चार आठवड्यांची विजयी मालिका खंडित झाली. दोन्ही निर्देशांकांमध्ये सुमारे ०.३ टक्क्यांची घसरण झाली, नफा-वसुली आणि मिश्र जागतिक संकेतांमुळे ते कमी झाले. पुढील आठवड्यात निकाल: भारती एअरटेल, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी), स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), …

Read More »

मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम यांचा महाविकास आघाडी वर घणाघात आपण जिंकलो तर लोकशाही... आणि हरलो तर मतचोरी हा दुटप्पीपणा - आमदार अमीत साटम

कोविडच्या भ्रष्टाचाराला झाकण्यासाठी आणि खोटेपणावर पडदा टाकण्यासाठी ‘मतचोरीचा रडिचा डाव’ साध्य करण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या महाविकास आघाडीकडून केला जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पराभव नजरेसमोर दिसताच, हा तथाकथित ‘सत्याचा मोर्चा’ काढून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचे यावरून स्पष्ट होते. अ’सत्याची’ आरोळी कितीही मोठी असली, तरी ‘सत्य’ कधीच …

Read More »

रोहित आर्यच्या मृत्यूनंतरच्या चौकशीत अनेक गोष्टी उघड घर मालकाबरोबरही वाद, भाडे अद्याप दिले नाही

पवईतील एका स्टुडिओमध्ये १७ अल्पवयीन मुलांना ओलिस ठेवलेल्या रोहित आर्य याचा पोलिसानी केलेल्या कारवाईत मृत्यू झाला. तो या वर्षाच्या सुरुवातीला काही महिन्यांच्या भाडेपट्ट्याच्या वादात अडकला होता जो पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर संपला. रोहित आर्यच्या मृत्यूने आता त्याच्या आयुष्यावर आणि गेल्या वर्षीच्या घटनांवर पुन्हा लक्ष केंद्रित केले. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी, कोथरूडच्या शिवतीर्थ …

Read More »

मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचे वेंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीप्रकरणी दिले चौकशीचे आदेश दहा जणांचा मृत्यू, तर ५ जणांचा जखमी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा भागातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की हे मंदिर एका व्यक्तीचे आहे आणि अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात …

Read More »

सायबर गुन्ह्यांतील एका आरोपीला सीबीआय टेक सपोर्ट स्कॅम द्वारे जपानी नागरिकांना केले लक्ष्य

सीबीआय अर्थात सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सायबर गुन्ह्यातील एका प्रमुख आरोपीला अटक केली आहे, जो एका सिंडिकेटचा भाग होता ज्याने “टेक सपोर्ट स्कॅम” द्वारे जपानी नागरिकांना लक्ष्य केले होते. सायबर गुन्हेगारांविरुद्ध सुरू असलेल्या ‘ऑपरेशन चक्र-V’ चा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने आरोपीची ओळख द्विबेंदू मोहराणा अशी केली …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल भाजपाच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे की काय ? निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा

आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष …

Read More »

रविंद्र चव्हाण यांचे आवाहन, निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा ‘मविआ’ चा कट उधळून लावा मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपाचे आंदोलन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी लोकसभेसारखाच पुन्हा फेक नरिटिव्ह पसरवण्याचा कट आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. हा कट उधळून लावण्यासाठी भाजपाच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने पेटून उठायला हवे असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा खोटा प्रचार आणि भ्रम निर्माण …

Read More »

सुधारीत अनुदान योजनेसाठी १४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन अल्पसंख्याक विभागाचे मायनॉरिटी विभागाला केले आवाहन

अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक बहुल शासनमान्य प्राप्त खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सुधारीत अनुदान योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह संपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर (जुने …

Read More »

सत्याचा मोर्चा शरद पवार इशारा, मतदानाचा अधिकार टीकवायचा असेल तर… मतभेद विसरून एकत्र यावं लागेल

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत ९९ लाख मतदार वाढले. तसेच अनेक ठिकाणी दुबार नावांच्या माध्यमातून मत चोरी करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शप आदी राजकीय पक्षांकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात …

Read More »

राज ठाकरे यांचे सत्याचा मोर्चावेळी आदेश, दुबारवाले दिसले की त्यांना फटकावा आणि मगच… नोंदणीकृत मतदारांपेक्षा दुबार वाल्यांची नावे सर्वाधिक

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान ९९ लाख मतदार कसे वाढले आणि भाजपाला सर्वाधिक जागा कशा मिळाल्या यावरून शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेसकडून सातत्याने निवडणूक आयोगावर सत्ताधारी भाजपावर सातत्याने टीका करत आहेत. निवडणूक आयोगाच्या या कारभाराच्या विरोधात आज महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीने सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या …

Read More »