मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रूग्णसंख्येत चांगलीच घट आली आहे. तसेच मृतकांच्या संख्याही नियंत्रित राहीलेली आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, आता राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून हा चिंतेचा विषय नक्कीच नाही. पण तिसरी लाट संपली हे माझं वैयक्तिक असल्याचा खुलासा करायला विसरले …
Read More »राहुल गांधी स्वपक्षियांवर कडाडले, काम करायचे नसेल तर खुशाल भाजपात जा गुजरातमधील चिंतन शिबीरात सोडले टीकास्त्र
२०१४ सालापासून काँग्रेस पक्षाचा सातत्याने पराभव होत आहे. तसेच अनेक राज्ये काँग्रेसच्या ताब्यातून निसटून जात आहेत. मात्र मागील काही काळापासून राहुल गांधी यांच्याकडून मांडण्यात येत असलेल्या भूमिकेचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाची चांगलीच अडचण होत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील …
Read More »युक्रेनच्या अध्यक्षांनी साधला रशियन जनतेशी हृदयसंवाद: वाचा काय नेमके म्हणाले भक्ती बिसुरे कानोलकर (Bhakti Bisure Kanolkar) यांनी भाषणाचा केलेला भावानुवाद
रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या कठीण प्रसंगी युक्रेनच्या अध्यक्षांनी रशियन नागरिकांशी आणि जगाशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. एक संवेदनशील, समंजस नेतृत्व कसे असते आणि अशा संकट प्रसंगी त्याचा कस कसा लागतो, ते अशा वेळी दिसून येते. आपण प्रत्येकाने हे भाषण वाचले पाहिजे. जग तिसऱ्या महायुध्दाच्या खाईत लोटायचे नसेल तर …
Read More »नाना पटोले म्हणाले, फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री फडणवीसांचीही चौकशी करा राज्य सरकारमधील वरिष्ठाच्या आशिर्वादाशिवाय फोन टॅपिंग अशक्य
फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे. सरकारमधील कोणा वरिष्ठाचा आशिर्वाद असल्याशिवाय रश्मी शुक्ला हे धाडस करणे अशक्य आहे. अवैधपणे फोन टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सध्या राज्यात वेगळंच वातावरण…पटत नाही… रायगड येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मत
मागील दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या, आमदारांच्या आणि नुकतेच महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षाच्या घरावर छापे मारण्यात येत आहेत. तसेच या छापेममारीवरून रोज सत्ताधारी विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसात राज्यातील वातावरण बदलल्याचे दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्या राज्यात …
Read More »चंद्रकांत पाटील, नारायण राणे, नितेश राणेंवर तात्काळ फौजदारी कारवाई करा दिशा सालियन प्रकरणी राज्य महिला आयोगाचे पोलिसांना आदेश
दिवगंत दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सातत्याने चुकीचे आणि जाणिवपूर्वक वक्तव्य करून बदनामी करत असल्याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तात्काळ फौजदारी करावाई करून त्याचा अहवाल महिला आयोगाला सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मालवणी पोलिसांना दिले. …
Read More »रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले… चुकीच्या पध्दतीने फोन टॅपिंग प्रकरण
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होणाऱ्या गोष्टींचा तपास करण्यासाठी फोन टॅपिंगची परवानगी घेत सत्ताधाऱ्यांचेच फोन टॅप करण्याचा प्रताप करणाऱ्या आयपीएस अधिकारी रश्मी शुल्का यांच्यावर आज पुणे येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, विधानसभेत झालेल्या चर्चेनुसार आणि …
Read More »राज ठाकरे पुष्पा चित्रपटाबद्दल म्हणाले…. चित्रपटाला भाषेची गरज नाही
कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असलेला २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठी भाषेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून चार हजार पत्रे आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवित लक्ष वेधलं. मात्र, …
Read More »न्यायालय म्हणाले, लवासाबाबतच्या आरोपात तथ्य, पण आता उशीर झाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा त्यात रस होता मान्य
राज्यातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या पुणे जिल्ह्यातील लवासा प्रकरणाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने आपले महत्वपूर्ण निरिक्षण नोंदवित याचिका मात्र निकाली काढली. ही याचिका निकाली काढताना उच्च न्यायालय म्हणाले की, लवासा प्रकल्पाबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरील आरोपात तथ्य आहे. मात्र ही याचिका येण्यास उशीर झाल्याचे मत व्यक्त केले. तसेच …
Read More »मंत्री अशोक चव्हाण संभाजी राजेंना म्हणाले, तो निर्णय कायदेशीरच मागासवर्ग आयोग स्थापन करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर
मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर प्रश्नी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे खासदार संभाजी राजे यांनी आजपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण आंदोलन सुरु केले. त्यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, एकदा मागासवर्ग आयोगाची स्थापना केल्यानंतर दुसरा आयोग नेमता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा आयोगाची स्थापना का केली असा सवाल उपस्थित केला. …
Read More »
Marathi e-Batmya