मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी या आधी अनेक गौप्यस्फोट करत एकच खळबळ उडवून दिलेली असतानाच आता मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाची लग्न पत्रिका आणि त्यावेळी साक्षीदारांनी केलेल्या सह्यांचे प्रमाण पत्रच ट्विटरवरून …
Read More »सरकारी खर्चाने शेतक-यांना मिळणार ठिबक सिंचन ते ही इतक्या अनुदानावर ७५ आणि ८० टक्के अनुदान मिळणार-कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी शेतक-यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व इतर शेतक-यांना ४५ टक्के अनुदान (केंद्र हिस्सा ६० टक्के …
Read More »आर्यन खानप्रकरणातील समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा उघड हायकोर्टाच्या निकालानंतर नवाब मलिक यांनी अशा भ्रष्ट अधिकार्याला निलंबित करण्याची केली मागणी
मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. आज हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. …
Read More »इन्कम टॅक्स रिटर्न भरणे का गरजेचे? जाणून घ्या फायदे या ८ गोष्टींसाठी आयटी रिटर्नचे फायदे होवू शकतात
मुंबई: प्रतिनिधी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर आयटीआर भरल्यास दंड द्यावा लागेल. तुमचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला आयटीआर भरणे बंधनकारक आहे. आयटीआर भरण्याचे फायदेही अनेक आहेत. आयकर रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कुठलाही कर देत नाही. मात्र, उत्पन्नाचा एक ठोस …
Read More »कृषी कायदे मागे: सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
मुंबई: प्रतिनिधी कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. …
Read More »समीर दाऊद वानखेडेंचे आणखी एक भ्रष्ट गुपीत नवाब मलिकांकडून बाहेर जाहीर केलेल्या संपत्तीत माहिती लपवली ;भांडाफोड होऊ नये म्हणून बार ॲण्ड रेस्टॉरंट भाड्याने दाखवला...
मुंबई: प्रतिनिधी नाव बदलण्यात फर्जीवाडा… लायसन्स घेण्यात फर्जीवाडा… नोकरीतही फर्जीवाडा… जातप्रमाणपत्र बनवण्यात फर्जीवाडा… हे सर्व फर्जी लोक आहेत. त्यामुळे समीर दाऊद वानखेडे याची नोकरी जाणार आणि तो जेलची हवा खाणार हे अगोदरपण जाहीर केले होते आणि त्या विधानावर आजही ठाम असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री …
Read More »गुरू(शरद पवार)चा इशारा शिष्या (नरेंद्र मोदी)ने गांभीर्याने घेतला का? किंमत चुकवावी लागेल या भीतीपोटीच कायदे माघारी घेतल्याचा पवारांचा टोला
चंद्रपूर-मुंबई: प्रतिनिधी सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल भाजपाला चांगलाच अल्टीमेटम देत चुकांची किंमत चुकवावी लागेल आणि हिशोब द्यावा लागेल असा स्पष्ट इशारा देत भाजपामुक्त भारत निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचेही जाहीर केले. त्यानंतर भाजपाच्यादृष्टीने राष्ट्रीय राजकारणात अडचणींचा कृषी कायदे आणि शेतकऱ्यांचे आंदोलन यावर …
Read More »ई-फायलिंग पोर्टलद्वारे भरा आयटी रिटर्न, जाणून घ्या प्रक्रिया आयकर रिटर्न भरण्याची तारीख आली जवळ
मुंबई: प्रतिनिधी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत तुमचे आयकर रिटर्न भरू शकता. आयकर रिटर्न ऑनलाइन भरू शकता. आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचे आयकर विवरणपत्र भरू शकता. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १.७६ कोटीहून अधिक करदात्यांनी ई-फायलिंग पोर्टलद्वारे त्यांचे ITR भरले आहे. काही अतिशय …
Read More »बळीराजाच्या रेट्यापुढे अहंकारी, हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारला झुकावे लागले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा टोला
मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भिती, देशातील बळीराजाच्या आंदोलनाचा रेटा व जनमताचा प्रचंड विरोधापुढे केंद्रातील भाजपा सरकारला झुकावे लागले असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करावी लागली. हा देशातील शेतक-यांचा ऐतिहासिक विजय असून अहंकारी हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारचा पराभव झाल्याचे …
Read More »Iloveyou, sweetheart पासवर्डबाबत जाणून घ्या रंजक गोष्टी भारतीयांची पसंती या पासवर्डला
मुंबई: प्रतिनिधी आपण स्मार्टफोन, ई-मेल, सोशल मीडिया, इंटरनेट बँकिंग आदींसाठी पासवर्डचा वापर करतो. खूप पासवर्ड असल्यामुळे आपण सोपे पासवर्ड तयार करतो. या पासवर्डबाबतच रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. अनेक लोक ‘123456’ सारखे पासवर्ड सर्वात जास्त वापरतात असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण असं अजिबात होत नाही. भारतात सर्वात लोकप्रिय पासवर्ड ‘password’ …
Read More »
Marathi e-Batmya