मुंबई : प्रतिनिधी साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत राहील्याने आणि नव्या बाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविल्याने बाधितांची संख्या ८० हजाराहून कमी झाली होती. मात्र मागील तीन दिवसात या रूग्णसंख्या पुन्हा वाढल्याने ८० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार केला. मागील २४ तासात ५ हजार ७५३ आढळून …
Read More »धोक्याच्या वळणावर असल्याने हे उघडा ते उघडावाले जबाबदारी घेणार का ? लॉकडाऊन करण्यापेक्षा स्वयंशिस्त पाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही. पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे असल्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत हे उघडा ते उघडावाले म्हणणारे परिस्थितीची जबाबदारी …
Read More »कोरोना : घरी जाणाऱ्या रूग्णांपेक्षा बाधितांची संख्या जास्त ५ हजार ७६० नवे बाधित, ४ हजार ८८ बरे झाले तर ६२ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्णांपेक्षा बाधित रूग्णांची संख्या जास्त आढळून आली आहे. मागील २४ तासात ५ हजार ७६० नवे बाधित आढळून आल्याने एकूण रूग्णांची संख्या १७ लाख ७४ हजार ४५५ तर ६२ मृतकांची नोंद झाली. तर ४ हजार ८८ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या …
Read More »एनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती भारती सिंह आणि हर्षला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक
मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबी अर्थात नार्कोटीक्स विभागाला दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर सुप्रसिध्द टेलिव्हिजन कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांच्या घरी गांजा आढळून आला. त्यामुळे या दोघांना नार्कोटीक्स विभागाने अटक केली. शनिवारी सकाळी या पथकाने भारती सिंहच्या घरावर आणि …
Read More »नावात “जय” आणि “नाथ” असलेल्यांची भाजपाला अॅलर्जी मंत्री धनंजय मुंडेंनी प्रचार सभेत लगावला टोला
परभणी : प्रतिनिधी ज्यांच्या नावात जय, नाथ आहेत अशी माणसे आजकाल भाजपाला चालत नाहीत. त्यामुळे धनंजय, जयसिंग सारखी माणसे तसेच गोपीनाथ, एकनाथ यांच्यातील ‘नाथ’ही चालले नाहीत असा टोला भाजपाला लगावत त्यामुळेच आता त्यांना प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी …
Read More »१४, २३३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या या तारखेला प्रसिध्द होणार राज्य निवडणूक आयोग लागले निवडणूकीच्या कामाला
मुंबई : प्रतिनिधी राज्यभरालीत १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ डिसेंबर २०२० रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर ७ डिसेंबर २०२० पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर १० डिसेंबर २०२० रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. …
Read More »महाराष्ट्रात लव्ह जिहाद? भाजपाला पडला आपल्याच नेत्याच्या भाचीच्या लग्नाचा विसर कायद्याच्या मुळ चौकटीला धक्का लावण्याचा प्रयत्न
मुंबई : विशेष प्रतिनिधी देशातील भाजपा शासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याची घोषणा केल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्रातही हा कायदा आणण्याची मागणी भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्यासह करत अन्य नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र या नेत्यांनी लव्ह जिहाद कायद्याची मागणी करताना भाजपामधील एका बड्या नेत्याच्या भाचीने मुस्लिम …
Read More »कोरोना : १ कोटी तपासण्या पूर्ण; बाधितांच्या संख्येत वाढ होवूनही घरी जाणारे जास्तच ५ हजार ६४० नवे बाधित, ६ हजार ९४५ बरे झाले तर १५५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी दिवाळी संपल्यानंतर बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यात कालच्या तुलनेत आजच्या संख्येत १०० ने वाढ झाली असून मागील २४ तासात ५ हजार ६४० नवे बाधित राज्यात आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १७ लाख ६८ हजार ६९५ इतकी तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७८ हजार २७२ …
Read More »कोरोनाने मृत्यू पावलेल्या या १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखाची मदत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध पदावरील १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असून संबंधीत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत …
Read More »आता राऊतांचे २० हजार कोटी सवलीतेचे आश्वासन पण केंद्राने पैसे दिल्यानंतर १० ते १२ लाख वीज ग्राहकांचे बिले माफ होणार- ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी लॉकडाऊन काळात आलेली वाढीव वीज बिलांमधून नागरिकांना सवलत देण्याच्या उद्देशाने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काही दिवसांपासून सवलत देणार असल्याचे सांगितले होते. मात्र दिवाळी होताच बिल भरा सवलत मिळणार नसल्याचे वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली. त्यास ४८ तास उलटून जात नाही तोच पुन्हा राज्यातील वीज ग्राहकांना …
Read More »
Marathi e-Batmya