लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाही भाजपाच्या मदतीने हिसकावून घेतली. या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ७ खासदार निवडूण आणले. तसेच शिंदे गटाने केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री पदेही मागितली होती. मात्र भाजपाने एकनाथ शिंदे …
Read More »जीतनराम मांझी एकमेव खासदार तरी केंद्रीय मंत्रिमंडळात, अजित पवार? भाजपाकडून अजित पवार यांच्यासोबत दुजाभाव
बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा हिंदूस्थान अवामी मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्या पक्षाकडून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाकडे दोन जागा जागा मागितल्या होत्या. मात्र त्यांच्या पक्षाच्या दोन जागांपैकी एका जागेवर स्वतः जीतनराम मांझी हे स्वतः निवडूण आले. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नरेंद्र मोदी यांना दिली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ इतर मंत्रिमंडळाचे सदस्यांनी ही घेतली मंत्री पदाची शपथ
लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा विजयी झालेल्या एनडीएची सर्वात मोठी सदस्य संख्या असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी जात सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शपथ दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान पद व गोपनीयतेची शपथ दिली. …
Read More »माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा, पंकजा मुंडे यांचे आवाहन अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात..
तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची..माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा..आई बापाला दुःख देऊ नका, त्यांच्या जीवाला घोर लावू नका असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी तरूणांना केलं आहे. अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात..शांत व सकारात्मक रहा अशा शब्दांत संयम राखण्याचे आवाहन केले. नुकत्याच झालेल्या …
Read More »वेळ चांगली! दोन विमानांचा अपघात होता होता वाचला; मुंबई विमानतळावरचा प्रसंग उड्डाण घेणारे आणि उतरणारे विमान एकाच रन वे वर
मुंबई विमानतळावर उड्डान करणारे विमान आणि लँड करणारे विमान एकाच वेळी एकामेकांच्या मागे आले. मात्र वेळ चांगली असल्याने या दोन्ही विमानांचा एकमेकांना स्पर्शही न करता आपापल्या मार्गाने योग्य रितीने मार्गस्थ राहिल्याने एक मोठा अपघात होण्यापासून या दोन्ही विमानातील प्रवाशी सुखरूप बचावले. मात्र एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही, देवेंद्र फडणवीस यांची मात्र सारवासारव लोकसभा निवडणूकीत फक्त अजित पवार गटाला एक जागा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार गटाला बारामतीतील घरची जागा राखता आली नाही. यापार्श्वभूमीवर फक्त रायगडमधील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे याचा विजय झाला. तर दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होत शिवसेनेच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हावर एकनाथ शिंदे गटाने चक्क ७ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या …
Read More »दोन दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल १२ तारखेला पोहोचणारा मान्सून ९ जूनलाच पोहोचला
नैऋत्य मान्सून ३० मे रोजी केरळ आणि ईशान्य प्रदेशात लवकर दाखल झाल्यानंतर नेहमीपेक्षा दोन दिवस आधी ९ जून रोजी मुंबईत दाखल झाला. आज रविवारी ९ आणि ११ जून रोजी मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) यापूर्वीच व्यक्त केला. त्यानुसार आज मान्सून मुंबईत दाखल झाल्याचे भारतीय …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री पदासाठी महाराष्ट्रातून आणि देशातून या खासदारांना फोन महाराष्ट्रातील चार ते पाच खासदारांना फोन
लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीला २७२ हा जादूई आकडा गाठता आला नाही. भाजपालाही या ही वेळी ४०० पारचा नारा देऊन साधा २५० चाही आकडा गाठता आला नाही. मात्र एनडीए आघाडीला २९० जागा मिळाल्याने भाजपाला केंद्रात सत्ता स्थापन करणे सहज शक्य झाले. आज रविवारी रात्री ७.१५ वाजता भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांचा …
Read More »बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री मग या व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रार करा - कृषीमंत्री धनंजय मुंडे
राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा नुकताच घेण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्या विरूद्ध शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्यात आला. यासाठी कृषी विभागाकडून ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार असल्याची …
Read More »बँकाकडून देण्यात आलेल्या जोखमीच्या कर्जाबाबत आरबीआयला चिंता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कर्जांमध्ये संतुलन राखणे
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, आरबीआयने असुरक्षित किरकोळ कर्जामध्ये अत्याधिक वाढ आणि बँकेच्या निधीवर NBFCs च्या अत्याधिक अवलंबनावर काही चिंता व्यक्त केल्या होत्या, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. अलीकडील डेटा सूचित करतो की या कर्ज आणि अॅडव्हान्समध्ये काही प्रमाणात संयम राखण्यात आल्याचे दिसून येत असल्याचेही शक्तीकांता दास यांनी सांगितले. आरबीआयने …
Read More »
Marathi e-Batmya