राजकारण

आगामी निवडणूकांसाठी काँग्रेस करणार महाआघाडी ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत काँग्रेच्या भविष्यातील दिशेसंदर्भात चिंतन

मुंबई : प्रतिनिधी आगामी निवडणुकींसाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन जाण्याचे काँग्रेसचे धोरण आहे असे सूतोवाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. आज गांधीभवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील दिशेसंदर्भात …

Read More »

शरद पवारांनी दाखविली पंतप्रधान मोदींना कामातील चूक साखर कारखान्यांना ८५०० कोटींचे पँकेज जाहीर होवूनही दाखविले ७ हजार कोटी

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने राज्यासह संपूर्ण देशभरातील सहकारी साखर कारखान्यांसाठी आणि साखरेच्या उत्पादनासाठी ८ हजार ५०० कोटी रूपयांचे पँकेज जाहीर केले. मात्र केंद्राकडूनच यासंदर्भात जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकात साखर कारखाने आणि साखर उत्पादनासाठी ७ हजार कोटी रूपयांचे पँकेज जाहीर करण्यात आल्याची चूकीची माहिती प्रसिध्द करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …

Read More »

एस.टी.कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपावर परिवहन मंत्र्यांचा कारवाईचा इशारा कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना दिलेल्या अल्प पगारवाढीच्या निषेधार्थ एस.टी.कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला. कर्मचाऱ्यांच्या या अघोषित संपामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्याने एस.टी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता बळावली आहे. पहाटे ४:३० वाजता पहिली एसटी बस मुंबईहून रवाना, सर्व बसेस सुटल्या मुंबई सेंट्रल बस …

Read More »

नेटफ्लिक्स करणार मराठी चित्रपटांच्या प्रचार-प्रसार आणि सामाजिक विषयांवर काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘नेटफ्लिक्स’ च्या शिष्टमंडळाने घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी ‘ग्लोबल स्टेट’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटांच्या प्रचार-प्रसाराबरोबरच विविध सामाजिक विषयांवर काम करण्याची तयारी नेटफ्लिक्स कंपनीने दर्शविली आहे. त्यासाठी राज्य शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून नेटफ्लिक्सबरोबर काम करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मनोरंजन क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या नेटफ्लिक्स माध्यम कंपनीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची …

Read More »

मराठी माणसांनाच राज्यातल्या शहरांचे महत्त्व कळेना मनसे प्रमुख राज ठाकरे यांची खंत

मुंबई : प्रतिनिधी परप्रांतातीय लोक महाराष्ट्रात येवून राज्यात इथे व्यवसायात शिरले आणि आपण नोकरी करत बसलो. पण हे समजून घ्यायला हवे की उद्योग, व्यवसायासाठी राज्यातली भूमी पोषक होती म्हणून ते इथे येऊ शकले आणि यशस्वी होऊ शकले. आपले दुर्दैव असे आहे की महाराष्ट्रातील शहरांचे महत्त्वच मराठी माणसांनाच कळले नसल्याची खंत महाराष्ट्र नवनिर्माण …

Read More »

राज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल होवू नका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा सल्ला

नवी मुंबई : प्रतिनिधी आज देशात परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान केल्याशिवाय रहायचं नाही या निष्कर्षापर्यंत या देशातील सर्व पक्ष आले आहेत. त्यामुळे राज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल व्हायचं नाही असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला. कोकण पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Read More »

वीज नियामक आयोगाच्या सदस्य पदी मुकेश खुल्लर यांची नियुक्ती लवकरच पदभार स्विकारणार

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांची आज राज्याच्या वीज नियामक आयोगाच्या सदस्य पदी राज्य सरकारने नियुक्ती केली. मागील काही महिन्यांपासून वीज नियामक आयोगावरील दोन सदस्य निवृत्त झाल्याने आयोगाचे कामकाज ठप्प झाले होते. मात्र आता खुल्लर यांच्या नियुक्तीमुळे आयोगाचे कामकाज सुरु होण्यास मदत होणार …

Read More »

नाणार प्रकल्पाच्या अधिसूचनेवरून शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्र्यांना इशारा संघर्ष टाळण्यासाठी नाणारची अधिसूचना रद्द करण्यासाठी शिवसेनेचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्यासंदर्भात शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पत्र देवून दोन महिने झाले तरी त्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा पत्र देत स्टारलाईटच्या तुतीकोरीन प्रकल्पासाठी ज्या पध्दतीने संघर्ष झाला पध्दतीने पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता असल्याने तो …

Read More »

शेतकरी आंदोलनाच्या आडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशांतता निर्माण परवतेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर पलटवार

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यात शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र राज्यात अशांतता पसरवी यासाठी शेतकरी नेत्यांच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं आंदोलनाला खतपाणी घालत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात जी शेतकऱ्यांची अवस्था आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची काँग्रेसची तक्रार भाजप उमेदवाराने मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याने आयोगाने स्वतः लक्ष घालण्याची मागणी

दिल्ली : प्रतिनिधी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाकडून वारंवार आचारसंहितेचा भंग केला गेला. एकंदरीत निवडणूक यंत्रणा कुचकामी तर ठरलीच, संपूर्ण यंत्रणाच सरकारच्या दबावाखाली काम करते आहे असे चित्र दिसून आले. राज्यातील लोकशाही चुकीच्या हातात असून यापुढील निवडणुका निष्पक्षपातीपणे होतील का? अशी शंका जनतेच्या मनात निर्माण …

Read More »