राजकारण

मनोज जरांगे पाटील यांची नव्या मागणी; तर हाके म्हणतात मराठा आणि कुणबी वेगवेगळे आरक्षणाच्या प्रश्नावरून एकमेकांना आव्हान-प्रति आव्हान

काल अचानक मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृत्तीत सुधारणा झाल्यानंतर आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मराठा आणि मुस्लिम समुदायाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी नवी मागणी केली. त्यामुळे राज्याच्या राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तसेच दुसऱ्याबाजूला राज्यातील …

Read More »

एक हजार ९१० आशा सेविकांना कार्यालयीन कामासाठी मोबाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण

जिल्ह्यातील १३ तालुक्यातील प्रत्येकी एका आशा स्वयंसेविकेला प्रातिनिधिक स्वरूपात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने जिल्हयातील ग्रामीण भागात कार्यरत १ हजार ९१० आशा सेविकांना मोबाईल फोन सुविधेच्या माध्यमातून आता अधिक सक्षम केले जात आहे. देवगिरी या शासकीय निवासस्थानी …

Read More »

पेपर फुटीला आळा घालण्यासाठी दक्षता कक्ष स्थापन करा शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल परब यांची मागणी

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि सरकारी नोकरभरती परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांना पायबंद बसावा तसेच या प्रकरणांचा तपास जलदगतीने होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्रपणे विशेष दक्षता आणि तपास कक्ष स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ॲड. अनिल परब यांनी केली. विधान परिषद निवडणुकीच्या तयारी सदंर्भात रविवारी महाविकास आघाडीच्या …

Read More »

नीट-युजी पेपर फुटीचा तपास सीबीआयकडे शिक्षण मंत्रालयाने सीबीआयकडे केली तक्रार

सीबीआयने ५ मे रोजी झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या NEET-UG मध्ये झालेल्या कथित अनियमिततेच्या संदर्भात एफआयआर दाखल केला आहे, असे अधिकाऱ्यांनी आज २३ जून रोजी सांगितले. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने शिक्षण विभागाच्या तक्रारीवरून NEET परीक्षेच्या संचालनातील कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील इतर …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, नोकरशहांची फेरबदल करणे हा उपाय नाही… नीट NEET पेपरफुटी प्रकरणी सुबोधकुमार सिंग यांच्या बदलीवरून साधला निशाणा

मागील काही दिवसापासून नीट-युजी NEET-UG आणि युजीसी-नेट UGC-NET परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकारडून सातत्याने घुमजाव सुरु आहे. त्यातच केंद्र सरकारने एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंग यांची संचालक पदावरून उचबांगडी केली. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत म्हणाले की, नोकरशहांची फेरबदल करणे हा भारतीय जनता पक्षाने कुजलेल्या …

Read More »

एनटीएच्या महासंचालक पदावरून सुबोध कुमार सिंग यांची हक्कालपट्टी नवे महासंचालक प्रदीप सिंग खरोला यांची नियुक्त होणार

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना NEET-NET वादाच्या दरम्यान सरकारने काढून टाकले आहे. त्याला कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात सक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. १९८५ च्या तुकडीतील निवृत्त अधिकारी प्रदीप सिंग खरोला यांची कायमस्वरूपी प्रमुख नियुक्ती होईपर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत त्यांच्या पदावर तात्पुरती नियुक्ती करण्यात आली …

Read More »

राहुल गांधी म्हणाले,… यही नियत और आदत भी तेलंगणातील शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंतच कर्ज माफ

लोकसभा निवडणूकीपूर्वी तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आज पूर्तता करत शेतकऱ्यांचे दोन लाख रूपयांपर्यंतचे ३१ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय जाहिर केला. यासंदर्भात रेवंत रेड्डी यांनी आज राज्य …

Read More »

ओबीसी आंदोलन स्थगित पण छगन भुजबळ यांचा इशारा, … जमाना जानता है की हम… इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत धक्का लागणार नाही

ओबीसी आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही. आरक्षणाच्या लढ्यासाठी हे दोन वाघ आपल्याला यापुढेही आवश्यक आहे. ओबीसींच्या प्रश्नांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी आपल्या सोबत आहे. मात्र यापुढील काळात आरक्षणाच्या या लढाईत आपण सर्व एकत्र राहिलात तरच आरक्षण टिकणार आहे. त्यामुळे आपापसात न लढता एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे सांगत इतर मागासवर्गीयांच्या …

Read More »

आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर एमएचटी-सीईटीचा खुलासा; परिक्षा पारदर्शकच आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेत केला खुलासा

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया संगणकाधारित आणि केंद्रीय पद्धतीने राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हीच पद्धत नंतर केंद्र सरकारने स्वीकारली आहे. ही पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपरहीत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी …

Read More »

उशीराने का होईना केंद्र सरकारला आली जागः पेपरफुटी रोखण्यासाठी नवा कायदा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला १ कोटी रूपयांपर्यंतचा दंड

मागील जवळपास पाच ते सात वर्षात केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारला विविध स्पर्धात्मक परिक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना उघडकीस येऊनही त्यावर पायबंद घालून लाखो-करोडो युवकांचे वाया जाणारे भविष्य रोखण्यासाठी कोणताही कायदा आणला नाही की, दोषींच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली नाही. अखेर विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढल्यानंतर आणि विरोधकांनी केंद्र सरकारच्या विरोधात …

Read More »