राजकारण

हरियाणात इंटरनेट आणि एसएमएस सेवा २४ तासासाठी निलंबित कावड यात्रा आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारचा निर्णय

हरियाणा सरकारने २१ जुलै रोजी सुरक्षा वाढवली आणि मागील वर्षी हिंसाचार झालेल्या ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेपूर्वी २४ तासांसाठी नूह जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी नुह येथे जमावाने विश्व हिंदू परिषदेची मिरवणूक रोखण्याचा, दगडफेक आणि गाड्या पेटवण्याचा प्रयत्न केल्याने …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, आगामी निवडणूक स्वबळावर पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केली भूमिका स्पष्ट

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कशीबशी रायगडची जागा जिंकता आली. आता विधानसभा निवडणूकीला दोन-अडीच महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असतानाच राज्यातील सर्वच राजकिय पक्षाकडून निवडणूकीची तयारी सुरु केली. त्यातच भाजपाने आज राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात घेत एकप्रकारे विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजवीत प्रचाराचा शुमारंभही केला. इकडे भाजपाचे अधिवेशन पार …

Read More »

अजित पवार यांचा वाढदिवस जनविश्वास सप्ताह म्हणून साजरा करणार मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांची घोषणा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढवसानिमित्त आयोजित ‘जनविश्वास सप्ताहा’च्या माध्यमातून महायुती शासनाच्या लोकप्रिय योजना जनतेपर्यंत पोहचवून “जनविश्वास सप्ताह” जोमाने व उत्साहाने साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … नेत्यांचा विकास, पण कोकणी माणसाकडे दुर्लक्ष कोकणात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग, जनतेत जा, संघटनेचे काम करा

कोकण हा काँग्रेस विचाराचा आहे, आजही कोकणात अनेक ग्रामपंचायती काँग्रेसच्या आहेत. जनतेच्या मनात काँग्रेस आहे पण त्यांच्यापर्यंत नेत्यांनी गेले पाहिजे. गुंडगिरी किंवा धनशक्तीला जनता भीक घालत नाही व काँग्रेसला त्याचा फरक पडत नाही, आत्मविश्वासाने काम करा. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने भरघोस विजय मिळवून दिला आहे. आता विधानसभा निवणुकीसाठी …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान, मराठा आरक्षणप्रश्नी तुमचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करावी

मागील अनेक वर्षे राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार राज्यात होते. तसेच त्यांनी सत्तेत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही. मात्र आपले सरकार २०१४ साली सत्तेत आले आणि मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र पुन्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार राज्यात आले आणि मराठा समाजाचे आऱक्षण …

Read More »

अमित शाह यांचा आरोप, शरद पवार भ्रष्टाचाराचे महामेरू, तर उद्धव ठाकरे औरंगजेबचे … भाजपाच्या पुणे अधिवेशनात अमित शाह यांचा आरोप

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अधिवेशन पुण्यात पार पडले. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना अमित शाह यांनी महाविकास आघाडी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, संपूर्ण देशात भ्रष्टाचाराचा मेहामेरू कोणी असेल तर ते म्हणजे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचना, सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे हवामान खात्याच्या इशाऱ्यांबाबत लोकांना अवगत करावे

भारतीय हवामान खात्याने मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सर्व प्रशासनाने सतर्क राहावे, हवामान खात्याकडून तसेच …

Read More »

पुण्याच्या बैठकीला अजित पवार, शरद पवार हजर, सुप्रिया सुळे-शेळके वाद, कौतुक सुळेंच्या सूचनेचे पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार एकत्रित हजर

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनची आज बैठक पार पडली. या बैठकीला खासदार शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली. पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे एकत्रित हजर राहणार असल्याने या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु या …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा आरोप, भ्रष्ट मार्गाने बनलेल्या सरकारचा कारभारही भ्रष्टच शिंदे सरकारने ‘लाडका मित्र’ योजनेतून अदानीला मुंबईतील किती कंत्राटे दिली – खासदार वर्षा गायकवाड

मुंबईसह राज्यातील गुन्हेगारीमध्ये मागील दोन वर्षात प्रचंड वाढली असून अमली पदार्थांचा काळाधंदाही फोफावला आहे. ड्रग्जच्या धंद्यामागे कोण आहेत त्याच्या मुळाशी जाऊन रॅकेट उद्ध्वस्थ केले पाहिजे. महायुती सरकारच्या काळात सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. पहिल्यात पावसात मुंबईतील रस्त्यांची अवस्था वाईट झाली, नालेसफाईच्या कामातही प्रचंड भ्रष्टाचार झाला. आमदारांच्या किमती ठरवून घोडेबाजार बनवला …

Read More »

माकपचा सवाल, तिसऱ्या आघाडीचे गाजर कशाला दाखवता? राजू शेट्टी यांचा विधानसभेसाठी तिसरी आघाडी करण्याचा मनोदय

देशाच्या आणि राज्याच्या आजच्या परिस्थितीत तिसरी आघाडी ही धूर्त आणि मतलबी खेळी आहे. राज्यातील जनतेला महायुतीच्या भ्रष्ट आणि अनैतिक राजवटीच्या कचाट्यातून सोडवणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजपा-प्रणित महायुतीस भक्कम पर्याय ही आणि हीच मराठी जनतेची मागणी आहे, आणि तिने तसा स्पष्ट कौल लोकसभा निवडणुकीत दिला असल्याचे माकप राज्य सचिव डॉ उदय …

Read More »