राजकारण

उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली होती तक्रार

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यात मुंबईतील लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. मात्र मतदानाच्या दिवशी उष्णतेची लाट असतानाही मतदान केंद्रांवर अंत्यत धिम्या गतीने मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. त्यामुळे संध्याकाळपर्यंत ४८ टक्क्याच्या जवळपास मतदानाची आकडेवारी पुढे आली. त्यावेळी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या हेतू बद्दल …

Read More »

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, पोस्टल बॅलेटने मतमोजणीला सुरुवात… जयराम रमेश यांनी अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांनी धमकाविल्याचे पुरावे द्यावेत

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार असल्याने विरोधी गट इंडिया आघाडीला आश्चर्य वाटण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत विक्रमी बरोबरी साधत आहेत. गेल्या ८० दिवसापासून निवडणूकीची प्रक्रिया सुरु आहे. बहुतांश तज्ज्ञांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला निवडणुकीत सर्वात जास्त पसंती दिली असली तरी सत्ताधारी युतीच्या …

Read More »

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचे मुख्य निवडणूक आयोगाला पत्र मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवा

जगातील सर्वात मोठी आणि अनुकरणीय अशी लोकशाही अस्तित्वात असलेल्या आपल्या भारत देशात दिनांक १९ एप्रिल २०२४पासुन सुरू झालेल्या मतदानाचे ७ टप्पे दिनांक ०१ जून २०२४ रोजी पूर्ण झाले आहेत. या मतदानाच्या टप्यादरम्यान सामान्य मतदार बंधू,भगीनींना, वरीष्ठ नागरीकांना व मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रचंड असुविधांचा सामना …

Read More »

एकनाथ खडसे यांची भाजपाला टोचणी, राज्यात महाविकास आघाडीच एक्झिट पोलवरून दिली टोचणी

लोकसभा निवडणूकीसाठी काल सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडल्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या राजकिय पक्षाला आणि आघाडीला किती जागा मिळणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला. मात्र देशातील प्राप्त परिस्थितीचा नेमका विरोधभास दाखविणारे अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या एक्झिट पोलवरून भाजपामधील प्रवेशासाठी इच्छुक असलेले …

Read More »

जयराम रमेश यांचा आरोप, जाहिर झालेले एक्झिट पोल खोटारडे, सरकारी अमित शाह यांच्यावरील आरोपावरून जयराम रमेश यांचे आयोगाला प्रत्त्युतर

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १५० जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना बोलावले होते” या दाव्यावर निवडणूक आयोगाने रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्याकडून अधिक माहिती मागवली. जयराम रमेश यांना लिहिलेल्या पत्रात, निवडणूक मंडळाने त्यांना आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी तपशील सामायिक …

Read More »

सिक्कीम विधानसभेत सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा दुसऱ्यांदा सत्तास्थानी ३२ विधानसभेच्या जागांपैकी ३१ जागांवर विजय

हिमालयन पर्वत राजीतील सिक्कम राज्यात सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होणार असून विधानसभेच्या एकूण ३२ जागांपैकी ३१ जागांवर सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने विजय मिळविला आहे. निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केल्यामुळे पक्षाने आरामात बहुमताचा आकडा पार केला आहे. सिक्कीमधील ३२ विधानसभा मतदारसंघातून १४७ उमेदवार रिंगणात आहेत. विरोधी पक्षनेते …

Read More »

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या ३ जागा जिंकल्या विधानसभेत भाजपाबरोबर तिसऱ्यांदा सत्तेत

लोकसभा निवडणूकीसोबतच अरुणाचल प्रदेशातील २०२४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले. यावेळी पहिल्यांदाच भाजपाने उभ्या केलेल्या १० उमेदवारांच्या विरोधात विरोधा कोणीच निवडणूकीसाठी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे निवडणूकीची प्रक्रिया सुरु असतानाच भाजपाच्या १० जागा बिनविरोध निवडणूक आल्या. त्यानंतर ५० जागांसाठी झालेल्या निवडणूकीत अजित पवार गटाच्या अर्थात पक्षाच्या ३ जागा जिंकत अरूणाचल …

Read More »

अरूणाचल प्रदेश विधानसभेत तिसऱ्यांदा भाजपा सत्तेत ४६ जागा भाजपाने जिंकल्या

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ६० सदस्यांच्या विधानसभेत ४६ जागा जिंकून भाजपाने २ जून रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतले. १९ एप्रिल रोजी ईशान्येकडील राज्यात ज्या ५० जागांसाठी निवडणुका झाल्या त्या ५० जागांवर मतमोजणी झाली. उर्वरित १० जागा भाजपाने यापूर्वीच बिनविरोध जिंकल्या होत्या. विधानसभेच्या ५० जागांपैकी भाजपाने ३६ जागा जिंकल्या. मुख्यमंत्री …

Read More »

अरविंद केजरीवाल जाता जाता म्हणाले, सर्व एक्झिट पोल बनावट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज तिहार तुरुंगात आत्मसर्मपण

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जामीन मंजूर केला होता. तसेच २ जूनला तिहार तुरूंगात आत्मसमर्पण करण्याची अट जामीन देताना घातल होती. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरूंगात जाण्यासाठी घरातून दुपारी निघाले. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, …

Read More »

राहुल गांधी यांची प्रतिक्रिया, सर्व मोदी मिडीया एक्झिट पोल, सिध्दु मुसेवालाचे गाणं ऐकलेय का? सातव्या टप्प्यातील मतदानानंतर जाहिर झालेल्या एक्झिट पोलवर दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यातील ५७ लोकसभा मतदारसंघात काल १ जून रोजी मतदान पार पडले, त्यानंतर विविध प्रसारमाध्यामांनी त्यांच्या सोबत असलेल्या काही कंपन्यांच्या माध्यमातून निवडणूक सर्व्हेक्षण जाहिर करण्यात आली. आतापर्यंत जारी झालेल्या निवडणूकोत्तर सर्व्हेक्षणात अर्थात एक्झिट पोलमध्ये भाजपा प्रणित एनडीएच्या बाजूने कल दाखविण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुख्यालयात काही …

Read More »