भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्ली भाजपाचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक टीप्पणी केल्यानंतर आखाती प्रदेशातील भारताबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत भारतीय मालावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे अखेर भाजपाने नूपुर शर्मा यांना भाजपामधून सहा वर्षासाठी निलंबित केले. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, …
Read More »केंद्राकडून नुकसान भरपाई बंद होणार, मविआला चिंता तुटीची रक्कम आणायची कोठून? १ जुलैपासून केंद्राकडून मिळणारी नुकसान भरपाई बंद होणार
एक देश एक कर या घोषणेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जुलै २०१७ रोजीपासून देशात जीएसटी करप्रणाली लागू केली. त्यावेळी केंद्र सरकारने जारी केलेल्या घोषणेनुसार येत्या १ जुलै २०२२ रोजी पासून या जीएसटी कराच्या बदल्यात राज्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून बंद करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मिळणारी महिन्याकाठची …
Read More »राज्यसभा निवडणूकः मुदत संपली, कोण कोणाला कात्रजचा घाट दाखविणार ? भाजपा आणि महाविकास आघाडी आमने-सामने
राज्यसभा निवडणूकीसाठी आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आणि वेळेची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ होती. परंतु घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांची सागर या निवासस्थानी भेट घेतली. मात्र या भेटीत सर्वमान्य तोडगा निघाला नसल्याने अखेर भाजपा आणि महाविकास विकास आघाडी एकमेकांसमोर शड्डू ठोकल्याचे …
Read More »मोठा निर्णयःआयटीआय विद्यार्थ्यांस मिळणार थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीला प्रवेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत ०३ मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेवून आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. कोणत्याही ट्रेड मधून १० वी नंतरचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी …
Read More »नाशिकच्या गोंधळावर प्रश्न विचारताच छगन भुजबळांनीही उगारला माईक, पण… कृतीतून शास्त्रार्थ सभेतील गोंधळावर लगावला टोला
हनुमानाच्या जन्मस्थानावरून सध्या नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या पहिल्याच दिवशी कर्नाटकच्या गोविदानंद महाराज आणि महंत सुधीरदास पुजारी यांच्यात खटका उडाला. त्यामुळे सुधीरदास पुजारी यांनी एका चॅनेलचा बूमचा गोविंदानंद महाराजांवर उगारल्याचे चित्र पहायला मिळाले. या साऱ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळ यांना एका पत्रकाराने …
Read More »उच्च न्यायालय म्हणाले, उमर खालीदचे “ते” वक्तव्य दहशतवादी कृत्य ठरत नाही ते वक्तव्य जरी आवडले नसले किंवा वाईट वाटणारे असले तरी
मागील वर्षी फेब्रुवारी २०२० मध्ये जेएनयुचा विद्यार्थी तथा कार्यकर्ता उमर खालीद यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी दहशतवादी कृत्यात मोडणारे असल्याचा आरोप ठेवून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला. मात्र उमर खालीद याचे वक्तव्य जरी न आवडणारे, वाईट वाटणारे अशा पध्दतीत मोडत असले तरी त्या वक्तव्याने खालीद हा दहशतवादी असल्याचे ठरत नाही …
Read More »UPSC त पहिल्यांदाच महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण ६८५ उमेदवारांपैकी ६० हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास १० टक्के महाराष्ट्रातील आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार पुढे आहेत. राज्यातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम तर अंजली श्रोत्रीय यांचा दूसरा क्रमांक आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार …
Read More »UPSC परिक्षेत दिल्लीची श्रुती शर्मा पहिली तर विदर्भातील तिघे उत्तीर्ण एकाचा निकाला राखून ठेवला
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी परीक्षेमध्ये मुलींनी हॅट्ट्रिक मारली आहे. यावेळी श्रुती शर्मा यूपीएससी परीक्षेत अव्वल ठरली आहे. श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल हिने दुसरा तर गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. UPSC CSE २०२१ अंतिम निकालामध्ये एकूण ६८५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय …
Read More »नरेंद्र मोदींची आठ वर्षे: देश आणि आर्थिक परिस्थिती एका बाजूला राजकिय यश तर दुसऱ्याबाजूला अपयशांची मालिका
देशाच्या केंद्रीय सत्तेत येवून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे झाली. परंतु, या आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाबाजूला देशात भाजपाच्या राजकिय यशाची कमान बरीच चढत्या स्वरूपात ठेवली आहे. त्यामुळे भाजपाला अपयशाचा सामना करावा लागत नाही. मात्र दुसऱ्याबाजूला भारतातील लोकशाहीवादी आणि सामाजिक स्वातंत्र्य व आंतररारष्ट्रीय आर्थिक संकटातून वर …
Read More »महिलांसाठी खास योजना; रूपयात १० सॅनिटरी नॅपकिन मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास …
Read More »
Marathi e-Batmya