कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील भाजपाचे मंत्री विजय शाह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत वक्तव्याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. त्यावेळी भाजपाचे मंत्री विजय शाह यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने शाह यांच्या माफीनाम्याला नकार दिला. त्यानंतर, मध्य प्रदेशचे मंत्री …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश यांचा मोदींना सवाल, पोकळ फिल्मी संवाद डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्या
पंतप्रधान मोदी यांनी आज एका कार्यक्रमात बोलत असताना माझ्या रक्तात फक्त महिलांचा सिंदूर वहात असल्याचे सांगत नेहमीच्या पद्धतीने राजकिय भाषण केले. मात्र युद्धबंदी आणि डोनाड ट्रम्प यांच्या दाव्यावर चकार सब्द काढला नाही. त्यावरून काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबती करत मोदीजी असले पोकळ भाषणे …
Read More »भारताकडून हकालपट्टी प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही केली एकाची भारतीय दूतावासातून हक्कालपट्टी पाकिस्तानचेही भारताच्या कृतीला प्रत्युत्तर
पाकिस्तान सरकारने गुरुवारी (२२ मे २०२५) भारतीय उच्चायोगातील एका कर्मचाऱ्याची हकालपट्टीची घोषणा केली. भारताने बुधवारी (२१ मे २०२५) हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान उच्चायोगात काम करणाऱ्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला हद्दपार केले, या प्रकरणाशी परिचित असलेल्यांनी सांगितले की, एका आठवड्यात दुसऱ्यांदा हद्दपार करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) म्हटले आहे की पाकिस्तान मिशनमधील …
Read More »कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांच्य़ा लघुकथा हार्ट लॅम्प पुस्तकास बुकर पुरस्कार बानू मुश्ताक आणि अनुवादिका दीपा भास्थी यांना पुरस्कार जाहिर
भारतीय लेखिका बानू मुश्ताक आणि अनुवादिका दीपा भास्थी यांना मंगळवारी “हार्ट लॅम्प” या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. हा संग्रह ३० वर्षांहून अधिक काळ लिहिलेल्या १२ लघुकथांचा संग्रह आहे आणि दक्षिण भारतातील महिलांच्या दैनंदिन जीवनाचे आणि संघर्षांचे वर्णन करतो. लंडनच्या टेट मॉडर्न येथे झालेल्या एका समारंभात पाच सदस्यीय मतदान पॅनेलचे …
Read More »ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांचे निधनः वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला श्वास पुणे येथील घरी घेतला झोपेतच घेतला अखेरचा श्वास
खगोल भौतिकशास्त्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्ध होइल-नारळीकर सिद्धांताचे सहनिर्माते डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. डॉ जयंत नारळीकर यांचे पुण्यातील त्यांच्या घरी झोपेत असतानाच शेवटचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांच्या पश्चात तीन मुली असा परिवार राहिला आहे. डॉ जयंत नारळीकर यांच्या कंबरेवर नुकतीच …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांना पुन्हा सवाल एक्सवरून विचारला सवाल, तर पवन खेरा यांचा आरोप त्यांच्यामुळे पाकिस्तानी पळून जाण्यात मदत झाली
ज्या दिवशी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काँग्रेसचे शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीला भारत आणि पाकिस्तानमधील परराष्ट्र धोरणातील घडामोडींबद्दल माहिती दिली, त्याच दिवशी काँग्रेसने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर दुटप्पीपणाची टीका केली. काँग्रेसने केलेल्या नव्या राजकिय हल्ल्यात, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री डॉ एस …
Read More »आयएमएफकडून पाकिस्तानवर ११ अटी घालत दिला हा इशारा वित्तीय सुधारणांना प्राधान्य, अटींचे पालन करणे बंधनकारक
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अर्थात आयएमएफ (IMF) पाकिस्तानवर त्यांच्या बेलआउट कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यासाठी ११ नवीन अटी लादल्या आहेत आणि भारतासोबतच्या तणावामुळे योजनेच्या वित्तीय, बाह्य आणि सुधारणा उद्दिष्टांना धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा दिला आहे, असे रविवारी एका माध्यम वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानवर लादलेल्या नवीन अटींमध्ये १७.६ ट्रिलियन रुपयांच्या नवीन बजेटला संसदीय …
Read More »चारमिनार जवळील गुलजार इमारतीला आग, आठ मुलांसह १७ जणांचा मृत्यू इमारतीत अडकलेल्या १७ जणांना वाचविण्यात यश
हैद्राबाद येथील ऐतिहासिक वास्तू चारमिनारच्या जवळ असलेल्या गुलजार हाऊसजवळ शनिवारी पहाटे आग लागून आठ मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला. तेलंगणाच्या मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व बळी एकाच कुटुंबातील आहेत. पीडितांमध्ये प्रल्हाद (७०), मुन्नी (७०), राजेंद्र (६५), सुमित्रा (६०), हमये (७), अभिषेक (३१), शीतल (३५), प्रियंस (४), इराज (२), …
Read More »असदुद्दीन ओवैसी यांची स्पष्टोक्ती, म्हणून भाजपा सतत निवडणूका जिंकतेय भाजपाने हिंदू मतांना एकत्रित केले, विरोधी पक्ष अपयशी ठरला
विरोधी पक्ष अपयशी ठरल्यामुळे आणि त्यांनी हिंदू मतांना एकत्रित केल्यामुळे भाजपा सातत्याने निवडणुका जिंकत आहे, असे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगत मोदीविरोधी मतांमध्ये कपात करण्याच्या सूचनांना नकार दिल्याचा दावाही यावेळी केला. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एमआयएमआयचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, तुम्ही माझ्यावर …
Read More »इस्रोचे १०१ वे पीएसएलव्ही यान मोहिम तांत्रिक कारणामुळे राहिले अर्धवट तिसऱ्या टप्प्यात यानात कमतरता आल्याने उड्डाणच करू शकले नाही
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) रविवारी (१८ मे २०२५) त्यांचे १०१ वे प्रक्षेपण, PSLV-C61/EOS-09 मोहीम पूर्ण करू शकली नाही. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी ५:५९ वाजता EOS-09 पृथ्वी निरीक्षण उपग्रहासह PSLV-C61 प्रक्षेपित केल्यानंतर काही मिनिटांतच, प्रक्षेपण वाहनाच्या तिसऱ्या टप्प्यात ‘निरीक्षण’ झाल्यामुळे मोहीम पूर्ण होऊ शकली नाही असे …
Read More »
Marathi e-Batmya