Tag Archives: भाजपा

जोडे मारो आंदोलनः शरद पवार यांचा आरोप, मालवणमध्ये उभारलेला पुतळा भ्रष्टाचाराचा… शिवप्रेमी जनतेचा अपमान केला

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात आज जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्यानिमित्ताने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चाचा समारोप गेट वे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …

Read More »

जोडे मारो आंदोलनः नाना पटोले यांची टीका, ही भाजपाची पेशवाई वृत्ती…चुकीला माफी नाही राजकोटच्या किल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना

भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली …

Read More »

गिरिष महाजन यांचा दावा, पर्यटनच्या नवीन धोरणातून रोजगार निर्मितीसह… नितीन गडकरी यांच्यामुळे रस्ते चांगले निर्माण झाले

राज्य शासनाच्या नवीन पर्यटन धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पर्यटन क्षेत्र उंच भरारी घेण्यासाठी सज्ज असून या क्षेत्रात उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले. खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट तर्फे आयोजित पर्यटन धोरण-२०२४ अॅडव्हांटेज विदर्भ कॉनक्लेव्हचे आयोजन येथील दक्षिण मेट्रो एअरपोर्ट …

Read More »

प्रविण दरेकर यांची टीका, मविआने घोडे नाचवले तरी… नौटंकीला थारा नाही भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची महाविकास आघाडीवर टीका करत तानाजी सावंत यांना दिला सबूरीचा सल्ला

छत्रपतींच्या पुतळ्याच्या आडून जे काही किळसवाणे राजकारण मविआतर्फे सुरू आहे ते थांबले पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेला छत्रपतींच्या पुतळ्याचे राजकारण करणे आवडत नाही. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती हे आमचे आराध्य दैवत आहे त्यासाठी एकदा काय शंभरदा नतमस्तक व्हायला लागले तरी होऊ, अशी कुठलाही अहंभाव न ठेवता भुमिका घेतली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी …

Read More »

अजित पवार यांचे प्रत्युत्तर,… माझ्या अंगाला काही छिद्रं पडत नाहीत तानाजी सावंत आणि भाजपाच्या गणेश हाके यांनी केलेल्या टीकेवर व्यक्त केले मत

मागील दोन अडीच वर्षापासून राज्यातील महायुती सरकारचा कारभार विनाविघ्न आणि कुरबुरीविना सुरु असल्याचा देखावा किंवा राजकिय गरज म्हणून तसे चित्र राज्याच्या राजकारणात दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणूकीचा कालावधी जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच सहकारी पक्षांच्या नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपाची नवी खेळी आता नव्याने महायुती सरकारकडून सुरु झाली आहे. …

Read More »

फिनटेक फेस्ट मध्ये भारत कनेक्टची घोषणा आरबीआयचे कार्यकारी संचालक विवेक दीप यांच्याकडून माहिती

ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) २०२४ मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे कार्यकारी संचालक विवेक दीप यांनी भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) ची भारत कनेक्टमध्ये पुनर्ब्रँडिंग करण्याची घोषणा केली. या महत्त्वपूर्ण बदलाचे उद्दिष्ट बीबीपीएस BBPS ब्रँडचे पुनरुज्जीवन आणि वर्धित करणे आहे. एनपीसीआय NPCI भारत बिलपे लिमिटेड (NBBL) द्वारे विकसित भारत …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची आशा, वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण, शुभारंभ

देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर हे जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ …

Read More »

पंतप्रधान मोदींनी मुख्य सचिव सौनिक यांचे नाव घेत राज्य सरकारला लगावली चपराक महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरण केंद्रालाही लाजवतय

मागील काही वर्षात महाराष्ट्रातील महिला विकास व नारी सशक्तीकरणाबाबत महाराष्ट्र हा देशाला दिशा देण्याचे काम करत असून देशापेक्षा महाराष्ट्राचे काम जास्त चांगले असल्याचे सांगत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे नाव घेत हा महिला अधिकारी चांगले काम करत असल्याचे वाढवण बंदरानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. राज्याच्या …

Read More »

नाना पटोले यांची टीका,… माफी मागून पंतप्रधानांनी चूक मान्य केली महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणाऱ्या शिंदे व फडणवीसांनी सत्तेतून पायउतार व्हावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असतानाही महा भ्रष्ट भाजपा युती सरकारला लाज वाटली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या ८ महिन्यातच तो पुतळा कोसळला, हा केवळ पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान धुळीस मिळाला. जनतेच्या तीव्र …

Read More »

नवीन ग्रंथालयांना मान्यता व ग्रंथालय वर्ग बदल संदर्भात फेर प्रस्ताव शासनाकडे सादर करा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांच्या नवीन ग्रंथालय मान्यतेचा फेर प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आज मंत्रालयात जिल्हा ग्रंथालय व अन्य ग्रंथालयांच्या विविध मागण्या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार …

Read More »