भोपाळचे शेवटचे नवाब हमीदुल्ला खान यांच्या रॉयल इस्टेटशी संबंधित दशकानुशतके जुन्या मालमत्तेचा वाद नव्याने निकालासाठी ट्रायल कोर्टात पाठवण्याच्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली. नवाब हमीदुल्ला खान यांचे मोठे भाऊ उमर फारुक अली आणि राशीद अली यांनी उच्च न्यायालयाच्या ३० जूनच्या आदेशाविरुद्ध केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधी यांना आवाहन, महाराष्ट्रातील ७६ लाख मतवाढ याचिकेतही सहभागी व्हा महाराष्ट्रातील मते वाढल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत इंटरव्हिनर म्हणून सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संध्याकाळी ५ नंhdjतर झालेल्या ७६ लाख मतवाढीच्या प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात ‘इंटरव्हिनर’ म्हणून उतरावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सहभागी होवून मत मांडावे असे आवाहन केले. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला सुनावणीपासून दूर ठेवा अलाहाबाद न्यायालयाच्या न्यायाधीशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी अभूतपूर्व पाऊल उचलत, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला निवृत्तीपर्यंत फौजदारी खटल्यांच्या सुनावणीपासून काढून दूर ठेवा आणि त्यांना वरिष्ठ न्यायाधीशांसोबत बसवावे, असा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांच्या आदेशावर चिंता व्यक्त केल्यानंतर हे निर्देश जारी …
Read More »न्यायमुर्ती यशवंत वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली महाभियोग खटला दाखल होण्याचा मार्ग मोकळा
भारताचे माजी सरन्यायाधीश (सीजेआय) संजीव खन्ना यांनी त्यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याबद्दल महाभियोग चालवण्याच्या शिफारसीला आव्हान देणारी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि एजी मसीह यांच्या खंडपीठाने असेही म्हटले आहे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका तज्ञांबरोबरच्या बैठकीत निर्णय राज्य शासनही पुनर्विचार याचिका दाखल करणार
नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या
साधारणतः वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत चार महिन्यात महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीबाबत निकाल दिला होता. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या याचिका फेटाळून लावत २०१८ च्या स्थितीनुसार ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचा निर्णयावर …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना फटकारत कारवाईला दिली स्थगिती भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केले होते वक्तव्य
२०२२ च्या भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात विरोधी पक्षनेते (एलओपी) राहुल गांधी यांच्याविरुद्ध लखनौ न्यायालयात प्रलंबित असलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्याला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राहुल गांधी म्हणाले होते की “अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याने भारतीय सैन्याच्या जवानांना मारहाण करत आहेत” – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी कारवायांवरून केंद्र सरकारवर …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार का? दहशतवादाला रंग नसतो, दहशतवादी दहशतवादीच, त्यांना शिक्षा कठोर झालीच पाहिजे
काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात राहिलेला आहे. महात्मा गांधी, इंदिराजी गांधी व राजीव गांधी यांच्या बलिदाने काँग्रेसने दहशतवादीचा मोठी किंमत मोजलेली आहे. या दहशतवादाला कोणताही रंग नसतो दहशतवादी हा दहशतवादीच असतो, त्याला शिक्षा झाली पाहिजे असे स्पष्ट करत मुंबई रेल्वे स्फोटाच्या निकालावर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे तसेच मालेगाव …
Read More »सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, पोलिसांवर गुन्हे दाखल करा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला
परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज एका महत्त्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती विधिमंडळात देत अपराधी पोलिसांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवर निकाल देताना सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिसांवर गुन्हे …
Read More »न्यायाधीश वर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी लोकसभेत महाभियोग दाखल करून घेतल्यानंतर पुढील कारवाई
न्यायाधीश यशवंत वर्मा, जे त्यांच्या घरी जळालेल्या नोटा सापडल्यानंतर चर्चेत आले आहेत, त्यांनी त्यांच्याविरुद्ध तीन न्यायाधीशांच्या पॅनलचा अहवाल रद्द करावा अशी याचिका दाखल केली आहे. न्यायाधीश वर्मा यांनी गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ज्यामध्ये रोख रक्कम चोरी प्रकरणात त्यांच्याविरुद्ध तीन न्यायाधीशांच्या इनहाऊस चौकशी पॅनलच्या निष्कर्षांना आव्हान देण्यात …
Read More »
Marathi e-Batmya