Tag Archives: covid-19

विवाहोत्सुकांच्या लग्नाचा मार्ग मोकळा ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभास परवानगी- विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन महिन्याहून अधिक काळ लग्नाची तयारी असूनही लॉकडाऊन आणि संचारबंदी मुळे लग्न करण्यास विवाहोत्सुकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर विवाहोत्सुक आणि सामाजिक गरज लक्षात घेवून ५० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याची माहिती आपत्ती, मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कोरोना …

Read More »

भाजपापाठोपाठ राज्यपालांनाही विसर राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीचा डाक विभागातील करोना बाधितांना राज्यपालांकडून एक लाख रुपयांची मदत

मुंबई: प्रतिनिधी राज्यावर आलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत निधी देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आजही करत आहेत. मात्र राज्यातील भाजपाच्या नगरसेवक, आमदार, खासदारांनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत देण्याऐवजी केंद्राच्या पीएम केअर फंडाला मदत दिली. अगदी त्याच धर्तीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही महाराष्ट्राचे राज्यपाल असतानाही त्यांनी …

Read More »

कोरोना: २४ तासात ० मृत्यू ? मात्र ४८ तास आणि तत्पूर्वी मिळून ११३ जणांचा अंत ३ हजार ७२१ नवे रूग्ण, घरी जाणारे ६७ हजार तर अॅक्टीव्ह ६१ हजार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दररोज बाधित आणि मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र मागील २४ तासात मुंबईसह महाराष्ट्रात ३७२१ नव्या रूग्णांचे निदान झालेले असताना २४ तासात मृत्यू पावलेल्यांची नोंद आज आरोग्य विभागाने पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकात दाखविण्यात आली नाही. मात्र मागील ४८ तासात ६२ जणांचा तर ५१ जणांचा यापूर्वीच मृत्यू …

Read More »

१२ वी निकाल १५ जुलै पर्यत , तर १० वीचा जुलै अखेरपर्यत जाहीर होणार बोर्ड अध्यक्षा काळे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात ऑनलाईन शैक्षणिक वर्ग सुरु झाल्यानंतर आता १० आणि १२ वी चा निकाल कधी जाहीर होणार याबाबत वेगवेगळ्या तारख्या परसविण्याचे पेव फुटले होते. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शंखुतला काळे यांनी १० वीचा निकाल जुलै अखेर पर्यंत तर १२ वीचा निकाल १५ जुलै …

Read More »

सीईटीच्या परिक्षा पुढे ढकलल्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध …

Read More »

अमित ठाकरेंनी लिहिले उपमुख्यमंत्री पवार आणि आरोग्य मंत्री टोपेंना पत्र आरोग्य सैनिक असलेल्या आशा सेविकांना सन्मानजनक मानधन द्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वाधिक मदत आणि पुढाकार घेणाऱ्या आरोग्यसेविका अर्थात आशा वर्करना इतर राज्यात चांगले मानधन मिळत असताना महाराष्ट्रात फारच कमी मानधन मिळते. त्यामुळे या आशावर्करना चांगले-सन्मान जनक मानधन द्यावे अशी मागणी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र …

Read More »

खुषखबर: कोरोनावरील रेमडेसिवीर औषध आता भारतातही तयार होणार सिपला आणि हेटरो या दोन कंपन्यांना परवानगी

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने बांग्ला देशातून १० हजार औषधांचे डोस मागविण्याचा निर्णय घेतला. परंतु आता कोरोनावरील रेमडेसिवीर हे औषध भारतात तयार करण्यास देशाच्या औषधी नियंत्रण विभागाने मंजूरी दिली. त्यामुळे …

Read More »

कोरोना: आजही मुंबईत सर्वाधिक मृत्यू तर रूग्णसंख्येतही वाढच काल ११४ आज १३६ जणांचा मुंबईत मृत्यू तर ३८७४ नवे बाधित रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्येत वाढच होत असून रूग्णांच्या मृत्यूच्या आकड्यातही वाढ होत आहे. दैनदिंन रूग्ण आणि मृतकांच्या संख्येत मुंबईतील संख्याचा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील २४ तासात राज्यात १६० जणांच्या मृत्यूची नोंद झालेली असताना यातील १३६ जणांच्या मृत्यूची संख्या एकट्या मुंबईतील आहे. काल हिच संख्या ११४ वर होती. नव्या …

Read More »

१०० व्या लॅबचे उद्घाटन, आता दिवसाला ३८ हजार चाचण्या होणार राज्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यास प्राथमिकता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात विविध उपाययोजना करण्यात येत असून दर्जेदार आरोग्य सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. मात्र, भविष्यात कोरोना विषाणूसारखे कोणतेही संकट आले तरी राज्याची आरोग्य यंत्रणा तत्पर करुन ती अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य सुविधांना प्राधमिकता देण्यात येत आहे. निरोगी, सशक्त महाराष्ट्र करण्यावर भर असून त्यासाठी हे …

Read More »

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजारावर शहरात काल ९० आज ६७, तर ग्रामीण भागातील संख्या १४८ वर

सोलापूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. काल ९० रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज ६७ रूग्णांचे निदान ७ जणांचा मृत्युची नोंद होत एकूण १६१ मृतकांची नोंद  झाली. त्यामुळे शहरातील रूग्णांची संख्या १८९१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ११ जिल्ह्यात आज एका …

Read More »