मुंबई : प्रतिनिधी १७ व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून आजपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे, तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव अश्वनी कुमार यांनी …
Read More »देशात ७ तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान २३ मे ला मतमोजणी होणार असल्याची निवडणूक आयोगाची घोषणा
नवी दिल्ली : प्रतिनिधी विद्यमान लोकसभेचा कार्यकाल जून महिन्यात संपणार असल्याने तत्पूर्वी नवी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता आज रविवारपासून लागू झाल्याचे जाहीर करत देशात एकूण ७ टप्प्यात तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात निवडणूका घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी केली. तसेच यंदाच्या निवडणूकीत व्हीव्हीपँट मशिन्स …
Read More »दोन दिवसात २ लाख ५३ हजार मतदारांनी केली नाव नोंदणी २ ते ३ मार्च रोजी पुन्हा नाव नोंदणीची मोहीमः निवडणूक आयोगाची माहिती
मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरीकांना मतदानाचा हक्क बजाविता यावे यासाठी मतदार नोंदणीची २३ व २४ फेब्रुवारी २०१९ रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहीमे दरम्यान २ लाख ५३ हजार मतदारांनी आपले नावे नोंदविण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाचे दिलीप शिंदे यांनी दिली. २३ फेब्रुवारी रोजी १ लाख …
Read More »मतदान केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध करून द्या आयोगाने घेतला निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा
मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने राज्यातील निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा आज भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांनी आज येथे घेतला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कालपासून निवडणूक आयुक्त लवासा आणि चंद्रा राज्यातील यंत्रणांशी बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेत आहेत. उप निवडणूक आयुक्त सुदीप …
Read More »लवकरच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांपासून ते पोलिस उपनिरिक्षकांपर्यंतच्या बदल्या होणार
निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यास अवघा महिना शिल्लक राहीलेला असतानाच राज्याच्या विविध भागात नियुक्तीवर असलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पासून नायब तहसीलदार आणि पोलिस दलातील आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यापासून ते पोलिस उपनिरिक्षक पदावरील सर्वांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या …
Read More »
Marathi e-Batmya