Tag Archives: uddhav thackeray

मंत्री तानाजी सावंत म्हणाले, आम्हाला मागील तोटा भरून काढायचाय सोलापूरातील सभेत बोलताना केली घोषणा

शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारची स्थापन होऊन ६० दिवस झाले. तसेच या सरकारसाठी आम्ही ४० आमदारांनी उठाव केला आणि भाजपाने त्याला चांगलं सहकार्य केलं, असंही शिंदे समर्थक मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. मंगळवारी ६ सप्टेंबर तानाजी सावंत यांच्या हस्ते सोलापूरमध्ये शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. …

Read More »

महाराजांच्या लढाईच्या किस्स्यातून उध्दव ठाकरे यांनी सांगितले भास्कर जाधव यांच्या बढतीचे कारण अरविंद सावंत, भास्कर जाधव यांना नेते पदावर बढती

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदारांचा एक मोठा गट फुटून बाहेर पडला. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. एकीकडे शिंदे गट आणि भाजपाचं सरकार सत्तेत आल्यामुळे शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, तर मी ही माझ्या आमदारांना डांबून ठेवले असत… शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला शिंदे गटाला आणि भाजपाला इशारा

मागील काही दिवसांपासून शिंदे गटाकडून आक्रमक पध्दतीने उध्दव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवर टीका करत आहेत. त्याचबरोबर आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची पर्यायाने उध्दव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी शिवाजी पार्कवरील नियोजित दसरा मेळाव्यातही आडकाठी आणण्याच्या दृष्टीने शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी स्वतंत्र अर्ज केला. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे म्हणाले की, माझीही …

Read More »

गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार, आम्ही कठीण आवरणं मुश्कील होईल अनुभवाची विनाकारण खिल्ली उडवू नका

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. फूटीनंतर सोडून गेलेल्या आमदारांना शिवसेना नेते उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून गद्दार म्हणून संबोधले जात आहे. तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात महाविकास आघाडीने दिलेली ५० खोके, एकदम ओके ही घोषणा जोरात गाजत आहे. त्यातच आज आदित्य ठाकरे यांनी फुटीरांवर …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, जीवनातील शेवटची निवडणूक समजून लढा.. अभी नही तो कभी नही अशा आवेशात लढा

मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या पदाधिकारी आणि आमदारांसमोर बोलताना उध्दव ठाकरे यांनी धोका दिल्याचा आरोप करत त्यांना जमिन दाखविण्याची वेळ आल्याचा इशारा दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकत म्हणाले, ‘अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा. आता …

Read More »

अमित शाह यांचा आरोप, उध्दव ठाकरेंनी धोका दिला… जमिन दाखविण्याची वेळ आलीय भाजपा आमदारांच्या बैठकीत अमित शाह यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

राज्यात शिवसेनेतील बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाले. त्यानंतर गणेशोस्तवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज भाजपा आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव अमित शाह यांनी घेत उध्दव ठाकरे यांनी धोका दिला …

Read More »

शिंदे गटाला टोला लगावत उध्दव ठाकरे म्हणाले, टेंम्पो-ट्रक कमी पडले पाहिजेत… निवडणूक आयोगासमोर सादर करण्यासाठी शपथपत्र आणि सदस्य पत्र वाढविण्याचे आव्हान

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीचे काम पुन्हा एकदा हाती घेत नव्याने पक्ष उभारणीच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. शिवसेनेच्या प्रत्येक समर्थकाला जास्तीत जास्त सदस्य झाल्याचे नवे पत्र आणि शपथ पत्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेच्या वाहतूक शाखेकडून नवीन सदस्य …

Read More »

भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर, कोण तो रामदास कदम? कृतघ्न माणूस… राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याची शक्यता

शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्यान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमकपणे टीका करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका करणे आता जवळपास बंद केले असून त्यांना अनुल्लेखाने मारण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्याबाजूला आदित्य ठाकरे हे बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर …

Read More »

शिंदे गट आणि शिवसेने दरम्यान मिरजेत बुलढाण्यासारखी घटना होता होता राहिली पोलिसांनी सामोपचाराने चर्चेतून काढला मार्ग

मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून प्रत्यक्ष संघर्ष टाळत फक्त एकमेकांवर टीकाच करत होते. मात्र आज बुलढाण्यात ठाकरे गटाच्या कार्यक्रमात शिंदे गटाचे कार्यकर्त्यांनी घुसून गोंधळ घालत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना जखमी केले. अगदी तशीच परिस्थिती आज संध्याकाळी मिरज येथे होता होता राहीली. मात्र पोलिसांनी वेळीच …

Read More »

रामदास कदम म्हणाले, तर ८-१० वर्षात शिवसेनेचं काही शिल्लक राहीलं नसतं अजित पवार यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांचे वक्तव्य

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आता दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित …

Read More »