शाळांमध्ये परसबागा निर्माण करून त्यात उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेंतर्गत देण्यात आले आहेत. या अनुषंगाने राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्यासाठी आणि या उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि …
Read More »या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाइंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमाती, इतर मागास वर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथील फ्लाइंग क्लब तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. मंत्रालयात नुकतीच मंत्री मुनगंटीवार …
Read More »हँडीकॅप लोकल रेल्वेचा प्रवास
जमील आज घाई घाईत उठला त्याच्यासाठी आज महत्वाचा दिवस होता. खूप दिवसांनी त्याला आज इंटरव्हिव ला जायचं होतं. रोशन लॉकडाऊनला रोशन ची नोकरी गेल्या नंतर त्याला. जी हवी, जशी हवी तशी नोकरी मिळेना. बिल्डिंग मध्ये राहायचा. पण एका वेळेनंतर भाडं देणं त्याला मुश्किल झालं. त्यांने भाजीचा गाडा टाकाला, पण तो …
Read More »पर्स नाही काही नाही ते उंदीर झालेत नां घरात पर्स नवीन हाय
तपू आज नेहमी पेक्षा स्थिर नव्हती तीचं कामात जराही लक्ष नव्हतं. ती सारखं सारखं आपल्या पर्सकडे बघत होती. घर पत्र्याचं. पत्र्याला छिद्र पडलेली. कोणी डोळा लावला तर अख्ख घर त्याच्या डोळ्यात बसेल. तपू चा नवरा सफाई कामगार. दारू घेतल्याशिवाय तो गटारात उतरत नसे. आयुष्यभराचा वनवास भोगून आल्या नंतर. नवऱ्याच्या घरात …
Read More »मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकला बहुसंख्य हिंदु समाज मोदी व भाजपाविरोधात, भाजपा उरला केवळ गुजरात, उत्तर प्रदेशात - कुमार केतकर
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी आजच्या दिवशी २०२२ साली कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर पदयात्रा काढून भारत जोडण्याचे काम केले. केंद्रातील मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशात केवळ सामाजिक भेदभाव निर्माण करुन देशातील वातावरण गढूळ केले आणि महागाई वाढवून सर्वसामान्यांची लूट केली आहे. या भिती व दहशतीच्या वातावरणाला …
Read More »मुंबईच्या दहिहंडीत मान्सूनची हजेरी, उत्सवात ३५ जण जखमी बहुतांष मंडळाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी
मुंबईसह राज्यात कृष्णाजन्मष्टीचा आनंद आज दहिहंडीच्या रूपात जल्लोषात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी मागील काही महिन्यापासून गायब झालेल्या मान्सूनच्या पावसाने आज हजरी लावत गोविंदाच्या उत्साहात भर घातली. त्यामुळे गोविंदाच्या उत्साहाला पारावार राहिला नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मंडळांच्या दहिहंडी उत्सवात जवळपास ३५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची स्पष्टोक्ती, राज्य सरकारच्या निर्णयाचा उपयोग नाही वंशावळीच्या उल्लेखाने व्यक्त केली नाराजी
मागील नऊ-१० दिवसांपासून मराठा आरक्षण प्रश्नी जालन्यातील अंबड ताालुक्यातील आंतरवली गावात उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. तसेच या आश्वासनानंतर शासन निर्णयही आज राज्य सरकारकडून जारी करण्यात आला. मात्र शासन निर्णय पाहताच आंदोलक मनोज जरांगे पाटील …
Read More »मुंबई विद्यापीठात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ ज्युरिस्ट’ कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली प्रारंभाचा शताब्दी सोहळा
मुंबई विद्यापीठाचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील ‘ग्रेज इन’ या संस्थेतून प्राप्त केलेल्या बॅरिस्टर या सर्वोच्च पदवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाची वकिलीची सनद प्राप्त करून ५ जुलै १९२३ रोजी वकिलीस प्रारंभ केला. या ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या …
Read More »नाना पटोले म्हणाले, …भाजपा सरकारविरोधात जनतेत तीव्र नाराजी ऐतिहासिक भारत जोडो यात्रेचा वर्धापनदिन नवीन पिढीला प्रेरणा देणारा
राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा काढून इतिहास घडवला आहे. देशातील वातावरण बदलण्याचे काम या पदयात्रेमुळे झाले. जनतेचे दुःख, समस्या, वेदना ऐकून घेणारा देशात एकमेव व्यक्ती असून तो राहुल गांधी यांच्या रुपाने जनतेला भेटला याचे सर्वसामान्य जनतेने मोठ्या मनाने स्वागत केले. दहशतीच्या सावटाखाली असलेल्या जम्मू काश्मीरमध्येही जनतेने राहुल …
Read More »नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरती, ही आहे पात्रता आणि प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरा आणि जाणून घ्या
नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्ड (NABARD) ने ग्रामीण विकास बँकिंग सेवा (RDBS) मध्ये सहाय्यक व्यवस्थापक ‘ग्रेड A’ या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी २३ सप्टेंबर २०२३ पर्यंत अधिकृत वेबसाइट nabard.org वर जाऊन अर्ज करू शकतात. परीक्षा कधी असिस्टंट मॅनेजर पदांसाठीच्या …
Read More »
Marathi e-Batmya